Thursday, December 31, 2015

Rakesh Jhunjhunwala Latest Portfolio

आज हम बात करेंगे बिग बुल और दिग्गज निवेशक राकेश झुनझुनवाला के पोर्टफोलियो Rakesh Jhunjhunwala Latest Portfolio की। हजारों-लाखों छोटे इन्वेस्टर उन शेयरों में निवेश करते हैं, जिनमें राकेश झुनझुनवाला पैसा लगाते हैं। प्रिसिजन इन्वेस्टमेंट सर्विसेज के अविनाश गोरक्षकर हमारे साथ हैं इनके पोर्टफोलियों पर चर्चा करने के लिए। लेकिन पहले जान लेते हैं कि राकेश झुनझुनवाला के पोर्टफोलियो में कौन-कौन से शेयर हैं।

राकेश झुनझुनवाला के पोर्टफोलियो Rakesh Jhunjhunwala Latest Portfolio से कुल 13 शेयर हम आपके सामने लेकर आ रहे हैं। राकेश झुनझुनवाला के पोर्टफोलियो में टाइटन का शेयर है और इस कंपनी में उनकी 8.57 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के टाइटन के शेयरों का कुल वैल्युएशन 2671 करोड़ रुपये का है। उनके पोर्टफोलियो में ल्युपिन का शेयर है और इस कंपनी में 1.47 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के ल्युपिन के शेयरों का कुल वैल्युएशन 1221 करोड़ रुपये का है। उनके पोर्टफोलियो में क्रिसिल का शेयर है और इस कंपनी में 5.64 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के क्रिसिल के शेयरों का कुल वैल्युएशन 769 करोड़ रुपये का है।

राकेश झुनझुनवाला के पोर्टफोलियो Rakesh Jhunjhunwala Latest Portfolio में एनसीसी का शेयर है और इस कंपनी में उनकी 10.23 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के एनसीसी के शेयरों का कुल वैल्युएशन 444 करोड़ रुपये का है। उनके पोर्टफोलियो में रैलिस इंडिया का शेयर है और इस कंपनी में 10.34 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के रैलिस इंडिया के शेयरों का कुल वैल्युएशन 359 करोड़ रुपये का है। उनके पोर्टफोलियो में जियोमेट्रिक का शेयर है और इस कंपनी में 18.87 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के जियोमेट्रिक के शेयरों का कुल वैल्युएशन 235 करोड़ रुपये का है।

राकेश झुनझुनवाला के पोर्टफोलियो में डीएचएफएल का शेयर है और इस कंपनी में उनकी 3.43 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के डीएचएफएल के शेयरों का कुल वैल्युएशन 235 करोड़ रुपये का है। उनके पोर्टफोलियो में एस्कॉर्ट्स का शेयर है और इस कंपनी में 10.18 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के एस्कॉर्ट्स के शेयरों का कुल वैल्युएशन 214 करोड़ रुपये का है। उनके पोर्टफोलियो में एमसीएक्स का शेयर है और इस कंपनी में 3.94 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के एमसीएक्स के शेयरों का कुल वैल्युएशन 179 करोड़ रुपये का है।

राकेश झुनझुनवाला के पोर्टफोलियो Rakesh Jhunjhunwala Latest Portfolio में डेल्टा कॉर्प का शेयर है और इस कंपनी में उनकी 9.32 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के डेल्टा कॉर्प के शेयरों का कुल वैल्युएशन 168 करोड़ रुपये का है। उनके पोर्टफोलियो में फर्स्टसोर्स का शेयर है और इस कंपनी में 3.73 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के फर्स्टसोर्स के शेयरों का कुल वैल्युएशन 106 करोड़ रुपये का है। उनके पोर्टफोलियो में पोलारिस का शेयर है और इस कंपनी में 4.99 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के पोलारिस के शेयरों का कुल वैल्युएशन 106 करोड़ रुपये का है। उनके पोर्टफोलियो में वीआईपी का शेयर है और इस कंपनी में 6.64 फीसदी हिस्सेदारी है। राकेश झुनझुनवाला के वीआईपी के शेयरों का कुल वैल्युएशन 95 करोड़ रुपये का है।

