Wednesday, January 28, 2015

New ideas marathi lagna patrika matter




 काही नवीन कल्पना ........आपण अशी ही मदत करू शकतो

शनिवार ८ जाने २०११ ला "सन्मति बाल निकेतन" मध्ये गेले असता . तेथे एक सदग्रहस्थ श्री .श्रीकांत कुलकर्णी म्हणून आले होते . त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या
स्वागत समारंभाच्या पत्रिकेवर ....आहेर आणि पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाही या ओळी न लिहिता खालील मजकूर लिहिला होता

": आहेर , भेटवस्तू या कृपया 'ममता बाल सदन 'नावाने चेक किंवा रोख अशा स्वरूपात आपले नाव आणि संपूर्ण पत्ता असलेल्या पाकिटात घालून द्यावा ही विनंती "

या अशा उपक्रमातून त्यांनी सस्थेला मुलाच्या लग्नात जमा झालेला आहेर रु .३०,००० रक्कम देणगी म्हणून दिली .खरच खूप छान उपक्रम आहे हा .

मी नमुन्यासाठी त्यांची पत्रिका इथे स्कॅन करून जोडत आहे ... आपल्यातील अनेक जण आपल्या प्रियजनांच्या लग्नात अशा प्रकारे आवाहन करून ..हा मजकून लिहून .
माईंच्या सस्थेला मोलाची मदत करू शकता .

ही कल्पना मला फार आवडली आणि माझ्या सारखी तुम्हां सर्वांना ही कल्पना आवडेल आणि पटेल

आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ही पत्रिका स्कॅन करून जोडत आहे ..







Some of the new ideas that can help you ........ This
Saturday, Jan 8, 2011 "SANMATI Baal Niketan," he went on. Came as a sadagrahastha srikanta Mr. Kulkarni. The marriage of his son
Welcome ceremony of the journal and on .... Aher was written following text will not be accepted without writing a line or a bouquet of flowers

": Aher, gifts please" love child Sadan your name and the name of the check or cash in the form of a request to be put on the envelope the entire card "

Through this the child's marriage, they sasthela Rs Aher was deposited 30, 000 is an initiative of the amount of the gift is given as a very nice kharaca.

I am attaching a sample scan the magazine here ... Many of us write majakuna ha appeal by way of your loved ones wedding.
Can help a wife again.

I also liked the idea, and the idea that you would like to know and like me

Adding information for all of your scanned the magazine ..


Kāhī navīna kalpanā........Āpaṇa aśī hī madata karū śakatō
śanivāra 8 jānē 2011 lā"sanmati bāla nikētana" madhyē gēlē asatā. Tēthē ēka sadagrahastha śrī.Śrīkānta kulakarṇī mhaṇūna ālē hōtē. Tyānnī āpalyā mulācyā lagnācyā
svāgata samārambhācyā patrikēvara....Āhēra āṇi puṣpaguccha svīkāralē jāṇāra nāhī yā ōḷī na lihitā khālīla majakūra lihilā hōtā

": Āhēra, bhēṭavastū yā kr̥payā'mamatā bāla sadana'nāvānē cēka kinvā rōkha aśā svarūpāta āpalē nāva āṇi sampūrṇa pattā asalēlyā pākiṭāta ghālūna dyāvā hī vinantī"

yā aśā upakramātūna tyānnī sasthēlā mulācyā lagnāta jamā jhālēlā āhēra ru.30,000 Rakkama dēṇagī mhaṇūna dilī.Kharaca khūpa chāna upakrama āhē hā.

Mī namun'yāsāṭhī tyān̄cī patrikā ithē skĕna karūna jōḍata āhē... Āpalyātīla anēka jaṇa āpalyā priyajanān̄cyā lagnāta aśā prakārē āvāhana karūna..Hā majakūna lihūna.
Mā'īn̄cyā sasthēlā mōlācī madata karū śakatā.

Hī kalpanā malā phāra āvaḍalī āṇi mājhyā sārakhī tumhāṁ sarvānnā hī kalpanā āvaḍēla āṇi paṭēla

āpalyā sarvān̄cyā māhitīsāṭhī hī patrikā skĕna karūna jōḍata āhē..


lagna patrika matter indian wedding cards lagna patrika marathi wedding marathi lagna patrika marathi matrimonial marathi lagna marathi ukhane for marriage marathi matrimonial sites marathi matrimony sites marathu lagna patrika matter in marathi lagna patrika matter in hindi gujarati lagna patrika matter marathi lagna patrika matter marathi lagna patrika matter in marathi marathi lagna patrika matter poem marathi lagna patrika matter samples lagna patrika majkur vivah patrika matter in marathi lagna patrika samples marathi patrika matter lagna patrika format patrika matter lagna patrika marathi matter lagna patrika in marathi majkur lagna patrika in marathi lagna patrika sample lagna patrika format marathi lagna patrika marathi majkur marathi lagna patrika wordings lagna patrika format in marathi pdf marathi lagna patrika format pdf marathi lagna patrika samples lagna patrika marathi lagna patrika samples in marathi marathi lagna patrika majkur lagna patrika samples marathi marathi lagna patrika kavita lagna patrika kavita in marathi lagna patrika majkur in marathi marathi lagna patrika majkur pdf lagna patrika marathi format marathi kavita lagna patrika marathi lagna patrika kavita sample lagna patrika wordings in marathi marathi patrika invitation matter marathi vivah patrika patrika majkur marathi patrika majkur marathi patrika format vivah patrika sample patrika in marathi marriage patrika format in marathi marathi patrika marathi patrika kavita marathi charolya lagna marathi vivah kavita vivah patrika patrika marathi wedding matter in marathi lagna kavita lagna in marathi lagna kavita in marathi lagna marathi kavita marathi wedding matter marathi lagna charoli marathi lagna invitation marathi lagna kavita www.marathi lagna patrika.com lagna marathi kankotri matter marathi majkur marathi kavita lagna marathi kavita on lagna wedding cards matter in marathi marathi poem on marriage marathi wedding cards matter wedding cards in marathi wording marathi marriage invitation wordings kankotri format marathi wedding cards marathi wedding kavita marriage kankotri marathi kavita on marriage wedding patrika marathi poem in marathi patrika for marriage www.marathi.com kavita www.com marati maharashtrian marriage poem in marathi marathi kavita for marriage marriage invitation in marathi marriage patrika marathi poem free download lagna kankotri free marathi poem marathi marriage biodata marathi marriage kavita download marathi poem marathi poem download poem of marathi best poem in marathi wedding marathi wedding sms in marathi marathi lagna geet marathi matrimony pune marriage lagna vivah lagna marathi in marathi

Friday, January 23, 2015

रोज सेक्स करणं आरोग्यदायी

easj
सेक्स म्हणजे फक्त शरीर सुखाचा आनंद नव्हे. तर सेक्सकरणं प्रत्येक प्रौढासाठी चांगलं आहे आणि रोज सेक्स केला तर त्याचे फायदेच फायदे आहेत. सेक्स केल्याने तुम्हाला चांगली झोप तर येईलच त्याचबरोबर तुमचा ताण दूर होईल आणि कॅलरीजही बर्न होतील. एवढचं नव्हे तर आणखी अनेक कारणं आहेत सेक्स करण्याची...

> नियमित सेक्स केल्याने तुमचं ह्रदय ठणठणीत राहतं. महिन्यातून किमान एकदा सेक्स करणाऱ्या व्यक्ती पेक्षा आठवड्यातून किमान दोन वेळा सेक्स करणाऱ्याला ह्रदविकाराचा धोका कमी असतो, असं अलिकडेच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे. रोज सेक्स केल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढती राहते. यामुळे तुमचं शरीर कणखर होऊन सर्दी, ताप अशा सर्वसाधारण आजारांशी सहज लढू शकतं.

> घरगुती किंवा कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या ताणातूनही सेक्स केल्याने बहुतांश प्रमाणात मुक्ती मिळते. यामुळे तुमचा मूड बदलून कामाची उर्मी निर्माण होते. ज्यांचा नियमितरित्या सेक्स सुरू असतो ते तणावाला सहज सामोरे जातात आणि आनंदी असतात.

> तुमचं डोकं खूप दुखत असेल आणि त्यामुळे सेक्स करण्यास नकार देत असाल तर असं मुळीच करू नका. डोकेदुखीदरम्यान तुम्ही सेक्स केला तर तुम्हाला बरं वाटेल आणि डोकेदुखीही कमी होईल.

> सेक्सकरताना जोडीदाराचं स्खलन झाल्यावरही सेक्स सुरूच ठेवा जोपर्यंत तुमचं स्खलन होत नाही तोपर्यंत. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेलच शिवाय तुमची त्वचाही तुळतुळीत राहिल. काही आठवड्यांनी एकदा सेक्स करणाऱ्या पुरुषांपेक्षा आठवड्यात किमान दोन वेळा सेक्स करणाऱ्या पुरुषांचं जीवनमान अधिक असतं.

> तुम्ही सेक्स करता तेव्हा तुमच्या रक्ताभिसरणाची प्रक्रिया वाढते आणि ह्रदयाचे ठोकेही वाढतात. यामुळे तुमच्या शरीरातील अवयवांना आणि पेशींना नव्या रक्ताचा भरपूर पुरवठा होतो. तसंच वापरून झालेलं रक्त शरीर काढून टाकतं आणि तुम्हाला थकवा जाणवणारं टॉक्सीन आणि इतर पदार्थही बाहेर फेकतं.

> तुम्हाला शांत-निवांत झोप हवी असेल तर सेक्स करा आणि चिंता पळवून लावा. भरपूर झोप झाल्याने तुम्ही ताजे-तवाने व्हाल आणि तंदुरूस्ती अनुभवाल.

> रोज तुम्ही व्यायाम करण्यासाठी जिमला जात असाल किंवा घरीच एक्सरसाइज करत असाल तर तुमच्या तंदुरूस्तीसाठी सेक्स आणखी फायदेशीर ठरेल. नियमित सेक्स केल्याने तुमच्या कंबरेचा घेर शेपमध्ये राहतो. किमान अर्धातास सेक्समध्ये गुंतून राहिल्यास शरीरातील ८० कॅलरीज कमी होतात.

> सेक्समधील ओस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरोन वाढवल्यास तुम्हाला आणखी फायदा होईल. तुम्ही चांगलं फिल कराल, याबरोबरच तुमचे अवयव आणि हाडं बळकट होऊन कॅलोस्ट्रॉलची नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. हॉर्मोन ओस्ट्रोजेन पुरुषांना रोगांपासून वाचवतात आणि महिलांच्या शरीराचा गंध वाढवतात. 


=============


'सेक्स हा संततीप्राप्तीसाठी केला जाणारा यज्ञ आहे. पण हल्लीच्या जमान्यात लोकांनी त्याचा खेळ केला आहे. त्यांना माहीत नाही की वारंवार सेक्स करणं धोकादायक आहे. त्यामुळं आयुष्य कमी होतं.'

हे वक्तव्य आहे मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार अलोक संजर यांचं. धर्मांतर, भगवद्गीता, रामजादे-हरामजादे अशा काही मुद्द्यांवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला अडचणींचा सामना करावा लागत असतानाच संजर यांनी सेक्सविषयी जाहीर मत मांडून नव्या वादाला आमंत्रण दिलं आहे. भोपाळ येथील एका टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 'यज्ञाच्या भावनेनं केलेल्या सेक्समुळंच मुलांच्या रूपानं पवित्र आत्मा जन्म घेतो,' असं त्यांनी शास्त्राचा हवाला देत सांगितलं.

संजर इथवरच थांबले नाहीत, त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा एक संदेशही सांगितला. 'मुल हवे असेल तरच शरीर संबंध ठेवावा, असं श्रीकृष्णानं सांगितल्याचं ते म्हणाले. 'जास्त मुलं असतील तर १२ वर्षांतून एकदा संबंध ठेवावा, त्यानंतरही इच्छा झालीच तर वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यांतून एकदा आणि खूपच इच्छा झाल्यास महिन्यातून एकदा संबंध ठेवावा. यानंतरही समाधान होत नसल्यास कधीही मरणाची तयारी ठेवावी, असं भगवान श्रीकृष्णानं सांगितल्याचं संजर म्हणाले.

Report showing 24% growth in Muslims from 2001-2011

Census data vindicate our call for more births: VHP



Even though the data on religion-based census is yet to be released officially, right wing Hindu groups are already up in arms over the TOI report showing 24% growth in Muslims from 2001-2011.VHP said its stand has been vindicated and it would make a fresh appeal to Hindus to have more children. It would also begin an agitation to press government to enforce uniform civil code. Muslim scholars have, however, countered this fear-mongering by saying that the high growth rate of Muslims is owing to their poor socio-economic status, which stands with those of Dalits and the resultant lack of education. They say the census report should wake up the government to the poor state of Muslims.
VHP joint general secretary Surendra Jain told TOI, “Muslims are trying to over take Hindu population through infiltration and love jihad apart from reproduction. So Hindus reproducing more is a good option to challenge this...“
President of the All India Muslim Majlis-e Mushawarat Dr Zafar-ul-Islam Khan said, “It has been proven through various studies that people of a certain strata of society, irrespective of their faith, have similar social behaviour which is reflected in their growth rate.“
Blaming it on politics of religion perpetrated by parties of all hues, Islam said, “It is sad that citizens of this country are not being viewed as people but Hindus and Muslims.“





Sunday, January 18, 2015

द्रौपदी आहे तरी कोण?

महाभारतातल्या द्रौपदीकडे क्षत्रिय कन्या म्हणून पाहिलं जातं. परंतु तिच्या वागण्या-व्यवहारातला स्वतंत्र बाणा पाहिला की, ती विमुक्त वनकन्याच अधिक शोभते. प्रसिद्ध हिंदी लेखिका सुमित्रा अग्रवाल यांनी आपल्या दहा वर्षांच्या संशोधनातून हेच सिद्ध केलं आहे...
................

द्रौपदी महाभारतातील एक बहुचर्चित नायिका. तिच्या तेजाने दिपणारी मंडळी आहेत, तसंच भीषण भारतीय युद्धाची खलनायिका म्हणून तिच्यावर संतप्त होणारी मंडळीही आहेत. डॉ. राममनोहर लोहियानी स्त्रीत्वाचं आदर्श प्रारूप म्हणून तिची शिफारस केली आणि स्त्रीचळवळीच्या विचारमंथनातही दौपदीला स्थान मिळालं.

डॉ. सुमित्रा अग्रवाल या द्रौपदीच्या तेजस्वितेमुळे तिच्याकडे आकर्षित झाल्या. या तेजस्वितेचं रहस्य शोधून काढण्यासाठी त्यांनी गेलं दशकभर अभ्यास केला. द्रौपदी एक नागरकन्या म्हणून न घडता एक वनकन्या म्हणून आदिजमातीच्या परिवेशात वाढली आणि तिच्या लोकविलक्षण स्त्रीत्वाचा उगम त्यात आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे. त्यांच्या विवेचनाचा गोषवारा पुढीलप्रमाणे :

द्रौपदी यज्ञकुंडातील अग्निशिखांतून निर्माण झाली असं महाभारत नोंदवतं. 'द्रुपदाचा द्रोणाकडून अपमान झाला होता. या अपमानाचा वचपा काढण्यासाठी आपल्याला एक अजेय पुत्र असावा असं त्याला वाटत होतं. त्यासाठी त्याने नगराबाहेर वनस्थलीत एक यज्ञ केला आणि त्यातून एका क्षणी त्याला अग्निशिखांतून प्रकट होणारा एक मुलगा व मुलगी प्राप्त झाली असं महाभारत नोंदविते.'

आदिपर्वातील वर्णन असं - 'यज्ञाच्या अग्नीतून अग्निदेवतेसारखा तेजस्वी असा एक पुत्र बाहेर आला. त्याच्या अंगावर उत्तम कवच होतं, डोक्यावर मुकुट होता, हातात खड्ग व धनुष्यबाण होतं. ...बाहेर पडताच तो एका उत्तम रथावर चढला आणि युद्धाच्या घोषणा देऊ लागला.' दुपदपुत्र पूर्ण पुरुष या स्वरूपातच प्रकट झाला असं यातून दिसतं.

द्रौपदीच्या बाबतीत आदिपर्व नोंदवतं - 'यज्ञाच्या वेदीवरून एक कन्या प्रकट झाली. तिला पुढे पांचाली म्हटले गेले. सुंदर कटीप्रदेश असणाऱ्या या कन्येच्या प्रकट होण्याबरोबर आकाशवाणी झाली... या कन्येचे नाव कृष्णा आहे. ही सर्वाधिक सुंदर तरुणी योग्य वेळ येताच देवांचे काम करून देईल.'

याचा अर्थ द्रौपदी द्रुपद राजाला मिळाली ती पूर्ण स्त्रीच्या रूपात आणि त्यावेळी तिच्या जगण्याचे प्रयोजनही रेखून दिलेले होते.

मग द्रौपदी जन्मली कुठे, वाढली कुठे? महाकवी तिला अयोनीसंभवा संबोधतात. महाकाव्याच्या नायिकेला अशी अलौकिकता देणे, क्रमप्राप्त असू शकते. पण महाभारत हे फक्त काव्य नसून इतिहासही आहे असे आपण मानतो. त्यामुळे द्रौपदीचे जन्मरहस्य आपल्याला उलगडले पाहिजे. तिचा जन्म मानवीगर्भापासून मानवी मातापित्यांपासूनच होणार हे आपण मानले पाहिजे. त्या दृष्टीनं विचार करता यज्ञवेदी नगराच्या बाहेर वनस्थलीत होती हे आपण लक्षात घेऊ. ही जुळी मुलं याजकाना यज्ञवेदीच्या आसपास खेळताना मिळाली अशा लोककथा आहेत. त्यांना राजघराण्यात सामील करून घेताना अग्निशुद्धाचा विधी केला गेला असावा. मूळात दौपदी वनकन्या असावी.

आदिजमातीशी द्रौपदीचा घनिष्ठ संबंध असावा असे मानण्यास आणखीही काही कारणं डॉ. अग्रवाल यांनी नोंदवली आहेत. द्रौपदीचे शारीरिक व मानसिक व्यक्तिमत्त्व आर्यवंशीयांचे समजले जाते, त्याप्रकारचे नाही. तिचा सावळा वर्ण, निळे कुरळे केस, एखाद्या शिल्पाप्रमाणे असणारी देहयष्टी आणि तिच्या सौंदर्याचा मादक प्रभाव, दौपदीला आदिवासी वंशाशी जोडतो.

तिची मनोरचना, स्त्रीत्व वा लैंगिकताही आदिवासी वंशाशी मिळती जुळती आहे. मुख्य भिन्नता स्वातंत्र्याच्या अनुभावात आहे. नागरकन्या एका विशिष्ट चौकटीच्या आत स्वतंत्र असते. पण ती चौकट आखण्याचे स्वातंत्र्य तिला नसते. एका वनकन्या एका सहससुंदर वातावरणात वाढते, आपली मानमर्यादा स्वत:च आखून घेते. दौपदीची स्वातंत्र्येच्छा वनकन्येच्या जातकुळीची आहे. सुरुवातीपासून आपल्या देहमनावर आपला अधिकार तिने अबाधित राखला आहे.

द्रौपदीची पुरुषांशी असलेली नाती तपासताना कृष्णाशी 'सखा' म्हणून असणारे नाते विशेष अभ्यसनीय आहे. 'खय या आदिवासी जमातीतील मुलगी' दिंगनामध्ये (युवागृहात) कोणत्याही मुलाशी अंतरंग मैत्री करते. तिला 'जोस्ती' असे म्हणतात. यामध्ये यौनसंबंध असूही शकतात, नसूही शकतात. प्रत्येक मुलीला जोस्तीचा अधिकार आहे, असं खय समाज मानतो. जोस्ताचे नाव डाव्या दंडावर गोंदविण्याचाही प्रघात आहे. जोस्त पुढे नवरा बनू शकतो, पण बनतोच असं नाही.

कृष्ण द्रौपदीचा 'जोस्त' होता असे म्हटले तर! कृष्ण दौपदीच्या संबंधावर पांडव व कृष्ण यामधील संबंधाची छाया कधी पडत नाही.

आदिवासी समाजाची नैसगिर्क न्यायप्रवृत्ती प्रबळ असते आणि म्हणून माणसावरील अत्याचाराविरुद्ध ते सहज पेटून उठतात. दौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा याच न्यायभावनेतून सामना केला. त्यातून मनाला लागलेली आग कधीच विझू दिली नाही. ज्या सूडभावनेसाठी द्रौपदीची निंदा केली जाते तिचे समर्थन धर्म व न्याय यांचा आधार घेत तिने सभामंडपातच केले आहे. महाभारतीय युद्ध हे दौपदीसाठी धर्मयुद्धच होते.

द्रौपदीचे पंचपतित्व नागरसमाजात अमान्य व निंदनीय होते. दुपद राजालाही ते अमान्य होते. पण द्रौपदीने ते विवश न होता आनंदाने स्वीकारले, इतकेच नव्हे तर ते सफल करून दाखविले. बहुपतित्वाची प्रथा असणाऱ्या आरिय जमातीत आताही असे मानले जाते की 'जितका मोठा पतींचा समूह तितकी त्या स्त्रीची प्रतिष्ठा अधिक.' हा व्यवहार सफल करण्यासाठी काटेकोर नियम त्यात घालून दिलेले असतात. यापैकी काही जमातीत दौपदीची पूजा केली जाते, काही ठिकाणी तिची मंदिरे आजही आढळतात, हाही दौपदीचा या वंशाशी असणाऱ्या संबंधाचा पुरावाच नव्हे का?

डॉ. सुमित्रा अग्रवाल म्हणतात, 'द्रौपदीचा देहविरोध, अदम्य स्वातंत्र्यचेतना निभिर्ड पारदर्शी स्वभाव, आत्मविश्वास, नैसर्गिक न्यायाबद्दलची दृढ आस्था, विशिष्ट मूल्यबोध, अन्यायाचा विरोध करण्याचे प्रचंड सामर्थ्य, स्त्रीच्या सन्मानासाठी सावधानता आणि या सर्वांना लपेटून असणारे एक ऊर्जासंपन्न गतिशील व्यक्तित्त्व असंच दर्शविते की द्रौपदी नागरकन्या नसून वनकन्या आहे.'

चाळीशीनंतर फुलते स्त्रियांच्या सेक्सची बाग

The Indian economy has started showing signs of normalcy with ease in lockdown restrictions across the country, RBI Governor Shaktikanta Das said on Saturday. He added that post containment of COVID-19, a very careful trajectory has to be followed in orderly unwinding of countercyclical regulatory measures.

The financial sector should return to normal functioning without relying on regulatory relaxation as the new norm, he added.

"Indian economy has started showing signs of going back to normalcy after easing of restrictions," Governor Das said at the 7th SBI Banking and Economics Conclave.

While the multi-pronged approach of the Reserve Bank has provided a cushion from the immediate impact of the pandemic on banks, the medium-term outlook is uncertain and depends on the COVID-19 curve, he said.

"Policy action in medium-term would require a careful assessment of how the crisis unfolds," he said, adding that building buffers and raising capital will be crucial not only to ensure credit flows but also to build resilience in the financial system.

The country's banking and financial system is capable of rising to the occasion in meeting this challenge, he asserted.

In these challenging times, banks have to improve their governance and sharpen their risk management, he said.

Banks will also have to raise capital in an anticipatory basis instead of waiting for a situation to arise, Das noted.

The economic impact of the pandemic due to the lockdown and anticipated post-lockdown compression in economic growth may result in higher non-performing assets and capital erosion of the banks, Das cautioned.

A recapitalisation plan for public and private sector banks has therefore become absolutely necessary, he said.

Whatsappgroup cooled down


व्हॉट्सअॅप ग्रूप थंडावलेत

what's-app
नव्याचे नऊ दिवस...असं म्हणतात, तसंच काहीसं झालंय व्हॉटसअॅपवरील काही ग्रूप्सचं. सुरूवातीच्या तासन् तास चालणाऱ्या गप्पा, शेअरिंग आता थंडावलंय. अनेकांनी तर आपले सगळेच व्हॉट्सअॅप ग्रूप चक्क वर्षभरासाठी सायलेंटवर टाकले आहेत.

गुड मॉर्निंग ऑल, गुड नाइट दिवसभरात हे दोन मेसेज पडले तर पडले. बाकी फारसे काही मेसेज नाही किंवा शेअरिंग नाही. अनेकांना तर ग्रूपवर व्यक्त व्हावंसंही वाटत नाही. सध्या अनेकांच्या मोबाइल फोनमधले व्हॉट्सअॅप ग्रूप असेच थंडावलेत. ग्रुपवरील चर्चांना एक प्रकारची मरगळ आलीय, फॉर्वडेड मेसेजशिवाय ग्रुपवर काहीच दिसत नाही. असं भकास वातावरण सध्या व्हॉट्सअॅपवर दिसून येऊ लागलंय. सुरूवातीला उत्साहाने ग्रूप तयार केला जातो. काही दिवस सर्व मेंबर्सचा कलकलाट चालतो. गाणी, फोटो आणि व्हिडीओजची देवाणघेवाण होते. मात्र काही आठवड्यात हा ग्रूप हळूहळू थंडावतो.

काय आहेत कारणं?