प्रिसिजन इन्वेस्टमेंट सर्विसेज के अविनाश गोरक्षकर का कहना है कि लंबी अवधि के लिहाज से डेल्टा कॉर्प में अच्छी तेजी देखने को मिल सकती है। साथ ही अगर नतीजे अच्छे रहे तो वीआईपी इंडस्ट्रीज में भी खरीदारी का अच्छा मौका बन सकता है। अविनाश गोरक्षकर ने निवेशकों को ये सलाह दी है कि राकेश झुनझुनवाला के पसंदीदा शेयरों में लंबी अवधि के लिए निवेश करेंगे तो ही अच्छा फायदा देखने को मिल सकता है। अविनाश गोरक्षकर ने बताया कि टाइटन के कारोबार में 10 फीसदी की ग्रोथ देखने को मिल सकती है। ऐसे में अगर मध्यम से लंबी अवधि का नजरिया है तो टाइटन में निवेश किया जा सकता है।

अविनाश गोरक्षकर के मुताबिक 2-3 साल की अवधि के लिए एमसीएक्स में खरीदारी की जा सकती है। इस साल मॉनसून अच्छा नहीं होने की वजह से एस्कॉर्ट्स थोड़ा दबाव में दिख सकता है। लेकिन आगे मॉनसून अच्छा रहा तो एस्कॉर्ट्स में अच्छी तेजी देखने को मिल सकती है। आगे क्रिसिल में भी अच्छी तेजी आने की उम्मीद है। एनसीसी में अपनी बैलेंसशीट से काफी कर्ज कम किया है और आगे दरों में कटौती का सिलसिला जारी रहता है, तो इस शेयर में तेजी आने की पूरी गुंजाइश है।


rakesh jhunjhunwala

rakesh jhunjhunwala tips

rakesh jhunjhunwala portfolio

rare enterprises

rakesh jhunjhunwala latest portfolio

rakesh jhunjhunwala holdings

rakesh jhunjhunwala biography

rakesh jhunjhunwala blog

rakesh jhunjhunwala net worth

Monday, December 28, 2015

DJ Shaan regaled audiences at world's biggest guest list event



One of the country's leading deejays, Shaan took things to a whole new level when he performed in front of the largest crowd ever for an Indian DJ at the world's biggest guest list event.Held at DY Patil Stadium, the electronic dance music (EDM) gig was broadcast live in over 75 countries, with millions tuning in to catch the action online. The 20-year-old performed for free at the event that was organised by guestlistevents.in, the proceeds of which will be used to pull children out of poverty through a 10-year Magic Bus education programme. With the world's favourite DJ Hardwell headlining the act and Kill The Buzz also playing, the event was able to raise funds for 18,200 kids.
Shaan, who flew down from the Djakarta Warehouse Festival in Indonesia, said, “It was a dream come true to be able to do what I love, unite with so many fans in the stadium and around the world and make a difference through dance music. This is what India is capable of.This is what we are capable of! United we are, indeed.“
The artiste is not a stranger to festival crowds.He made his debut at Sunburn Goa at the age of 15 and was also the first Indian DJ to play at Tomorrowland. After the Enchanted Valley Carnival (EVC) that concluded recently, he will enthrall audiences at the upcoming Sunburn Goa 2015 festival.

Say goodbye to skin woes this winter



In winter, your skin starts feeling dry and scaly . You have to come up with new methods to nourish the skin and follow a daily routine to keep it hydrated and supple. Not every product in the market can guarantee long-term benefits; going natural could also be an option. Wellness and beauty brand Aloe Veda suggests some ways to help you maintain your skin in the winter.

MOISTURISING A MUST

The brand offers a vast range of moisturising bars,creams and moisturisers that have been made from natural ingredients sourced from the rain forests in India. They have a neem and tulsi hand and body lo tion, fresh strawberry hydrating body lotion, chocolate and vanilla body lotion, sweet lemon body lotion, aloe calamine calming lotion or bathing bars like Lavender with Tea Tree Oil bar, Avocado with Cucumber Gel bar, Wild Rose with Basil Extracts, Citrus with Lemon Grass oil, Patchouli with Cinnamon Oil, Honey , Green Apple and Indian Khus. You can opt for body butter in flavours like White Lotus, Chocolate Vanilla, French Lavender and Strawberry .

AWESOME OILS

You can dab on after-bath oils to soothe both mind and body .You don't have to use typical chemical-based lotions if you opt for one of these oils.They hydrate your skin and you can choose from Lavender & Chamomile, Sandalwood, Strawberry and Chocolate & Vanilla.PAMPER YOUR MANE The Grapeseed oil and Lavender nourishing head massage oil, the Brahmi Hair and Scalp Vitaliser, Bhringraj Multi Vitaliser Hair Oil and Virgin coconut oil, soothe dry hair and infuse it with vitality. Their Wild Lily or the Lemongrass conditioner is quite popular.

EXFOLIATION

Add a good body scrub and facial exfoliant to your cleansing routine once a week. The brand offers ex otic scrubs made from natural fruits and sugar, and you can opt for the apricot, cane sugar and dates scrub or the Dark Chocolate Detoxifying Salt Gel Scrub.

HOME SPA

Begin by massaging the body with one of the many Ayurvedic massage oils like Khsheerbala oil, Karpooradhi oil, Bala Ashwagandha oil, Dhanwantharam oil or the Slimming & Cellulite treatment oil.Put in some aromatherapy body salts like Rose & Geranium, French Lavender, Orange & Tea Tree oil or Peppermint, and scrub away the dirt and dry cells with Dark Choco late Detoxifying scrub.You can use the Activated Charcoal and Lemon Peel Detoxifying masque or the Strawberry and Litchi Fruit masque. Once you peel it off, soak in a homemade bubble bath.Shower with the Cedarwood Luxury Shower Gel or the Avocado Herbal Body Wash, Wild Jasmine or even the Indian Khus Herbal Body Wash to feel refreshed.Indulge in a body wrap made of Avocado & Olive Oil that also has anti-ageing properties or the Dark Chocolate Anti-Oxidant Mineral Mud Wrap. Once you have washed it off, slather on some rich Chocolate Vanilla or French Lavender body butter.
Aloe Veda is a customer-focused luxury wellness brand with 200 skin and environmentfriendly products and retails across 33 cities in India. All the products are paraben-free, mineral oil free, cruelty-free and made with utmost care. The products are available at Foodworld, Health & Glow, Heritage Fresh, Spar Hypermarkets, Nilgiris, Organic Stores, and Domestic and International Airports.You can also buy these products online on Flipkart, Big Basket, Myntra, FirstCry , Paytm, etc.





DENIM TRENDS FOR 2016



After diamonds, jeans are a girl's best friend. It is one of those ideal garments that you can wear anytime, anywhere and it lends itself easily to innovation. Also, they are always in vogue. The year 2016 will see jeans in newer silhouettes in roomier fits, lived-in washes, subtle to standout distressed details, contrast hems and even patchwork. In short, details that can help you breathe a new lease of life in an old pair of jeans. After all, it's about when chic meets comfort. Here's a look at eight denim trends for 2016... 
 

LOOSE OVER TIGHT

Team a pair of roomy jeans with a long, flowy jacket or overcoat and a crop top. This contrast of loose over tight makes this look extremely casual and is ideal when you are pub hopping with your pals or attending a music fest.

PATCH IT UP

If patchwork conjures up images of shoddily stitchedin pieces of cloth, then you are wrong.2016 will redefine patchwork with contrast hues that are seamlessly stitched to lend a chic look to the good ol' denim. Wear it with a belt and ankle-length boots for a night out.

DRESS TO KILL

It's simple yet elegant. An indigo blue denim dress looks sophisticated and is ideal for a brunch date. For a more casual appearance, team it with a matching pair of shorts and head off for some shopping extravaganza.

A LACY AFFAIR

They may be as different as chalk and cheese, but when teamed together, they make quite an impression. A denim lace jumpsuit is ideal for a party. Pair it with heels and minimal jewellery to up the glam quotient.

CHAMBRAY

Is it denim or cotton?
No, it's chambray. A lighter version of denim, it rests softly on your skin and can be converted into a wide range of dresses, thanks to its fluid texture. Team this with a statement necklace for a casual chic look.

APPLIQUE WORK

It refers to a needlework technique in which patterns are created by attaching smaller pieces of fabric to a larger piece of contrasting texture. Keep the look simple and let the details do the talking.It is ideal for a day out with friends.

OMBRÉ

Ombré describes the gradual blend ing of one hue with another, usu ally moving tints and shades from light to dark. It gives a renewed look to denim as it adds a hint of colour. Wear it with a pair of sneakers for that girl-next door look.