रिप्लाय न येणं

अनेकदा उत्साही मेंबर्स बोलणं सुरू करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याला कोणी उत्तरच देत नाही. असा अनुभव चार-पाच वेळा आल्यानंतर हा अॅक्टिव्ह मेंबरही सायलेन्ट मोडवर जातो.

समान धागा नाही

अनेकदा अॅडमिनने तयार केलेल्या ग्रूपमध्ये त्याच्या दृष्टीने एका समान धाग्याने बांधले गेलेले मेंबर्स अॅड केले जातात. मात्र या सर्वांचीच एकमेकांशी ओळख नसते. त्यामुळे अशा ग्रुप्सवर अॅडमिनच जास्त अॅक्टिव्ह असतो.

त्रासदायक ग्रुप्स

अनेक ग्रुप्समध्ये दोघंचजण तासनतास गप्पा मारतात. त्यामुळे बाकी मेंबर्स ग्रुपवर सुरू असणाऱ्या पर्सनल चॅटला वैतागतात. ग्रूप सोडून जाण्याची इच्छा असली तरी सायलेन्टवर टाकून इनअॅक्टिव्ह मेंबर म्हणून ग्रुपमध्ये कायम राहतात. नातेवाईकांच्या ग्रुपमध्येही तरुण मंडळी अनेकदा सायलेन्टच असतात.

खूप सारे मेबर्स आणि खूप सारे ग्रुप्स

एखादा विशिष्ट ग्रूप मेंबर नको म्हणून दुसरा सब ग्रूप बनतो. तेच तेच मित्र असणारे अनेक ग्रूप्स असल्याने सगळ्याच ग्रुपच्या टचमध्ये राहणं शक्य नसतं. जास्त मेंबर्स असणारे ग्रूप कायमचे सायलेन्टवर टाकणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे जितके जास्त मेंबर्स तितक्या पटीत इनअॅक्टीव्ह मेंबर्सची संख्या वाढते.

तेच तेच

एखादा मेसेज व्हायरल झाला की तोच अनेक ग्रुपवर येऊन उगाच नोटिफिकेशन्सचा पाऊस पडतो. हे टाळण्यासाठी अनेकजण एका ग्रुपवर जास्त अॅक्टिव्ह आणि इतर ग्रुपवर नुसते Gm आणि Gnच्या माध्यमातून हजेरी लावत असतात. याशिवाय लांबलचक मेसेजेस, भरपूरसारे फोटोज आणि सततच्या व्हिडीओ पोस्टला कंटाळूनही अनेकजण 'सायलेन्ट फॉर वन इयर'चा पर्याय निवडतात.

या ग्रूप्सचं करायचं काय?

कॉलेज कट्ट्यापासून ते लोकलच्या डब्यातील चर्चेमध्ये असणा‍ऱ्या कंटाळवाण्या व्हॉट्सअॅप ग्रूपना थांबवण्यासाठी व्हॉट्सअॅपने काही पर्याय उलब्ध करुन द्यावेत असं तरुणाईला वाटतं.

एखाद्या व्यक्तीला एखाद्या ग्रूपमध्ये अॅड करताना तिच्या इच्छेचा विचार केला जावा. मेंबर अॅड करताना सरसकट अॅड करण्याऐवजी अॅडम‌निकडून त्या व्यक्तीला रिक्वेस्ट जावी की या ग्रूपमध्ये मी तुला अॅड करु इच्छ‌तिो. ती अॅक्सेप्ट केल्यावरच ती व्यक्ती त्या ग्रूपची मेंबर होईल.

एखादा ग्रूप सोडल्यावर सर्व ग्रूप मेंबर्सना ते कळू नये. ग्रूप सोडल्याचे दिसल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा ग्रूपमध्ये अॅड केले जाते. यावरुन अनेकदा वादही होतात.

एकच फॉर्वडेड मेसेज एका विशिष्ट डिव्हाइसमध्ये एकाहून अधिक ग्रूप्सवर येऊ नये.

अॅक्ट‌व्हि ग्रूपसाठी टिप्स

ग्रूप तयार करताना त्याची खरोखरच गरज आहे का तपासून पहा.

ग्रूप मेंबर्स निवडताना त्यातला समान धागा लक्षात घ्या.

एखाद्या विशिष्ट उद्देशाने तयार केलेले ग्रूप नंतर स्वत:हून डिलीट करा.

सतत वायफळ बडबड करण्यापेक्षा सर्वांच्या आवडीच्या विषयावर चर्चा करा.

फॉर्वडेड मेसेज बंदी लागू करा ज्यामुळे ग्रूपवर खरोखरचं बोलणं होईल.

३० पेक्षा जास्त मेंबर्स असणारा प्रत्येक ग्रूप मी वर्षभरासाठी सायलेन्टवर टाकते. इतक्या सगळ्या मेंबर्सचे नंबर सेव्ह असतातच असं नाही. त्यामुळे कोण काय आणि कशाबद्दल बोलतंय याबद्दल काहीच कळत नाही. उगाचच नोटिफिकेशन्स येत असतात. इतरांचं मन राखण्यासाठी ग्रूप सोडू शकत नाही म्हणून सायलेन्ट फॉर वन इयर हा पर्याय आजकाल अनेकजण वापरतात. - पूजा कासार

मी अनेक ग्रूप्स सायलेंटवर टाकलेत. आज आपण व्हॉट्सअॅप, फेसबुक, गुगल चॅट, हाइक या सा‍ऱ्या पर्यायांमुळे ओव्हर कनेक्टेड झालो आहोत. त्यामुळे मला एखाद्याशी बोलायचे असल्यास मी पर्सनल मेसेजवर बोलेन. त्यासाठी ग्रूपची गरज नाही. फक्त एखादा प्लॅन किंवा सहल वगैरे आयो‌जनासाठी या ग्रूपचॅटचा उपयोग होतो, असं मला वाटतं.

सेन्सॉर बोर्डाचा 'गेम'

pic

हरयाणातील डेरा सच्चा सौदाचे वादग्रस्त प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांचे उदात्तीकरण करणाऱ्या 'मेसेंजर ऑफ गॉड' या वादग्रस्त चित्रपटाला फिल्म सर्टिफिकेशन अपीलेट ट्रायब्युनलने मंजुरी दिल्याच्या निषेधार्थ सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा दिला. या चित्रपटाला मंजुरी देण्याच्या निर्णयाचा केंद्रातील मोदी सरकारमध्ये सामील अकाली दलानेही तीव्र विरोध केला आहे.नुकत्याच झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने डेरा सच्चा सौदाचे समर्थन घेतले होते. सेन्सॉर बोर्डाने राम रहीम सिंह यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला अनुमती नाकारली होती. त्यामुळे अपीलेट ट्रायब्युनलकडे हे प्रकरण गेले. चित्रपटातील दोन शब्द गाळण्याचे निर्देश देऊन या चित्रपटाला मंजुरी देण्यात आली. यामुळे निवडणुकीत ​लाभलेल्या समर्थनाची थोडीफार परतफेड झाली असून, पंजाबमध्ये स्वबळावर राजकारण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपने डेरा सच्चाचा विरोधक अकाली दलाला दुखावण्याची खेळीही त्यात दडली आहे. दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाला डावलल्यामुळे यूपीए सरकारने ​नियुक्त केलेल्या सॅमसन स्वतःहूनच अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. या चित्रपटाला मंजुरी देऊन मोदी सरकारने तीन उद्देश साध्य केल्याचे मानले जात आहे.

सेन्सॉरबोर्डावर सरकारचा दबाव

सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून हस्तक्षेप आणि दबाव आणला जात असल्याचा आरोप सॅमसन यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात केला आहे. सॅमसन यांच्यासह सेन्सॉर बोर्डातील अन्य सदस्यांची नियुक्ती यूपीए सरकारच्या काळात करण्यात आली होती. सॅमसन यांच्यापाठोपाठ सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य इरा भास्कर यांनीही राजीनामा दिला आहे. आपला राजीनाम्याचा निर्णय अंतिम असून, तसे आपण माहिती व प्रसारण खात्याच्या सचिवांना कळवल्याचे सॅमसन यांनी सांगितले.'मेसेंजर ऑफ गॉड' या वादग्रस्त चित्रपटाला अपीलेट ट्रायब्युनलने (एफसीएटी) मंजुरी दिल्याची माहिती आहे काय, असे सॅमसन यांना विचारले असता, तशी बातमी आपणही ऐकली आहे आणि पण लेखी काहीही नाही. ही सेन्सॉर बोर्डाची थट्टा आहे, अशी टीका सॅमसन यांनी केली. मात्र, माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सॅमसन यांचे आरोप फेटाळून लावले. मंत्रालयाने नेहमीच सेन्सॉर बोर्डाचा सन्मान केला आहे आणि बोर्डाच्या निर्णयापासून अंतर राखले आहे. मार्गदर्शक तत्वांनुसार चित्रपटाला मंजुरी देण्याचा अपीलेट ट्रायब्युनलचा ​निर्णय अंतिम असतो. या चित्रपटाला दिलेल्या मंजुरीविषयी अपीलेट ट्रायब्युनलचा निर्णय सर्वांनाच स्वीकारायला हवा. आपल्या मंत्रालयाने सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केला नाही किंवा दबावही आणला नाही. सॅमसन यांनी तसे पत्र किंवा एसएमएस यासारखे पुरावे सरकारला सादर करावा. त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असे राठोड म्हणाले. सॅमसन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सीईओपदी राकेशकुमार यांची नियुक्ती केली होती. त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते, याचेही स्मरण यावेळी राठोड यांनी करून दिले. सॅमसन यांनी दिलेला राजीनामा ही त्यांची वैयक्तिक बाब आहे, असे ते म्हणाले. मोदी सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या शैलीमुळे महत्त्वाच्या पदांवर असलेल्या लोकांना काम करू दिले जात नाही. नोकरशाहीही निर्णय घेऊ शकत नाही, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पी. सी. चाको यांनी केली.

बंदी घाला!

खून, बलात्कार, विनयभंगाचे आरोप असलेल्या व्यक्तीला वलयांकित करण्याचे काम या चित्रपटात झाले असून, त्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी करीत शिरोमणी अकाली दलाने या चित्रपटाला मंजुरी देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे.

संघाकडून बेदींचं स्वागत, पण...

RSS---Bedi 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीची माळ माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या गळ्यात पडणार, असे स्पष्ट संकेत मिळत असले तरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यावरून काहीसा नाराजीचा सूर ऐकू येतोय. खुद्द संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच, मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी बेदींकडे देणं मान्य नसल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यामुळे येत्या काळात या मुद्द्यावरून भाजपश्रेष्ठी विरुद्ध संघश्रेष्ठी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

'टीम अण्णा'च्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि नंतर काही काळ अरविंद केजरीवालांसोबत काम केलेल्या किरण बेदी यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला वेगळंच महत्त्व आहे. केजरींना 'टफ फाइट' देण्यासाठी, त्यांच्याच माजी सहकाऱ्याला फोडून भाजपनं 'आप'ला धक्का दिला आहेच, पण बेदींच्या रूपानं मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा प्रश्नही सोडवल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. अर्थात, तशी औपचारिक घोषणा भाजपनं केलेली नाही, पण केजरीवाल यांच्याविरुद्ध लढण्यास आपण सज्ज असल्याचं सूचक वक्तव्य बेदींनी केलंय.

या सगळ्या हालचालींनी दिल्ली भाजपच्या जुन्या नेत्यांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे. 'कानामागून आली अन्...' अशी कुजबूज त्यांच्या गोटात ऐकू येत असतानाच, बेदींना सीएमपदाची उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही फारसा अनुकूल दिसत नाहीए. सरसंघचालक मोहन भागवत यांनी तर, बेदींच्या नावाची औपचारिक घोषणा झाली आहे का, हेही भाजप नेत्यांना विचारून घेतलंय.

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात संघाची बैठक सुरू आहे. तिथे मोहन भागवतही उपस्थित आहेत. किरण बेदींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त कळताच त्यांनी आनंद व्यक्त केला. पण, भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बेदीच असतील, हे ऐकून ते थोडे चिडलेच होते, असं संघातील सूत्रांकडून कळतं. कुठल्या नेत्यानं हा निर्णय घेतलाय, याबाबतही त्यांनी लगेचच विचारणा केली. त्यावर, ही प्रसारमाध्यमांनी पसरवलेली चर्चा आहे, पक्षानं अद्याप त्याबाबत कुठलीही घोषणा केली नसल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं. ते कळल्यावर भागवत थोडे निश्चिंत झाल्याचं त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितलं.

त्यामुळे आता भाजप मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी कुणाला देणार, संघाला मान्य नसतानाही किरण बेदींनाच उमेदवार करणार का, की भागवतांची मनधरणी करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दहा मुलांना जन्म द्याः शंकराचार्य

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदू जोडप्यांनी किती मुलांना जन्म द्यावा, चार पुरतील की पाच लागतील, हे सांगण्यासाठी विहिंपच्या नेत्यांमध्ये अहमहमिका सुरू असतानाच, हिंदूंनी दहा मुलांना जन्माला घालावं, असा सल्ला बद्रिकाश्रमचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी कळसच गाठला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल तर दहा मुलांना जन्म द्यावा लागेल, असं मत मांडून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय.

shankaracharya 
हिंदुत्व, 'घरवापसी'च्या मुद्द्यावर हिंदुत्ववादी नेते काही केल्या शांत बसायला तयार नाहीत. ते रोज नवनवी 'क्रांतिकारी' विधानं करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढवत आहेत. प्रत्येक हिंदू जोडप्यानं किमान चार मुलांना जन्म द्यावा, असं विधान करून खासदार साक्षी महाराज यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर साध्वी प्राची यांनी त्याचं जोरदार समर्थन केलं होतं. पश्चिम बंगालमधील भाजप नेते श्यामल गोस्वामी यांनी तर एक पाऊल पुढे टाकत, पाच मुलांची शिफारस केली होती. विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनीही अप्रत्यक्षपणे त्याला पाठिंबा दिला होता. लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी एकट्या हिंदूंवर कशासाठी?, असा सवाल करत त्यांनी मुस्लिमांना लक्ष्य केलं होतं.

या पार्श्वभूमीवर, बद्रिकाश्रमचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी कहरच केला आहे. अलाहाबादमधील माघ मेळ्यात बोलताना त्यांनी, दहा मुलं जन्माला घालण्याची गरज व्यक्त केली आहे. हिंदूंच्या ऐक्यामुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत. त्यांना यापुढेही बहुमत मिळावंसं वाटत असेल, तर प्रत्येक हिंदू कुटुंबात दहा मुलं जन्माला यायला हवीत, असा भन्नाट उपदेश त्यांनी केला आहे. त्यावरून मोठा गहजब होण्याची शक्यता आहे.

Saturday, January 17, 2015

Lenova launches cheapest 4G phone in India at Rs.6,999

Lenova launches cheapest 4G phone in India at Rs.6,999
New Delhi: Chinese tech giant Lenovo on Friday unveiled the country’s most affordable 4G LTE smartphone, priced at Rs 6,999 as it looks to cash in on the booming demand for high-speed data services.
Lenovo’s A6000 was unveiled at the CES in Las Vegas last week. The device has been aggressively priced to compete with Xiaomi’s Redmi Note 4G (Rs 9,999) and Yu’s maiden device -- Yureka (Rs 8,999).
LTE, is a standard for wireless communication of high-speed data for mobile phones and data terminals.
“This is perhaps the most value for money LTE device in India, the A6000 promises the perfect balance of speed, performance and ergonomics. With 2015 expected to be the year of 4G LTE, we are committed to take on this new technology and give consumers the best performance,”
Lenovo India director smartphones Sudhin Mathur told reporters.
Lenovo has partnered homegrown ecommerce major Flipkart to sell the device exclusively.
Following the flash sale model, consumers will have to pre-register to be eligible for the sale on January 28. The company, however, did not disclose the number of devices that will be put up for sale in the first round.

Arnala skivvy says her ‘masters from hell’ abused many girls

Arnala skivvy says her ‘masters from hell’ abused many girls

More grisly details have emerged in the case of domestic help who was tortured by her employers in Arnala. The 30-year-old woman has suffered burn injuries on her private parts. She has also told the police that accused Liyon Lomba and his wife Reema assaulted several students living in their hostel.

The Arnala Coastal police have Liyon, while Reema absconding. The maid has revealed that she was not only raped but also branded with cigarette butts. She is currently being admitted to a hospital.

“When I wanted to reveal that I was being abused, his wife tried to spoil my face and even burnt my nipples and vagina so that I don’t indulge in a sexual relationship,” said the woman, adding, “Reema not only abused me but also the students. She used to hit them brutally.”

“We have arrested the woman and will produce her before Vasai Court while her husband has been remanded in police custody, said assistant inspector Sandeep Shivale of Arnala Police station.

The couple allegedly used their maid after they brought her from West Bengal. The woman since 2009 was brutalized and was raped. Earlier, the survivor had told dna, “Once they found a hair in the food and soon my hair was cut by Reema. She even forced me to eat my own hair for three days.”

The woman was allegedly kept naked in the cold and was beaten. “The woman will be under arrest soon while her husband is under police custody,” said a police official from Arnala police station.

Santa Cruz dog killers first tried to eat it raw, but didn’t like the taste: Police

Santa Cruz dog killers first tried to eat it raw, but didn’t like the taste: Police


The two Santa Cruz residents who were arrested for killing and eating their neighbour’s pet dog have told the police that they were bored of chicken and wanted to try something different. In a chilling disclosure to the police, the duo have said they first tried to eat the dog’s raw meat, but gave up the plan as they didn’t like the taste.
What shocked the Vakola police was this casual-sounding statement: “Mere mann ko Bhaya mai kutta kaat ke khaaya.” The cops said the duo were under the influence of drugs and alcohol when the ate the dog. While the two men have shown no remorse for their action, the police said the duo is used to eat stray dogs and cats.
“The accused have revealed that instead of eating pork, they would kill stray dogs and cats for meat as it was not available in the market. They didn’t regret that they had killed a pet dog,” said an officer from Vakola police station.
Animal activist Salim Charania said they two men were nothing but psychopaths. “When I saw them at first, they did not regret to what they did and the police officials themselves were shocked after the confession. They two need to be punished strictly and we will pursue the case till its conclusion.”
Charania added, “When I reached the spot and learnt about the incident, I soon went to their residence and learnt that the accused were used to eating dog meat. I helped the police in preparing the panchnama and carrying out the post-mortem.”
Meanwhile the pet’s owner Santosh Shetty and his family are in a shock. “My wife Pratibha still can’t believe that someone has killed our pet Bruno and ate it. We just want that the duo should be strictly punished. They have not just killed our Bruno, but also many stray dogs. They can even eat humans.”
“They are in police custody for next five days and we are investigating whether they have killed other strays too. The basic point is they are habitual to these things and we want to seize the equipment with which they chopped the dog,” said an on-duty officer.
Santosh, 34, who works with a hospitality firm, said he and Pratibha, a 32-year-old nurse, noticed the disappearance of the dog on Monday.
Shetty said that when he made enquiries in the locality, and a neighbour of his spoke of having seen the dog in the company of the accused.

Schoolgirl comes home drugged, dad gets peddler arrested

Schoolgirl comes home drugged, dad gets peddler arrested


When Sangita’s (name changed) parents found dark circles under her eyes and her loss of interest in studies though SSC preliminary exams were going on, they felt something amiss. They soon discovered Sangita had been taking drugs for two months. They then approached Anti-Narcotics Cell (ANC) and found out that the girl was on MD (mephedrone) and it was being supplied by a plumber in Sawarkar Nagar, Thane.The plumber, Sudhir Nishad, was caught while handing over a drug sachet to the girl on Jan 13. Explaining their ordeal Sangita’s father said: “A month ago when I came home I saw my daughter very stressed. When I asked her about her studies, she did not reply and went to sleep. When I asked my wife, she told me Sangita had been behaving thus for days and had not been eating.”
“Her behavior had changed. She had stopped arguing and was indifferent. She did not sleep well and there were dark circles under her eyes. We took her to a doctor who assured us everything was fine,” her father said.
They weren’t sure, and started their own investigation! “I observed that every time she went out in the evenings, she talked to the local plumber. Observing her behaviour, we thought she might be on drugs.”
M Dharmadhikari, senior police inspector, ANC, Thane said: “During Navratri time, a few of her friends discussed MD in powder form. She found the local plumber was taking MD. He gave her some for free, and later she started buying from him. She took MD five-six times in two months. She even stole money from home or borrowed from friends to buy the drug. Each packet (a few grams in crystal/powder form) costs approximately Rs 500.”
Sangeeta has been counselled. Dharmadhikari said: “If a person takes MD in excess, it can affect his mind and body. He/she does not get enough sleep and does not feel hungry. Hence, parents should keep a check on their children.”
Nishad said he had got the drug from Mumbra. He also revealed it’s available in Sion, Kurla, Mankhurd and Dongri.

Friday, January 16, 2015

शिवमहापुराण कथा को सुनने मात्र से जिस प्रकार चित्त की शुद्धि हो जाती है

श्री शिवमहापुराण सती खंड में भगवान ने अपना गुप्त ज्ञान (नवधा भक्ति) सती जगदंबा को दिया। वह कहते हैं कि भुक्ति-मुक्ति रूप फल को देने वाली मेरी भक्ति ब्रहृम ज्ञान की माता है। भक्ति और ज्ञान में कोई भेद नहीं है। मेरी भक्तिज्ञान एवं वैराग्य उत्पन्न करती है। मुक्ति भी इसकी दासी बनी रहती है।
मियांवाला चौक स्थित शिवा गार्डन में चल रही श्री शिवमहापुराण कथा के चौथे दिन कथा व्यास आचार्य डॉ. संतोष खंडूड़ी ने यह उद्गार व्यक्त किए। उन्होंने कहा कि जो महादेव की निंदा करता है और निंदा के वचनों को सुनता है, वह दोनों ही नरकगामी होते हैं। दो अक्षरों वाला नाम जिन मनुष्यों ने एक बार भी लिया, वह उनके समस्त पापों का नाश कर देता है। उन्होंने कहा कि महानंदा, चंचुला, पिंगला, शारदा, ऋषिका, आहुक आदि ने शिव भक्ति के प्रभाव से सद्गति प्राप्त की।
आचार्य ने कहा कि शिवमहापुराण कथा को सुनने मात्र से जिस प्रकार चित्त की शुद्धि हो जाती है, वैसी चित्त शुद्धि अन्य उपायों से नहीं होती। महादेव ने पार्वती जगदंबा के अत्यंत आग्रह से ही श्री शिवमहापुराण का सृजन किया।
इससे पूर्व, शिवभक्तों ने 11 हजार पार्थिव शिवलिंगों का निर्माण कर उनका पूजन किया। सांध्य बेला में मुंबई से आए भजन गायकों ने शिव भजनों की छटा बिखेरी।
1.51 लाख पार्थिव शिवलिंग तमसा में किए विसर्जित
देवभूमि की सुख-समृद्धि, देश के चहुंमुखी विकास और विश्व शांति की मंगल कामना के साथ माता वैष्णो देवी गुफा मंदिर में निर्मित एक लाख 51 हजार पार्थिव शिवलिंगों को तमसा नदी में विसर्जित किया गया। इसके साथ ही 11 दिन से चल रही श्री शिवमहापुराण कथा भी पूर्णाहुति के साथ संपन्न हो गई। इससे पूर्व, श्री शिवमहापुराण कथा के अंतिम दिन कथा व्यास शास्त्री खीमानंद भट्ट ने शिवपुराण श्रवण का महत्व, सोमवार का पूजन, शिव की श्रेष्ठता आदि प्रसंगों का सविस्तार वर्णन किया जबकि, गुरु द्रोणाचार्य संस्कृत विद्यालय के आचार्यो ने स्वस्तिवाचन एवं रुद्रपाठ किया।

Wednesday, January 14, 2015

NEW REGIME - Individual's liability in online frauds capped for first time

NEW REGIME - Individual's liability in online frauds capped for first time


In a landmark judgment on online banking frauds, six banks, a telecom giant and a card company have been asked to pay out Rs 1.06 crore compensation to customers who have been victims of various online frauds in the past two years. In most of the cases, customers had lost money to fraudsters but banks had held customers responsible for their accounts being compromised. The order for compensation was issued by the state government's equivalent of a cyber crime court which is presided over by the principal secretary in charge of information technology.The principal secretary , Rakesh Aggarwal, functions as adjudication officer. The banks that have been ordered to pay compensation include Central Bank of India, Royal Bank of Scotland, Punjab National Bank, IndusInd Bank, Yes Bank, State Bank of India. Other institutions who have been directed to pay are Vodafone and SBI Cards.
The order is significant as this is the first time that any authority has said that an individual's liability in respect of online frauds should be capped. The Banking Standards and Codes Board of India had earlier last year suggested that the onus of establishing liability in the event of online fraud should rest with the banks. Until now banks have been throwing up their hands whenever a customer's credentials were compromised, holding the customer fully liable for anyone hacking into his email or mobile.
Advocate Prashant Mali, who specializes in IT cases and has appeared for the complainant, said “Banks should ideally pay off the aggrieved consumer instead of making him run pillar to post and then spend money in courts and costly appeals. This way less harassment would be caused to consumers and confident online banking customers will evolve.“
The largest order has been against SBI which has been directed to pay Rs 40 lakh to Chander Kalani whose funds were transferred to an account in London on the basis of an email. The fraudster had hacked into Kalani's email and instructed the bank to transfer funds. In his order directing SBI to pay a compensation of Rs 40 lakh, Aggarwal observed that “the Banking Codes and Standard Board of India (BCSBI) unit has issued a Code of Bank's Commitment wherein customers of such fraud will be liable to the extent of Rs 10,000 only and the bank has to make good the rest of the amount. But acceptance of this code by banks is not visible“.
In another case, the account of Prabhakar Sadekar a businessman, with Punjab National Bank was hacked and funds transferred to accounts in IndusInd Bank and Yes Bank.Sadekar did not receive SMS alerts as his mobile accounts were also cloned. In this case Agarwal had held that banks had not followed RBI guidelines on money mule accounts and guidelines on information technology . Vodafone was asked to pay a compensation of Rs 20 lakh for not following reasonable security practices and procedure and the established guidelines before issuing a duplicate SIM card. PNB, IndusInd and Yes Bank have been asked to pay Rs 20 lakh, Rs 5 lakh and Rs 3 lakh respectively .
In the fourth case where a company , Raatronics, was defrauded of its account in Central Bank by changing the mobile number in the bank's online database, Central Bank and Royal Bank of Scotland were asked to pay Rs 8 lakh each for lack of due diligence. The adjudicating officer also ordered compensation of Rs 1.3 lakh and Rs 1.4 lakh for frauds committed upon users of SBI Credit Card and SBI's International Debit Card.