EMBELLISHED JACKET

It's time to pull out that old denim jacket from your closet and give it a makeover.Embellish it with a wide gamut of charms and team it with a pair of high-waist boot cut jeans for a movie date.















New direction for stent technology now in India



What has made angio plasty and stenting comparable to bypass surgery? It's less invasive, allows quicker recovery and provides efficacious patient outcomes. However, reoccurrence at the site of block treated with angioplasty can be attributed to three factors Proliferation of cells on the inner lining of vessels.Elastic recoil of vessels.

Artery gets narrowed (negative remodeling).

Stents can take care of negative remodeling and elastic recoil by its scaffolding property. Stent is basically a hollow metallic tube mounted on a balloon and deployed at the site of blockage and made adherent to the vessel wall by high pressure balloon. This makes sure the stent is perfectly and adequately in contact with the vessel wall. The balloon is then deflated and removed.
The current generation Drug Eluting Stents (DES) are coated with drugs that inhibit the growth of cells within the vessel wall. With DES, all the above mentioned three issues are taken care of.Unfortunately , some DES may lead to late blood clotting within the stent, which in turn can be life threatening. Clinical data has shown that this issue could be attributed to the body's adverse reaction to the polymer. Polymer is a substance used on the surface of the stent to hold the drug and enable its release gradually . An allergic reaction to this poly mer is a potential source for clotting of the stent.
The new generation SYNERGY stent is the only FDA approved clinically proven solution available to this hazardous phenomenon. Its PLGA polymer disappears shortly after the drug is fully eluted at three months, leaving behind a bare metal stent (BMS).Moreover, SYNERGY's thin strut design makes it easy to deliver and minimises injury to the vessel wall.
According to Dr Ashwin B Mehta (Director of Cardiology , Jaslok Hospital), “SYNERGY stent reduces the chance of stent clotting significantly and considerably . This will ensure highest standard of patient safety.“
Patients with a stent, who may also need to undergo other non-cardiac surgeries, often face the fear of stent clotting if dual antiplatelet therapy is discontinued in the middle. A SYNERGY stent may obviate the need for using anti-clotting medication in the long run for select patients. This feature along with faster disposal of drugs and polymer from the body, which is now possible with the SYNERGY stent, may pave the way for high standards of patient safety.
(*Procedures given are based on the expert's under standing of the said field)




Effective ways to ensure your luxurious home will contain everything you need



Thinking about buying a new home in 2016 or have just purchsed one? Your 2,500 sq ft South Mumbai luxury apartment comprises a gamut of discrepancies you probably weren't even aware about.Here are a few ways to distinguish between the same, as well as tips to make your decision for a 2016 luxury home easier to achieve, in order to make the best choice. The term luxury is associated with an apartment, which should tender facilities including a full-sized living room, offering a viewing distance of at least 14 ft to enjoy a 65“ wall-mounted LED screen from your snug Italian sofa. To keep up with the living area, the ceiling height should also be maintained at 11 ft, leaving enough 11 ft, leaving enough room between your chandelier and cashmere carpet.
The adjoining dining area should ideally sport an eight seater arrangement, instead of six, so that family and friends can dine together even at times when guests visit. In addition, a swanky bar console for mixing cocktails and entertaining guests, as well as show off your bottled collection, is a good idea.
“Ideally , you would buy a house like this once-in-a-lifetime.Therefore, it is important that you fully understand the apartment and ask the right questions before investing, so that you can appreciate and enjoy a wholesome luxurious experience,“ explains Ar. Ajay Nahar of the Nahar Group.
Luxury is further entailed through an uncompromised kitchen size with welldefined wet and dry areas, incorporating state-of-the-art kitchen appliances such as built-in refrigerators, dishwashers and microwave ovens.
There should be sufficient room in the kitchen to experiment with your favourite cuisines on weekends, even if it's just gourmet salads. A utility area connected to the kitchen, for drying clothes and storing household equipment, could double up as a resting space along with an attached dedicated toilet for the domestic help. This would allow privacy for the owners.
With rising real estate prices, it is essential to aptly design and create multifunctiona spaces without having to compromise on living stan dards. While designing the orientation of the house, one should ideally follow Vastu norms, per taining to geo graphical direc tions and offer an artistic composi tion of the sky greenery and sea. Ensure that the bedrooms are lavish and functional at the same time. These rooms must incorporate a study area to manage after-office e mailing and next day planning, without disturbing your spouse catnapping on the 7 ft long cosy bed. The master bedroom should also boast of a walk-in wardrobe and dresser to store your designer collection and help you during your many travels for work or pleasure. A dedicated prayer room, where you can spend some serene time is also a must. “Lineage doesn't dictate you. Your time starts now in which you can create your own kingdom. You own it on your own terms because you can,“ adds Ar. Nahar.