Learn football

Learn football


थरूर-तरारचे लव्ह इन दुबई!



वरिष्ठ पत्रकार नलिनी सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अडचणीत भर पडली आहे. शशी थरूर हे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार हिच्याबरोबर दुबईत तीन दिवस राहिले होते, अशी माहिती सुनंदाने मृत्यूच्या काही तासांपूर्वी आपल्याला दिली होती, असं नलिनी सिंह यांनी पोलिसांना सांगितलं. 'मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही', असं मेहरने थरूर यांना म्हटलं होतं, असंही सुनंदा यांनी नलिनी यांना सांगितलं होतं. आता या माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.

​'सुनंदा पुष्कर यांना गेल्या तीन-चार वर्षापासून मी ओळखते. किमान एक वर्षापासून सुनंदा माझ्याशी आपल्या खासगी जीवनातले सुख-दुःख सांगत होती. तसंच किमान ६ ते ७ महिन्यापूर्वी सुनंदाने थरूर यांची तरारबद्दलच्या वाढत्या जवळकीबद्दलचं दुःख माझ्याकडे सुनंदाने व्यक्त केलं होतं', अशी माहिती नलिनी सिंह यांनी पोलिसांना दिली.

'जून २०१३ मध्ये थरूर आणि तरार तीन दिवस एकसाथ राहिले होते. सुनंदा यांना याची पक्की माहिती होती कारण दुबईत त्यांची चांगलीच ओळख होती. सुनंदा यांना मित्रांनी सर्व माहिती दिली होती. आणि आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचं सुनंदा यांचा दावा होता. १६-१७ जानेवारी २०१४ ला रात्री १२ वाजून १० मिनिटांनी माझ्या मोबाइलवर सुनंदाचा फोन आला होता आणि ती रडत होती. शशी आणि तरार यांनी उत्तेजित करणारे असे रोमँटीक मेसेजेस एकमेकांना पाठवलेत, असं सुनंदाने मला त्यावेळी सांगतिलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर सुनंदाशी घटस्फोट घेऊन थरूर तरारशी लग्न करणार होते आणि तुमच्या शिवाय मी जगू शकणार नाही, असा मॅसेजही तरारने थरूर यांना पाठवला होता, असं सुनंदानी सांगितलं होतं. थरूर यांचे कुटुंबीयही तरारशी नातं जुळवण्यासाठी उत्सुक होते, असा आरोपही सुनंदानी केला होता अशी माहिती नलिनी यांनी पोलिसांना दिली आहे.


मांजरीला सोडविणार की ?

मांजरीला सोडविणार की ?



जगण्याची लढाई

जगण्याची लढाई



कपिल शर्मा प्रियांकावर भडकला, माईक आणि ईअरफोन आपटून निघून गेला

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. मात्र कपिल फारच तापट आहे, हे फार कमी जणांना माहित असेल. त्याच्या संतापाचा किस्सा मुंबईत झालेल्या एका अॅवॉर्ड शोदरम्यान पाहायला मिळाला.

यावेळी कपिल शर्मा बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रावर भलताच भडकला. कपिलला प्रियांकाचा इतका राग आला की शो दरम्यान तो माईक आणि ईअरफोन आपटून निघून गेला.

मुंबईतील एका अॅवॉर्ड शोचं सूत्रसंचालन प्रियांका आणि कपिल करत होते. पण प्रियांकाच्या उशिरा येण्यामुळे कपिल शर्मा संतापला. त्यानंतर तो माईक आपटून तिथून निघून गेला.

या दरम्यान प्रियांका मेकअप रुममध्ये गेली आणि तीन तासांनी बाहेर आली. कपिल प्रियांकाची वाट पाहत संतापला. प्रियांका तीन तासांनंतर स्टेजवर आली आणि 'मी अजूनही तयार नाही,' असं तिने म्हटलं.

बस्स..प्रियांकाच्या या वाक्याने कपिलचा राग आणखीच वाढला आणि तो माईक-ईअरफोन स्टेजवरच आपटून निघून गेला. 'महिलांचा हाच प्रॉब्लेम आहे. मॅडम अजूनही तयार नाही,' असं तो जाताना म्हणाला. मात्र हा कपिल शर्माचा पंचही असू शकतो, ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यात अभिनेत्री कंगना राणावतलाही अशाप्रकारे कपिल शर्माची वाट पाहावी लागली होती. कंगना 'कॉमेडी नाईट्स विद कपिल'च्या सेटवर आली असताना तिला बराच वेळ कपिलची वाट पाहावी लागली होती. त्यामुळे वाट पाहणं काय असतं, याची जाणीव कपिललाही झाली असावी.

महिला खेळाडू आणि प्रशिक्षकाचे गुलछर्रे सीसीटीव्हीत कैद, क्रीडा क्षेत्रात खळबळ

नवी दिल्ली : छत्तीसगडची महिला टेबल टेनिसपटू आणि प्रशिक्षकाचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. छत्तीसगडची टेबल टेनिस महिला सब-ज्युनिअर टीम आंध्र पदेशात राष्ट्रीय स्पर्धेसाठी गेली होती. त्यावेळी एक महिला खेळाडू आणि प्रशिक्षकाचा हॉटेलमधील व्हिडीओ समोर आला आहे.

 काय आहे प्रकरण?
आंध्र प्रदेशात 20 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत 76 व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी छत्तीसगड महिला सबज्युनिअर संघही सहभागी झाला होता. या संघात 16 महिला खेळाडू होत्या.

हा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या हॉटेलमध्ये संघातील एक महिला खेळाडू आणि प्रशिक्षकाची ‘क्रीडा’ सीसीटीव्हीत कैद झाली. ही महिला खेळाडू आणि कोच मस्तीच्या मूडमध्ये होते. त्यामुळे हॉटेलमधील सीसीटीव्हीकडे त्यांचं लक्ष नव्हतं.

रात्री 11 ते दोन वाजेपर्यंत कोच आणि महिला खेळाडूची मस्ती रंगली होती.  या दरम्यान दोघे एकमेकांच्या रुममध्ये जाताना सीसीटीव्हीत दिसले.

प्रकरण कसं समोर आलं?

हॉटेलमधील कोच आणि महिला खेळाडूचे गुलछर्रे रायपूरच्या एका डॉक्टरने सर्वांसमोर आणले. डॉक्टर स्वत:च्या मुलीला घेऊन या स्पर्धेसाठी आंध्र प्रदेशांत गेले होते.

डॉक्टरांच्या मुलीलाही या कोचने अनेकवेळा हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितलं होतं, मात्र तीने कधीही त्याला जुमानलं नव्हतं, असं डॉक्टरने सांगितलं.

“या कोचने सातत्याने याबाबतची विचारणा केल्यामुळे आपल्याला शंका आली. त्यामुळे मी अन्य खेळाडूंशी याबाबतची चौकशी केली. त्यानंतर हॉटेलमधील मॅनेजमेंटला विश्वासात घेऊन सीसीटीव्ही फुटेज मिळवलं” असं डॉक्टरने म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणी संबंधित प्रशिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच छत्तीसगड असोसिएशनच्या सचिवांनीही या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. त्यांनी राजमुंदरीमध्ये सब ज्युनिअर चॅम्पियनशिपसाठी कोचला तिथे पाठवलं होतं.

Tuesday, January 13, 2015

परदेशी शिका ऑनलाइन




इंटरनेटरूपी माहितीच्या महाजालात चांगली-वाईट, मौल्यवान-फुटकळ, खरी-खोटी अशी सगळय़ा प्रकारची माहिती उपलब्ध असते. माहितीच्या अशा सागरातून आपल्याला हवी ती किंवा उपयुक्त असलेली माहिती शोधून काढणे, हे कठीण काम आहे. 'सर्च इंजिन'च्या माध्यमातून अशी माहिती मिळवता येते. पण बरीचशी (गुगलसकट) सर्च इंजिन्स वापरकर्त्यांला प्रामाणिकपणे माहिती देण्याऐवजी जाहिरातदारांच्या सोयीप्रमाणे माहितीची उतरंड रचताना दिसतात. साहजिकच 'सर्च रिझल्ट'च्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीतही पुन्हा शोधकाम करावे लागते. शिवाय हा सगळा उपक्रम वेळखाऊ ठरतो. याच पाश्र्वभूमीवर इंटरनेटवरील उपयुक्त आणि चांगल्या संकेतस्थळांची माहिती देणारी ही लेखमालिका या आठवडय़ापासून..
tec8
सध्या बाजारात परदेशी भाषांना मोठी मागणी आहे. या भाषा शिकवणाऱ्या अनेक नामांकित संस्था कार्यरत आहेत. नियमित वेळ उपलब्ध नसणाऱ्या लोकांसाठी इंटरनेटवरही अनेक ऑनलाइन कोस्रेस उपलब्ध आहेत. आज आपण www.duolingo.com या परदेशी भाषा शिकवणाऱ्या विनामूल्य साइटची माहिती करून घेणार आहोत.
Duolingo (डय़ुओिलगो) ही साइट सर्वसामान्यांसाठी इंटरनेटवर १९ जून २०१२ रोजी उपलब्ध झाली. दोनच वर्षांत जगभरातील अडीच कोटी लोकांनी या साइटचा लाभ घेतला. त्यापकी निम्मे लोक ही साइट सतत वापरत असतात. अ‍ॅपल कंपनीने त्यांच्या आयफोनसाठी या साइटचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक अ‍ॅप्लिकेशन ( iPhone App of the Year) असा गौरव केला आहे. सदर अ‍ॅप्लिकेशन डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टफोन (अँड्रॉईड तसेच आयफोन)वर विनामूल्य उपलब्ध आहे.
tec9या साइटद्वारे तुम्ही जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज, डॅनिश, इटालियन, आयरिश, डच इत्यादी भाषा इंग्रजी वा इतर युरोपियन भाषांतून शिकू शकता. या साइटवर आपले नाव रजिस्टर करणे अनिवार्य नसले तरी एखादी भाषा नियमितपणे शिकण्यासाठी तसे करणे श्रेयस्कर ठरते. तुम्हाला जी नवी भाषा शिकायची आहे ती सांगून ज्या भाषेच्या माध्यमातून तुम्ही ती शिकणार आहात ती निवडता येते.
उदाहरणार्थ, तुम्ही इंग्रजीतून जर्मन शिकत असाल तर प्राथमिक स्तरावर साध्या व सोप्या इंग्रजी शब्दांना जर्मन प्रतिशब्द दिले जातात. त्यांचे उच्चार ऐकवले जातात. ते वापरून छोटी छोटी वाक्येही बनवायला सांगितली जातात. हे करताना तुम्हाला उपलब्ध पर्याय म्हणून चित्रेही दिली जातात. तुमचे उत्तर चुकले तर त्यातली चूक दाखवून व सुधारून दिली जाते. वाक्य किंवा शब्द जर्मनमध्ये ऐकवून तो टाइप करण्यास सांगितले जाते. त्यामुळे उच्चार, शब्दांचे स्पेिलग यांचा सराव होतो. हा पाठ सोडवताना एखाद्या स्तरावर तुम्ही ३ किंवा ४ पेक्षा अधिक चुका केल्या तर तुम्हाला सुरुवातीपासून पुन्हा खेळावे लागते. एकच स्तर तुम्ही पुन:पुन्हा सोडवून आपला पाया पक्का करू शकता.
अशा प्रकारे ७० पेक्षा अधिक पाठांद्वारे तुमचे कौशल्य तपासले जाते. एकेका पाठात रंग, प्राणी-पक्षी, आहार, काळ-वेळ, एकवचन-अनेकवचन यासारख्या एकेका संकल्पनेवर एकेक स्तर निर्माण केलेला आहे. प्रत्येक स्तरात अंदाजे २० प्रश्न असतात. प्रश्न सोडवताना तुम्हाला गुण देऊन प्रोत्साहित केले जाते. एकेका स्तरावर एकेक संकल्पना उदाहरणाद्वारे पक्की करीत तुम्ही शिकण्याची वाटचाल करीत जाता.
तुमच्याबरोबर स्पर्धा करण्यासाठी तुमच्या मित्र/ मत्रिणींना फेसबुकवर आमंत्रण पाठवू शकता. तसेच तुमचे गुण फेसबुक व ट्विटरवर दर्शवू शकता.
डय़ुओिलगोसारख्याच विनामूल्य असलेल्या आणखी दोन साइट्सची नावे सोबत दिली आहेत. त्यांचाही तुम्ही लाभ घेऊ शकता.
http://www.digitaldialects.com/
http://www.learnalanguage.com/