Umang Mehta launched a first-of-its kind experiential studio

Sachin inaugurates a bespoke experiential studio


Popular bespoke tailoring maven and designer, Umang Mehta launched a first-of-its kind experiential studio in a suburban Mumbai upscale area. The doors of the 1,500 sq ft opulent studio were formally thrown open by cricketing legend Sachin Tendulkar in the presence of other celebrity guests at a private gathering. Having started his journey at a fashion store in upmarket SoBo, Umang grew on to handle design, finance, operations, merchandising and customer service. Disillusioned over the disproportionate attention to design alone and customer's craze for mere labels, a decade ago he had ventured on his own to provide a fine balance in dressing across design, material, perfect fit and relevant look.
Umang has worked closely over the last two decades with celebrities that include the who's who from Bollywood, celebrated sports personalities, industrialists, bureaucrats, politicians, an array of costume designers, wardrobe stylists and production houses amongst others. For the first time, Umang will provide signature styling for bespoke tailoring. The earlier set-up of Yu Handcrafted has been merged into a single business line, moving the fashion establishment to the new address in Santacruz (W).
Speaking at the private gathering Umang said, “The studio expanse would provide for micro-customisation, fine detailing and our finest craftsmen will ensure every stitch to perfection. While design and material remains integral to the process, our focus remains on the handcrafted, art of quality making for each garment to provide the ultimate perfect fit and apt look. I am glad to be able to meet my patrons' wishes to don attire beyond design house labels and across occasions that accentuates the individual in them.“
The signature line will cater to dressing across categories that would include power dressing for business, sports wear and trousseau for grooms-to-be and his family . The maverick bespoke creator is supported by his better half and business partner Shraddha Mehta, who will oversee studio operations, handcrafting facilities and trials. Prior appointment is required to experience the thousands of options of cloth lengths and trims from across the world with personalised design consulting.






Peplums for a slim look this party season




Here's why the flirty, feminine number is a fave with the A-list
Forget the fitting bodycon dress or flowy gown. This season, F try something that takes you to flirty chic in a pinch. The peplum -the starchy overskirt that flares out at the waist is a fashionista fave. Kate Middleton is bringing the garment back -she's spotted at almost all official appearances in one, actress Kerry Washington rocked the 2015 Oscars red carpet wearing a cream pep lum and closer home, Sonam chose a deep blue peplum to the Cannes Film Festival this year. It's as versatile as it gets the garment can be adapted to a top, shirt, dress or even a jacket. Here's how to wear the look...

ADVANTAGES
Got tummy flab? The stylish frill is not just apt for a soiree, it has a double advantage. If worn right, it adds some volume to the body for skinny women and for heavier women, it can create the impression of an hourglass shape.

STYLE RULES TO WEAR ONE FABRIC:
Choose a fab ric to fit the occasion. A cotton peplum or knit works for the day. For an evening wear, try lace or satin.
COLOUR TRICK: Wear a dark tone peplum on the top to hide broad shoulders. But a light shade peplum top with dark trousers can lend a slimming effect to the lower body.
LENGTH: The rule is, aything worn below the pouf must be stream lined: If it's a skirt, it must end at the knee, if it's a trouser, opt for a slim fit pant or skinny jeans.
STREAMLINED: Don't let the peplum be too large or it might end up giving you a comical, unflattering look.
VOLUME: If you are looking to add volume to the hips, get a more ruffled peplum. To nar row down heavier hips, opt for one with a slightno volume.
HEELS: The peplum is designed to make the body frame look curvy and heavy so wear slim heels with it rather than broad wedges.
BELT: Pair a peplum with the right belt -a skinny belt plays down the waistline and a wider belt shows off a slimmer waist.
ACCESSORIES
Statement choker Shimmer belt Pearl necklace An envelope clutch Peep-toe stilettos



GET FIT THIS SEASON WITH SOME SENSUAL POLE DANCE MOVES

GET FIT THIS SEASON WITH SOME SENSUAL POLE DANCE MOVES


This festive season try staying fit and in shape by practising pole dancing.WHAT IS POLE FITNESS?
This form of fitness workout uses every single part of one's body and is a combination of endurance and strength training. Sarah Scott, a professional pole fitness athlete shares a few moves you could try ...
SINGLE CLIMB SQUAT
MUSCLES WORKED:
Adductors Group, Quadricep Group, Gluteal Group, Latissimus Dorsi, Deltoids, Biceps, Abdominals Group, Shoulder Group and Tibialis Anterior.What'll look great: Thighs, quads, bottom, arms, shoulders, abs Perform a carousal kick and then bring your free leg to the front of the pole Squeeze the pole firmly between both knees, cross your ankles, and press your hips toward the pole Bring your hands to face height, maintain your leg position and slowly sit down to squat. Repeat three to five times on each side
CLIMBING
MUSCLES WORKED:
Adductors Group, Quadricep Group, Gluteal Group, Latissimus Dorsi, Deltoids, Biceps, Abdominals Group, Shoulder Group and Tibialis Anterior.What'll look great: Thighs, quads, bottom, arms, shoulders, abs Begin in single climb squat start position Reach your hands overhead to grab the pole with both hands, release your knees and lift them as high as possible Kick into the pole to move your hips back, re-squeeze your knees, then stand to resume the start position Repeat all the way up the pole.
POLE PLIA
MUSCLES WORKED:
Quadricep Group, Hamstring Group, Shoulder Group and Gluteal Group What'll look great: Thighs, legs, bottom and back Start with your back against the pole in a twisted grip Step your feet out and away from the pole Keeping your hips against the pole slide down into a wide plia position Bring your legs together towards the side of your twisted grip arm and reverse body roll to stand.
CAROUSAL KICK
MUSCLES WORKED:
Biceps, Latissimus Dorsi, Deltoids, Adductor Group, Calves, Shoulder Group, Quadricep Group and Tibialis Anterior.What'll look great: Arms, shoulders, inner thighs, thighs, calves Face the pole, place your right knee at hip-height or higher on the outside of the pole, and your foot on the inside Anchor to the pole by squeezing and kicking with your right thigh Keep kicking as you lower with control to the start position Repeat three-five times on each side.
BENEFITS
This workout enhances flexibility, strengthens muscles, provides a full cardio workout and improves co-ordination. Not only does it have health benefits, it is also one of the most fun ways to exercise, lose weight, tone up and increase confi dence.
l

India's hottest salon, now in a bottle

India's hottest salon, now in a bottle


Having styled everyone from Hrithik Roshan to Aamir Khan, Priyanka Chopra to Deepika Padukone, Adhuna Akhtar leads the team behind some of the most well-known, game changing looks of Indian cinema. She's also the founder of one of the most famous salon chains around, BBlunt. Today , Adhuna and her team are at the top of the nation's styling industry for several reasons.Styling Bollywood is one -the team has worked on over 60 movies including trendsetters Dil Chahta Hai, Lakshya, Zindagi Na Milegi Dobara, Rock On, Bhaag Milkha Bhaag and Dil Dhadakne Do. Then, there is the growing chain of the brand's salons, training academies, and most recently , the newly launched hair care products being sold nationwide. Adhuna and her team always felt that the products available to the Indian consumer weren't quite right for Indian hair.“Typically , ours is a combination of Caucasian and Asian hair types, so it needs special attention.Most big brand products are simply brought in to the country and sold to Indian consumers but very few have been designed for Indian hair and Indian weather.“
So, they got together with one of the country's top laboratory , partnering with Godrej, a fore runner in the FMCG league, and studied Indian hair in depth. They then brought all of the finest products from around the world and set about understanding what made them good and how they could be bettered. The result was the BBlunt product range -brightly coloured and beautifully designed, the bottles almost feel like one of their salons -funky , bold, professional and exciting. Bottling over 15 years of Bollywood and styling expertise and bringing you salon-like perfection at home. “It's been a long process but when you're going to be using them every day in salons and on film sets, they need to stand up to a heavy work load,“ she explains.
The good news? People seem to love them. One product that has made its mark with Indian hair has been the BBlunt's Climate Control Anti-Frizz Leave-In Cream. A quinoa-based formula, which works to nourish and protect your hair, keeping it styled and frizzfree, it is a versatile leave-in cream that's ideal for daily use. A little goes a long way here to enhance the natural movement of your hair, whilst ensuring a sleek and smooth look, whatever the weather. The products are now available online or in selected stores.