MP Sakshi Maharaj wants women to give one child to RSS

MP Sakshi Maharaj wants women to give one child to RSS
New Delhi:



Taking a concrete step to check saffron motormouths, BJP chief Amit Shah on Monday directed serving of a showcause notice to controversial MP Sakshi Maharaj seeking an explanation for his recent comments like urging Hindu women to have four children despite having been warned to observe restraint.The Unnao MP has been in the news for the wrong reasons, having earlier described Mahatma Gandhi's assassin Nathuram Godse as a “patriot“, forcing the party to distance itself from his comments.He had also commented controversially on the functioning of madrassas, following up the gaffe with the “four children“ remark that was seen to have communal overtones.
Shah, who had expressed disappointment over MPs not adhering to party discipline, is understood to have directed the issuance of the notice to Maharaj, giving him 10 days to explain why disciplinary action should not be initiated. The action comes soon after some quiet but forceful backroom talk between the BJP leadership and RSS brass led to the shelving of high-profile `ghar wapsi' programmes that had led to allegations that the Modi government was playing to a communal agenda rather than sticking to its development plank.
Modi made his thoughts on the issue clear at a meeting of party MPs where he said there should be no dilution of the government's focus on development. He has since followed it up by taking up the “Make in India“ programme at investors' meets like Vibrant Gujarat Summit. BJP chief Amit Shah has directed the party to issue a notice to controversial MP Sakshi Maharaj over his recent statements.
The over-the-top comments of MPs like Sakshi Maharaj and minister of state (MoS) Niranjan Jyoti’s abusive reference to Muslims has caused considerable embarrassment to BJP, with the opposition accusing the saffron party of attempting to polarize public discourse.
The incidents also led to opposition blocking Parliament, leading to Prime Minister Narendra Modi’s intervention in the Jyoti case.
The remarks were further exacerbated by the ghar wapsi programmes run by a senior RSS pracharak that led to another blockade in Parliament and the stalling of important government business. Interestingly, in his comments on Hindu women and children, Sakshi Maharaj urged one child to be given to the service of RSS.
An agency report quoted the MP to have said, “We have accepted the slogan ‘Hum do, hamara ek’. Now these traitors are not satisfied. They have given another slogan ‘Hum do aur hamara... They are advocating marriage of a girl to a girl, boy to another boy. This is what the last government did. This is why I...want to request women to give birth to at least four children. Give one to sadhus and ascetics.
Media says there are ceasefire violations happening, so send another to the border,” the saffron-clad MP said at a religious convention in Meerut last week.
BJP’s national secretary Shrikant Sharma said the party had asked its public representatives and workers not to make such comments in public. “The remarks made by Sakshi Maharaj are his personal views and the party has nothing to do with it,” he had said.

गोदेत पायही बुड‌विणार नाही !



'नाशिकच्या गोदेमध्ये म‌सिळणारे नाले पहिल्यांदा तातडीने बंद करावेत. गोदावरी, नासर्डी आण‌ि कपाली या नद्यांना अल्पावध‌ीत प्रदूषणमुक्त करावे. या स्थितीत गोदास्नानाची कल्पना तर दूरच पण हे पाणी पाय बुडविण्यासही योग्य नाही', अशा परखड शब्दात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे मार्गदर्शक श्री श्रीरविशंकर  यांनी भूमिका मांडली. तपोवनात आयोजित  'वेणुनाद' या कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कुंभमेळ्याच्या धर्तीवर श्री श्री रव‌शिंकर यांनी नाश‌किमधील नदी प्रदुषणाच्या मुद्द्यावर प्राधान्याने बोट ठेवत स्थान‌कि प्रशासन, लोकप्रत‌‌नि‌धिी आण‌ि जनतेसही आवाहन केले. ते म्हणाले, 'कुंभमेळ्याच्या दृष्टीने आता नाश‌किच्या हाती असणारा वेळ अत्यल्प आहे. आता प्रशासन आण‌ि लोकप्रत‌नि‌धिींनीही युध्दपातळीवर गोदाप्रदूषण न‌र्मिूलनाचे काम हाती घ्यायला हवे. तरच हा सोहळा जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरेल. याच्याशी संबंध‌ति सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी स्वयंप्रेरणेने ओळखायला हवी', अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देशात आण‌ि राज्यातील सरकारकडूनही नदी स्वच्छतेच्या कार्यात व‌शिेष लक्ष घातले जाण्याची अपेक्षा आहे. मात्र या दोन्हीही सरकारला त्यासाठी थोडा वेळ देणेही गरजेचेच असल्याचेही त्यांनी यावेळी सांग‌तिले.

'जगाच्या पाठीवर दहशतवाद उखडून टाकण्यासाठी केवळ भारत आण‌ि इंडोनेश‌यिा या देशांमधील मुस्ल‌मिधर्मीय व‌शिेषत्वाने पुढाकार घेऊ शकतात', असा व‌श्विासही त्यांनी व्यक्त केला. या बरोबरीला

शालेय अभ्यासक्रमातही दहशतवाद व‌रिोधी मुद्द्यांचा समावेश करायला हवा. यातूनच नव्या प‌ढिीच्या मनाची दहशतवादाव‌रिोधात मशागत होईल, असेही ते म्हणाले.

भारत हा जगाच्या पाठीवरील एकमेव देश शांतीचा संदेश देणारा ठरेल. भारत हा शांतीचा स्त्रोत असून जगाला अध्यात्म‌कि मार्गदर्शन करण्याची क्षमता केवळ भारतात आहे, असाही व‌श्विास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपला देश इच्छशक्तीच्या जोरावर मंगळापर्यंत पोहचू शकतो तर याच देशातील इच्छाशक्ती नदी स्वच्छतेसारख्या प्रकल्पांना पुरेसी ठरणार नाही का ? आर्ट ऑफ ल‌व्हिींग परिवाराच्या पुढाकाराने मराठवाडा आण‌ि व‌दिर्भात पाच नद्यांचे पुनरूज्जीवन करण्यात आले आहे. आता कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाश‌किमधील गोदावरीचे म‌शिन आमच्या स्वयंसेवकांच्या दृष्टीक्षेपात आहे, असेही ते म्हणाले.

संघ दक्ष... नवे लक्ष्य! संघाचे काम ५ लाख लोकांपर्यंत नेणार


RSS - Rashtriy Swayamsevak Sangh

५१ हजार स्वयंसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम ५ लाख लोकांपर्यंत पोहचवा, असे आदेश रविवारी (११ जानेवारी) झालेल्या देवगिरी महासंगममध्ये देण्यात आले.

मराठवाडा व खान्देशातील तब्बल १५ जिल्हे, १२३ तालुके मिळून संघाच्या देवगिरी प्रांताची आखणी करण्यात आली आहे. या १५ जिल्ह्यांतून रविवारी तब्बल ५१ हजार स्वयंसेवक आले होते. त्या सर्वांना मकरसंक्रांत आणि २६ जानेवारीला 'भारत माता पूजन' असे ध्येय देण्यात आले आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा संदेश असलेले 'मकर संक्रमण संदेशा'चे पत्रक ५१ हजार स्वयंसेवकांना दिले आहे. हे स्वयंसेवक ज्या तालुक्यातून, गावातून आलेले होते, तेथे संघ मा‌हित नसलेल्या नव्या दहा जणांना भेटतील. आणि हे संदेश पत्रक देऊन संघाचे कार्य समजावून सां‌गतील.

महासंगममध्ये सहभागी झाालेल्या स्वयंसेवकांना त्यांच्या गावात, गल्लीत, कॉलनीत २६ जानेवारीला 'भारत माता पूजन' करण्यास सांगण्यात आले आहे. भारतमाता पूजन कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने बोलवायचे. त्यांना देशहित, राष्ट्रहित याकडे पहिले पाऊल टाकण्याचे आवाहन करायचे. त्यामुळे यातून 'संघाच्या शाखेकडे चला,' असा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा हेतू सफल होईल, अशी आशा संघातील धुरिणांना आहे.

५ हजार सरकारी कर्मचारी संघाच्या वेषात

संघाच्या देवगिरी महासंगाममध्ये शासकीय कार्यालयातील तब्बल ५ हजार स्वयंसेवकांनी भाग घेतला. एकूण ५१ हजार स्वयंसेवकांमध्ये ५ हजार विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी बिनदिक्कतपणे सामील झाले होते. पूर्वी संघाचे काम करणे, अप्रत्यक्षरित्या संघाच्या जबाबदारी स्वीकारण्यासाठी शासकीय कर्मचारी धजावत नव्हते. नोकरी जाण्याची शक्यता असायची. निलंबित होण्याचे भय या शासकीय कर्मचाऱ्यांना असे, आता ही परिस्थिती राहिली नाही, हे यावरून स्पष्ट दिसत होते.

२०० जणांनी केली स्वच्छता

देव‌गिरी महासंगम यशस्वी झाल्यानंतर सोमवारी संघाच्या २०० हून अधिक स्वयंसेवकांनी या स्थळाच्या १०० एकर जमिनीवर साफसफाई केली. शोषखड्ड्यांमध्ये कचरा व्यवस्थापन करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

७५ टक्के युवक

देवगिरी महासंगममध्ये सहभागी झालेल्या ५१ हजार स्वयंसेवकांमध्ये ७५ टक्के युवक होते. १८ ते ३५ वयोगटातील युवकांची संख्या अधिक होती. यापूर्वी १९८३ मध्ये झालेल्या संघाच्या शिबिरास केवळ २५ हजार जण आले होते.

''संघाच्या बाहेरगावाहून आलेल्या ५१ हजार स्वयंसेवकांना संदेश पत्रक घेऊन त्यांच्या गावी पाठवले आहे. मकरसंक्रांत व २६ जानेवारीला हे स्वयंसेवक तब्बल ५ लाख १० हजार लोकांशी संवाद साधतील.''

- दिवाकर कुलकर्णी, सहकार्यवाह, शहर संघ.

NRIs can now vote in Indian polls without coming here

NRIs can now vote in Indian polls without coming here
New Delhi:


Govt Agrees To EC Proposal For E-Ballot Or Proxy
Non-resident Indians (NRIs) will soon be able to cast their vote through electronic ballots or through their nominees residing in India, but will not be able to exercise their franchise through the novel method during the coming Delhi assembly polls.The Union government on Monday informed the Supreme Court that it had accepted the Election Commission's recommendation to allow NRIs to vote through e-ballot system or through proxy . The EC discarded other possibilities--postal ballot and internet voting--terming them fraught with the dan ger of manipulation.
After the Centre conveyed its acceptance of the EC recommendations on NRI voting, a bench of Chief Justice H L Dattu and Justice A K Sikri gave the Centre eight weeks to effect necessary amendments in the law to implement the EC suggestion.
NCP had proposed postal ballot for NRIs while BJP, BSP and CPI had opined that postal ballot might not be a vi able option for NRIs. Congress was not in favour of e-postal ballot for NRIs.
Dushyant Dave, appearing for petitioner Shamsheer V P, pushed another plea-voting rights for migrant labourers who constitute nearly 30% of the population and facilities to enable armed forces personnel posted in remote and border areas to vote. The Election Commission examined several suggestions to enable NRIs to cast their vote and rejected the idea of allowing them to cast their votes at diplomatic missions abroad. “The committee is also of the view that internet voting is also not a feasible option until appropriate technologyinformation technology applications and all other vulnerabilities are addressed,” the EC said.
Postal ballot was also ruled out. An EC committee said, “E-postal ballot can be considered to be employed after proofing, validation of the process and pilot implementation in 1 or 2 constituencies in elections to the legislative assemblies and then scale up to more as sembly polls and finally parliamentary elections if found feasible, practicable and meeting the objectives of free and fair election.“
“The committee recommends that the option of voting through proxy appointed by the overseas electors can be considered to be provided to NRIs. In order to cater to needs of all categories of NRIs, additional options of e-postal ballot and proxy voting can be made available depending upon the preference exercised by the voter. In case voter does not exercise any of these additional options, then by default it will be deemed that overseas elector will cast his vote as per existing laws and procedures at the polling station in India.“

Monday, January 12, 2015

नाना फडणवीस होते कोट्यधीश

नाना फडणवीस होते कोट्यधीश
Navkot Nana
Nana Fadanvis

पौराणिक खेळ खेळण्याची संधी

कधी पौराणिक कथा-मालिकांमध्ये वाचले-पाहिलेले तर कधी वस्तुसंग्रहालयात काचेपलीकडून न्याहाळलेले सारीपाट-Saripat, गंजिफा-Ganjifa, विविध प्रकारचे बुद्धिबळ-Chess यांसारखे खेळ प्रत्यक्ष खेळण्याची संधीच सीएसटीच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये चालून आली आहे. प्राचीन भारतीय संस्कृती विभागाने दरवर्षीपणे यंदाही 'विविधा' या महोत्सवाचे आयोजन केले असून, यामध्ये विविध प्राचीन खेळ केवळ पाहण्याचीच नव्हे, तर खेळण्याचाही आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.