Farhan Akhtar tells you why eating right is important

Farhan Akhtar tells you why eating right is important


One of the country's largest direct selling FMCG company Amway India, has signed actor-director Farhan Akhtar as the , brand ambassador to promote its Nutrilite range of products. Speaking on the occasion, Anshu Budhraja (CEO, Amway India) said, “Studies in India indicate that nine out of 10 Indians consume less than adequate protein daily . The fact is that majority of people are not consuming the World Health Organization's min imum recommendation of five servings (400 grams) per day of fruits and vegetables, and are thus missing out on important nutritional benefits.This is a matter of concern. We needed a strong and credible face who could help people understand the role of supplementation in addition to balanced diet and exercise as part of leading a healthy lifestyle. Farhan was an obvious choice for us.“
Commenting on the association, Farhan said, “Nutrilite is an iconic and innovative brand which has pioneered and led the supplements cate gory for the past 80 years across the world. I am delighted to be their brand ambassador in the country . I strongly believe that it is important to take care of one's daily nutritional needs for a healthy and long life. People should understand the virtues of being fit, healthy and eating right.“
Anshu added, “Nutrilite is the world's No. 1 selling vitamins and dietary supplements brand and contributes to more than 50% of Amway's `2,000 crore turnover in India.Farhan was our choice as the first brand ambassador. We are confident that Farhan's association will provide a further fillip to the brand in the country. We plan to launch a high decibel 360-degree campaign in early 2016.“
Sundip Shah (Chief Marketing Officer, Amway India) said, “Besides being talented and versatile, Farhan is physically fit with a stature and youth appeal that resonates well with the brand's world class image offering the best of nature and the best of science for optimal health.“




Mandana Karimi

Is Mandana's damsel-in distress act on a reality show fake?



Mandana Karimi is hardly the goody-goody person that she appears to be on Bigg Boss.Barring her coy act with Keith Sequeira, she has mostly stuck to her mantra of `no-friends-no-family' so far and plays the sympathy card to her advantage quite frequently. But the team of her upcoming film Kyaa Kool Hain Hum 3 is of the opinion that she was hardly like that on their set. A source said, “We were doing a photo shoot for the film and Mandana was given a pair of hot pants and a crop top to wear. But she insisted on wearing bikini and picked up a sexy two-piece instead. The Mandana we know is affirmative, feisty and a firecracker. It is hard to relate to her damsel-in-distress avatar.“
Mandana Karimi
Mandana Karimi




Fitness will always be on our to-do list even in 2016

Hottest workouts of 2016: Twerkout and sexercise to steam up your fitness mantra


Fitness will always be on our to-do list even in 2016.While festive bingeing during the party season this year will ensure we have gained a few extra calories, the new year should be all about shedding the unwanted flab.From adding a bit of clubbing and a tad of sensuous moves, it's going to be all about sexy workouts in 2016. 


TWERKOUT

Make popstar Miley Cyrus your inspiration and ape her sexy twerking dance moves to design your own dance workout! After the popularity of Zumba, this is the new dance-based workout, which combines booty shaking with some serious cardio moves. It works your abs and hips at the same time, as well as the thighs, glutes and lower back.


SEXERCISE

This is a heart-pumping workout that aims to enhance longevity between the sheets. Sexercise consists of cardio-based exercises like squats, lunges and booty pops designed to tone glutes, quads and calves. With sexy moves like ab twists and leg scissors that you can perform with your partner, this is a great way to stay fit as well as spice up your love life.


CLUBBERCISE

What if your exercise programme felt like you're dancing in a pub rather than going through a gru elling workout? That's what the adrenaline-pump ing clubbercise is all about. From Jennifer Lopez to Kim Kardashian West, many celebs have tried their hand at it. It involves doing aerobic moves in a dark room with glow sticks in your hand and disco lights for company! These moves are set to the sound track of the '90s club music like house, rave, EDM etc. An hour-long session can burn up to 500 calo ries in one go. Now, that's what we call a perfect after-party workout.
 