 गेली १८ वर्षे होत असलेल्या या महोत्सवात यापूर्वी इराण, ब्राझिल, कोकण आदी संकल्पनांवर आधारित कार्यक्रम केले होते. यंदा या महोत्सवाची संकल्पना आहे, चतुरंग! म्हणजेच बैठ्या खेळांचे रंगतदार, मनोरंजक प्रकार. त्यात नक्षत्रांवर आधारित पत्ते म्हणजेच गंजिफा-ganjifa, नाट-Nat, अष्टचम्मा-Ashtachamma, सात प्रकारचे बुद्धिबळ-Chess, गायचोळा-Gaychola, पालगुंडी-Palgundi, मंकल-Mankal, कौआ-Cawaa, नवकाकडी-Navkakadi अशा सहसा ऐकायला, पहायला किंवा खेळण्यास न मिळालेल्या खेळांचा समावेश आहे. १२ व १३ जानेवारी रोजी फेस्टिवल रंगणार आहे.

कलेला वाव

सेंट झेवियर्समध्ये भरणाऱ्या प्राचीन खेळांची माहिती देणाऱ्या 'विविधा' या फेस्टिवलमधून नव्या पिढीला जुन्या खेळांचा आनंद देण्याचा तर उद्देश आहेच, शिवाय हे खेळ घडवणाऱ्या पारंपरिक कारागिरांच्या कलेला वाव देण्याचाही उद्देश आहे.

या फेस्टिवलमध्ये प्राचीन खेळांचे महत्त्व समजावून ते कशा पद्धतीने खेळायचे हे सेंट झेवियर्सचे विद्यार्थी सांगतील. क्रिकेट, फुटबॉल आणि मोबाइल गेमच्या जमान्यात जुन्या खेळांचा विसर पडलाय. नवीन पिढीला या खेळांची ओळखही नाही. त्यामुळे या उपक्रमांतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे खेळ पोहोचवण्याचा विभागाचा मानस आहे. पारंपरिक कारागिरांना यातून उत्पन्न मिळून त्यांच्या कलेला वाव मिळावा हाही, या फेस्टिवलचा उद्देश असल्याचे विभागप्रमुख डॉ. अनिता राणे-कोठारे यांनी सांगितले.

हा आमच्या विद्यार्थ्यांनी उभा केलेला महोत्सव आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचे काम आम्ही करत असलो तरी प्रत्यक्ष जबाबदारी विद्यार्थ्यांवर असल्याने त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग, वस्तूंचे योग्य प्रदर्शन आदींचा अनुभव मिळतो.

धडेही मिळणार

विशेष म्हणजे हे खेळ मोठ्या आकारात असून ते खेळण्याचे धडेही दिले जाणार आहेत. यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण दिले गेले आहे. खेळ, त्यांचे तक्ते, प्रदर्शन वस्तू, खेळांच्या प्रतिकृती यांचाही सर्वांनाच आनंद घेता येईल. १२ व १३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत कॉलेजच्या प्रांगणात हे प्रदर्शन भरेल. ते सगळ्यांसाठी विनामूल्य खुले आहे.

India's new scientist and inventions

यंत्र-तंत्राच्या जगात नेमकं चाललंय तरी काय? हे जाणून घेण्यासाठी हजारो टेकवेडे जमा झाले होते, आयआयटी मुंबईमध्ये... ओरिगामीचा डायनॉसॉर, विळे, कोयते घेऊन लढणारे रोबोज, चिंध्यांपासून बनवलेलं पोट्रेट, त‍‍ऱ्हत‍ऱ्हेची अॅप्स आणि भन्नाट इनस्टॉलेशन्स... असल्या अफलातून प्रोजेक्टसनी आयआयटी टेकफेस्टचा माहौल भलताच रंगला होता.

तंत्रज्ञान कुठच्या कुठे पोहोचलंय पण आपण मात्र आजही अनेक गोष्टींसाठी जुनीच साधनं वापरतो. मग ती शेतीची विविध उपकरणं असोत वा दळणवळणाची साधनं. म्हणूनच नवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट २०१५मध्ये 'आयडीएट' ही सुंदर स्पर्धा रंगली. यामध्ये परिश्रम, उज्वल आणि गेम चेंजर हे तीन उपविभाग होते. यातील 'परिश्रम' विभागात विद्यार्थ्यांना शेतीच्या नवीन उपकरणांचा शोध लावायचा होत. तर 'उज्वल' अंतर्गत विद्यार्थ्यांना इको-फ्रेंडली उपकरणं बनवून दाखवायची होती. आपली डोकॅल‌टिी वापरुन क्रीडा प्रकारातील साधनांना नवीन आयाम देणं, हा 'गेम चेंजर'चा भाग होता. आयडीएटमधील काही निवडक प्रोजेक्ट्सची माहिती खास मुंटाच्या वाचकांसाठी

सोलर कार solar car

या कारचं नाव SERVe(solar electric road vehicle) आहे. एखाद्या बॅटरी कारसारखी दिसणारी ही कार पूर्णतः सोलर पॉवरवर चालते. त्यामुळे प्रदूषण कमी होतं. ताशी १२० कि.मी. वेगाने धावू शकणा‍ऱ्या या गाडीत दोन आसनं आहेत. लवकरच त्यांची टीम कमर्शिअल वापरासाठी चार आसनी गाडी तयार करणार आहे.

रोड पॉवर जनरेशन road power generation

आपण आपल्या वाहनांमध्ये जेवढं इंधन घालतो, त्यातील फक्त १५टक्के उर्जेचा वापर वाहन चालवण्याकरता होतो. वाया जाणा‍ऱ्या उर्वरित उर्जेचासुद्धा वापर करता यावा या उद्देशाने या टीमने हा प्रोजेक्ट बनवला आहे. टोल नाक्यावरील स्पीड ब्रेकर्सवरून वाहन जाताच त्यातून उर्जा निर्माण करणं आणि ती उर्जा तेथील स्ट्रीट लाईट्स उजळवण्याकरता वापरणं, ही या प्रोजेक्टची संकल्पना आहे.

सारथी sarathi

संकेत पांचाल या युवकाने हे मॅन्युअल पॅडी ट्रान्सप्लँटर बनवलं आहे. पेरणी करताना याचा उपयोग होतो. या उपकरणाला त्याने मॅन्युअल डेप्थ अॅड्जस्टमेंट या संकल्पनेची जोड दिली आहे. यामुळे बियांची एकेसमान पेरणी होते. शेतकऱ्यांचा शारीरिक त्रास कमी व्हावा आणि मजुरी कमी लागावी या उद्देशाने त्याने हा प्रोजेक्ट बनवला आहे.

शिकूया रोबोसंगे!

शालेय पुस्तकातल्या संकल्पना पुस्तकात कितीही कठीण वाटल्या तरी प्रात्यक्षिकांमुळे मात्र त्या सोप्या वाटतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, गुणोत्तर, प्रमाण या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचल्यावर डोक्याचा भुंगा करतात पण रोबोटिक्सच्या माध्यमातून हेच सगळं जर प्रात्य‌क्षिकांसह शिकता आलं तर? तर ते चटकन समजेल आणि ‌लक्षातही राहील; असं म्हणतात, 'नो हाऊ लर्निंग'च्या वृषाली तेरे. अगदी सहा वर्षाच्या चिमुरड्यापासून ते इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरतील, अशी काही मॉडेल्स या वर्षीच्या टेकफेस्टमध्ये त्यांनी ठेवली होती. डेन्मार्कच्या लेगो एज्युकेशन या कंपनीशी त्या संलग्न आहेत.

लेगो एज्युकेशनचं ई.व्ही. ३ हे क‌टि वापरून एका १२ वर्षाच्या मुलाने अंध व्यक्तींसाठी ब्रेल प्रिंटर Braille printer बनवला आहे. त्याला इंटेलकडून प्रोत्साहनही मिळाले आहे. लेगो एज्युकेशनने शाळेतील विज्ञान, गणित, भाषा, पर्यावरण अशा विषयांवर आधारित रोबोटिक्स बनवले आहेत. काळ, अंतर, वेग, गती, दाब, गुणोत्तर-प्रमाण, वजन, परीघ अशा समजायला क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पनांवर आधारित अनेक मॉडेल्स त्यांनी बनवली आहेत. मुंबईतील काही इंटरनॅशनल शाळांमध्ये ही मॉडेल्स वापरली जात असल्याचं वृषाली तेरे यांनी सांगितलं. भविष्यात जास्तीजास्त शाळांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा उद्देश आहे.

परदेशी पाहुणेही रमले

यंदाही आयआयटीचा कॅम्पस परदेशी विद्यार्थ्यांनी खुलला होता. त्यांनी केलेल्या इन्सटॉलेशन्ससमोर अनेकांनी गर्दी केली होती. या विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त माहिती घेण्यासाठी घोळका त्यांच्याभोवती जमा होत होता. इंटरनॅशनल रोबो वॉर International robo war सारख्या कार्यक्रमाला तर एखाद्या क्रिकेट मॅचचा माहोल जमला होता. भारतीय संघ जिंकल्यानंतर घोषणा, शिट्ट्यांनी परिसर दणाणून जात होता. परदेशी पाहुण्यांनीही आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये धम्माल तर केलीच पण ज्ञानाचं, माहितीचंही शेअरिंग केलं.

अफलातून टीव्ही TV

टीव्हीचं जणू घराचा एक अविभाज्य घटकच झालाय. त्याचं घरातलं स्थान ज्याप्रमाणे बदललंय. त्याचप्रमाणे टीव्हीमध्येही अनेक बदल घडलेत. टीव्हीसुद्धा स्मार्ट झाला आहे. आयआयटी मुंबईमध्ये पार पडलेल्या यंदाच्या टेकफेस्टमध्ये 'नेक्स्ट जनरेशन टीव्ही' या स्पर्धेमध्ये भविष्यातल्या टीव्हीबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना विद्यार्थ्यांनी सादर केल्या. भविष्यात कोणत्या प्रकारचे टीव्ही असतील, प्लाझ्मा टीव्हीचं भवितव्य काय, या क्षेत्रातील संशोधन, नवनवीन फीचर्स या सा‍ऱ्याबद्दलची माहिती या स्पर्धेद्वारे पहायला मिळाली. आज टीव्ही म्हटल्यावर आपल्यासमोर एलसीडी, एलइडी टीव्ही समोर येतात पण भविष्यात प्लाझ्मा टेक्नोलॉजीचा वापर वाढणार आहे. त्याचबरोबर पोर्टेबल टेक्नोलॉजी झपाट्याने वाढताना दिसतेय.टीव्ही क्षेत्रातही त्याचा प्रसार अलीकडच्या काळात होताना दिसणार आहे. आज टीव्हीत वायरलेस टेक्नोलॉजी, ब्ल्यूटूथ, इंटरनेट टीव्ही यासारखे फीचर्स सहज दिसून येतात पण भविष्यात बोलणारा टीव्ही, आपल्या आवाजाने नियंत्रित होईल असा टीव्ही बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर टच स्क्रीन आणि अँड्रॉईडवर आधारीत टीव्हीही दिसेल, अशी माहिती ‌स्पर्धकांनी दिली.



बुद्धिबळाची आगळी रंगत

बुद्ध‌बिळ खेळायचं तर समोर खेळाडू हवाच. पण कायमच तो समोर असेल असं नाही. ऑटोमेटेड चेसच्या सहाय्याने चेस बोर्ड कॉप्युटरला जोडून जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्ती एकत्र बुद्धिबळ खेळण्याचा आनंद घेऊ शकतील. अॅलेन मेंडीस, भाव्या गोहिल आणि अतुर मेहता या सोमय्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ऑटोमेटेड चेसचा अविष्कार यंदा टेकफेस्टमध्ये बघायला मिळाला.

चेस ऑटोमेटेडमध्ये इंटरनेटचा वापर केला जातो. या खेळात एकट्याने खेळण्याचा, दोघांनी खेळण्याचा आणि अंध व्यक्तींनी खेळण्याचा असे तीन प्रकार आहेत. वन प्लेअर मोड अर्थात एकट्याने खेळण्याच्या प्रकारात बुद्धिबळाचा पट कॉम्प्युटरला जोडून एकट्याने खेळणं शक्य होतं. खेळाडूने आपली चाल चालली की, विरूद्ध पक्षाची चाल कॉम्प्युटरद्वारे आपोआप (ऑटोमॅटिक)चालली जाते. खेळाडूकडून होणारी प्याद्यांची हालचाल कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड होते. तसंच खेळाडूला त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक आवाजाद्वारे सूचना दिल्या जातात. टू प्लेअर मोडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन खेळाडू बुद्धिबळ पट कॉम्प्युटरला जोडून इंटरनेटच्या मदतीने अथवा ग्राफीक युझर इंटरफेअरन्स या तंत्राद्वारे बुद्धिबळ खेळू शकतील. चेस फॉर ब्ला‌िँड या प्रकारात अंध व्यक्तिसुद्धा अगदी सहज बुद्धिबळ खेळू शकतील. त्यांनी चाललेल्या प्रत्येक चालीचा व्हॉईस फिडबॅक मिळतो, तसंच पटावरच्या काळ्या आणि पांढऱ्या घरातला फरक कळण्यासाठी ब्रेल लिपीची मदत घेतली आहे. चेस ऑटोमेटेडमध्ये कॉम्प्युटर आणि बुद्धिबळ पटाच्या कनेक्शनसाठी मायक्रो कंट्रोलरची मदत घेतली आहे. लवकरच हा ऑटोमेटेड चेस भारतीय बाजारात उपलब्ध होईल, असं अॅलेन मेंडीस यांनी सांगितलं.

लढाई रोबोंची

लाल आणि निळ्या टीम्सना प्रोत्साहीत करणारे प्रेक्षक, रोबोवॉर पाहण्यासाठी सरसावून बसलेले विद्यार्थी, स्पर्धकांमध्ये सळसळणारा उत्साह, नजर रोखून रोबोजच्या प्रत्येक हालचाली टिपणारे परीक्षक, अचूक वार केल्यावर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयआयटीचा आसमंत दुमदुमून गेला होता. निमित्त होतं- रोबो वॉर्सचं... यंदाच्या टेक-फेस्टमध्ये रोबो वॉर्सने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. या स्पर्धेसाठी जगभरातून विविध रोबोज मुंबईत आले होते. या सर्व रोबोजमध्ये भारतातील रोबोजनीच बाजी मारली. विळा, कोयता, चाकू, ब्लेड अशा विविध हत्यारांचा वापर करून हे रोबोज अंतिम फेरीकडे वाटचाल करत होते. प्रतिस्पर्ध्याला हरवल्याचा आनंद सहभागी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. निवडफेरी दरम्यान झालेल्या झटापटीत एका रोबोमधून अॅसिडगळती झाली. आयोजकांनी लगेचच घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तो सामना तिथेच थांबवला आणि मंच साफ करून घेतला. गेल्या वर्षीही अशाच प्रकारची घटना घडली होती. पण सामना तसाच चालू ठेवल्यामुळे एक छोटासा अपघात घडला होता. मात्र यंदा योग्य ती खबरदारी घेतल्याने असा अपघात टाळता आला. रोबो नियंत्रित करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी गॉगल्स देण्यात आले होते. एकूणच मागील काही वर्षांपेक्षा या वर्षीचं रोबोवॉर सुरक्षित पार पडला.

नुकत्याच पार पडलेल्या टेक-फेस्टच्या निमित्ताने आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी विविध कल्पना लढवून संपूर्ण कॅम्पस सजवलं होतं. मुख्य प्रवेशद्वारापासूनच रस्त्याच्या दुतर्फा निरनिराळ्या कलाकृती ठेवल्या होत्या. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचं चिंध्यांपासून बनवलेलं पोर्ट्रेट, तरुणाईचा जीव की प्राण असलेल्या ट्रान्सफॉर्मर्सची प्रतिकृती बघायला मिळाली. वैविध्यपूर्ण कारही पहायला मिळत होत्या. रस्त्याच्या कडेला असलेला ओरिगामीचा डायनॉसॉर शाळकरी मुलांना आकर्षित करत होता. प्रदर्शनाकडे जाणारा मार्ग दाखवत होता, नागमोडी चाल चालणारा फुग्यांचा ड्रॅगन. या सगळ्या कलाकृती पाहून विद्यार्थीच नव्हे तर पालक, शिक्षकांचीही बोटं आश्चर्याने तोंडात जात होती.

अक्षरओळखीचं अॅप

आत्तापर्यंत आपण सगळ्यांनीच अंकलिपी आणि बाराखडीच्या पुस्तकातून अक्षर ओळख करून घेतली. पण लवकरच पुस्तकाची जागा इ-स्लेट हे मोबाईल अॅप घेऊ शकतं. असंच एक अॅप यंदाच्या टेकफेस्टमध्ये पहायला मिळालं.

इ-स्लेट (e-slate) या छोटेखानी मोबाईल बाराखडीची मूळ संकल्पना प्रो. गौर जी रे यांची. या अॅपमध्ये मुख्यतः पूर्व तयारी, मुळाक्षरे, बाराखडी, गोष्टी, अंक असे पाच भाग आहेत. पूर्व तयारीत प्राथमिक गोष्टींची ओळख करून घेता येईल. यामध्ये आवाजासहीत चित्रांद्वारे दिशांची, बाजूंची ओळख करून दिली आहे. 'मुळाक्षरं' या भागात मराठीतील स्वर आणि व्यंजनांची ओळख करून दिली आहे. बाराखडी भागात 'क' पासून 'ह' पर्यंतच्या अक्षरांची बाराखडी आवाजासहीत दिली आहे. गोष्टी छोट्या स्वरूपात असून वाचता-वाचता ऐकण्याची सोय आहे. 'अंक' भागात प्रत्येक अंक बघून उच्चार ऐकता येतो. या शिवाय रंग, विविध आकार, शरीराचे भाग, प्राणी, पक्षी, आदी गोष्टींबद्दल माहितीचा दृक् श्राव्य स्वरूपात समावेश आहे. हे संपूर्ण अॅप दृक-श्राव्य स्वरूपात असल्याने लहान मुलांना स्वतःच अक्षर ओळख करून घेता येईल. शिवाय निरक्षर लोकांनाही यामुळे स्वतः शिकणं शक्य होईल. जोड्या लावा, गटात न बसणारा शब्द ओळखा यासारखे स्वाध्याय सोडवताना रेकॉर्डेड आवाजाद्वारे चूक सुधारली जाते. ज्याप्रमाणे आपण पाटीवर अंक, अक्षर लिहून सराव करतो, त्याचप्रकारे लिहून सराव करण्याची सोय, सरावाच्या भागात आहे. हे अॅप लवकरच अँन्ड्रॉइड व्हर्जन २.२ ते ४.४ साठी उपलब्ध होईल. फक्त यासाठी १२८ची रॅम असणं आवश्यक आहे.

या अॅपसाठी गिरीश माने, विद्या गुजर, प्रियांका फाटक, असिस्टन्ट लावण्या बचवल ही टीम प्रो गौर जी रे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. हे अॅप मराठीप्रमाणेच हिंदी, इंग्रजीत आणण्याचे आणि त्यात गणिताचा समावेश करण्याचे प्रयत्न चालू असल्याचं टीम मेंबर प्रियांका फाटक म्हणाल्या.

विद्यार्थी म्हणतात....

रोबोवॉर आवडलं

या वर्षीच्या टेकफेस्टमधला प्रदर्शन विभाग मला आवडला. विशेषतः परदेशी विद्यार्थ्यांच्या इन्स्टॉलेशन्स आणि आर्मीसंबंधीचं प्रदर्शन खूप छान होतं. स्वस्तात मस्त रोबोंनी लक्ष वेधून घेतलं. गो-कार्टिंग आणि फुल थ्रोटलमुळे खूप मजा आली. पेंट बॉल आणि लेझर टँगला प्रचंड गर्दी असल्याने मात्र एंजॉय करता आलं नाही. रॉबोवॉर हा आयआयटी टेकफेस्टमधला मला सगळ्यात आवडलेला आणि उत्तम इव्हेंट होता.

- उपेंद्र अत्रे, पेस मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे.

कागदी शिल्प भावली

आयआयटी टेकफेस्टमुळे नवीन वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली. खूप गर्दीमुळे प्रदर्शन पहायला मिळालं नाही. तसंच डॉ. कलामांच्या लेक्चरलाही बसता न आल्याची चुटपुट मनाला लागली आहे. बाकी इव्हेंटस, कागदी शिल्प खूपच छान होती. त्यामुळे तर थक्कच झालो.

- श्रेयस देशपांडे, बिर्ला कॉलेज, कल्याण.

नवे प्रयोग दिसले

यंदा टेकफेस्टमध्ये, गेमिंग झोन, प्रदर्शन, वर्कशॉप, लेक्चर्स अशी विविधता असल्याने मजा-मस्ती बरोबरच अनेक नवीन गोष्टी पहायला आणि शिकायला मिळाल्या. नवनवीन प्रयोग जगासमोर आणण्यासाठी आयआयटी टेकफेस्ट हा खूप महत्त्वाचा फेस्ट आहे. यावर्षी ज्यांनी टेकफेस्ट मिस केला आहे, त्यांनी पुढच्या वर्षी नक्की जावं, असं मला वाटत.

- प्रतिक पाटील, वाघ मॅनेजमेंट कॉलेज, नाशिक.

प्रेरणा मिळाली

आयआयटीच्या मोठ्या कॅम्पसमध्ये फिरताना व्हर्चुअल नेव्हिगेशन सिस्टीमचा खूप उपयोग झाला. हव्या त्या ठिकाणी सहज जाता आलं. ही सिस्टीम आयआयटीनेच उपलब्ध करून दिली होती. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एन्जॉय करता येईल असं यंदाचं टेकफेस्ट होतं. रोबोवॉर सगळ्यात चांगला इव्हेंट होता. तसंच आर्मीच्या प्रदर्शनामुळे खूप चांगली माहिती मिळाली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या भाषणामुळे खूप प्रेरीत झालो.

- रोहित पत्के, के.सी. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग,ठाणे

दिग्गजांचे बोल...

भारताच्या प्रगतीसाठी परदेशी वस्तू विकत घेणं टाळलं पाहिजे. आपल्याला आता ख‍ऱ्या अर्थाने भारतीय झालं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनीसुद्धा फक्त स्वतःचा विचार न करता देशासाठी तंत्रज्ञानात शोध लावले पाहिजेत.

-डॉ. अनिल काकोडकर, प्रख्यात संशोधक

मला स्वछ, सुंदर, निरोगी आणि प्रदूषणविरहित भारत घडवायचा आहे. त्यासाठी मला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वप्नं पहिली पाहिजेत आणि ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती

स्त्रिया आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक आहेत. हे सगळ्यांनाच समजावून सांगितलं पाहिजे. म्हणूनच कुटुंबामध्ये लहानपणापासूनच स्त्र‌ियांचा आदर करणं शिकवलं पाहिजे.

-जावेद अख्तर, प्रसिद्ध कवी

आयुष्यात जोखीम घेणं महत्वाचं असतं. अपयशी ठरलात तरी ते अपयशही साजरं करा. त्यातूनही तुम्हाला बरंच काही शिकायला मिळत असतं. एखाद्या प्रोजेक्टच्या भव्यतेपेक्षा त्यातील कल्पकतेवर जास्त लक्ष द्या. ते महत्त्वाचं असतं.

-डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रख्यात संशोधक

तंत्रज्ञान इतकं पुढे चाललंय की आता फक्त फोन आणि कॉम्प्युटरच नव्हे तर सर्वच गोष्ट इंटरनेटशी जोडता येतील. त्याद्वारे आपल्याला आपलं घरही स्मार्ट होम बनवता येईल.

-विंट सर्फ, इंटरनेटचा जनक

केवळ स्त्री असल्याने विज्ञानात आपण प्रगती करू शकत नाही, असं वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. अगदी संसार सांभाळूनही तुम्ही या क्षेत्रात बरंच काही करू शकता. फक्त तुमच्याकडे जिद्द हवी.

- अदा योनाथ, नोबेल पुरस्कार विजेत्या