SURF BOARD WORKOUT

Fancy some indoor surfing? This workout that is now gaining a foothold in fitness centres in the city is all about exercising on mechanical surf boards that move and shake. To maintain your balance on the board, you have to use your core muscles and also do exercises such as squats, jumps etc. You can burn upto 800 calories per hour.
 

JUGGLE FITNESS

Channelise your inner clown to try this routine, which involves juggling household things to keep fit. From scarves to balls, you learn how to juggle, simultaneously doing simple moves. Since you use your arms for this activity, it helps in toning the limbs, while the balancing exercise strengthens the core.You can burn as much as 280 calories an hour.
 

CANDLELIGHT YOGA AND SALT YOGA

Doing yoga asanas amidst relaxed surroundings is the mantra for the upcoming year. For instance, candlelight yoga -where you perform gentle postures in a dark room, that's lit with candles -is said to invigorate the body . The darkness allows the mind to go into a deep state of meditation, where one loses self-consciousness.You can also opt for salt yoga.It involves breathing in salty air while performing asanas as this helps with respiratory issues such as asthma, allergies etc.
 

CHEEROBICS

Grab a pair of colourful pompoms to add some cheer to your daily routine. If you envy the physique of cheergirls, you can aim for the same by combining the benefits of a high-impact workout with the techniques of cheerleading. This form of exercise develops motor skills, endurance and speed. It can be performed by any age group and a complete session can help burn up to 700 calories. While you're at it, don't forget to put on a pair of hot pants and tank top!
 

PUNK ROPE

Set to music, this playful workout is a mix of jumping rope and creative conditioning drills.This includes a quick warm-up, jumping the rope for a few minutes at a time, alternated with a host of body weight exercises. It reduces stress, stimulates the brain and improves coordination among other benefits. You can burn 600 calories in one session. By increasing or decreasing the volume or speed of the workout, it can be adapted to any fitness level.











list of books will be very useful for all ISTQB aspirants

list of books will be very useful for all ISTQB aspirants.

Foundation Level: [CTFL]
1) Foundations of Software Testing ISTQB Certification Rex Black and Erik Van Veenendaal
2) Software Testing - An ISEB Foundation by Brian Hambling
3) Software Testing Foundations A Study Guide for the Certified Tester Exam by Andreas Spillner
4) Sample Exam Questions, 2nd Edition by John A. Estrella
5) ISTQB 100 Success Secrets by Richard Bradtke
6) ISTQB Certification Study Guide by K.V.K.K. Prasad

Advanced Level: [CTAL]
 
Advanced Test Analyst [Functional Tester]:
1) Advanced Software Testing - Vol. 1 by Rex Black
Advance Technical Test Analyst [Technical Tester]:
1) The Software Test Engineer's Handbook by Graham Bath and Judy McKay
2) Software Test Automation Effective Use of Test Execution Tools By Dorothy Graham [ACM Press]

Advance Test Manager:
1) Advanced Software Testing - Vol. 2 by Rex Black
2) Software Testing Practice: Test Management by Andreas Spillner,
3) Managing the Test People by Judy McKay
4) Managing the testing Process by Rex Black
5) Software Testing a Craftmans Approach by Paul C. Jorgensen

Good Book for all Test Levels:
1) Modern Software Review Techniques _ Technologies by Yuk Kuen Wong [IRM Press]
2) A Practioner guide to software Test Design by Lee Copeland
3) Critical Testing Processes: Plan, Prepare, Perform, Perfect by Rex Black
4) Pragmatic Software Testing Becoming an Effective and Efficient Test Professional by Rex Balck

Sunday, December 27, 2015

Shrimant Thorale Bajirao Peshave


श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे Shrimant Thorale Bajirao Peshave


श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
'बाजीराव-मस्तानी' ‌सिनेमाच्या निमित्ताने अद्याप उ‍लटसुलट चर्चा सुरू आहे. पण बाजीरावांचा पराक्रम आणि मोठेपण मराठ्यांना अजून कसं पुरतं उमगलेलं नाही, याची जाणीव करुन देणारा लेख...


निजाम उल मुल्क यांच्या पत्रातून थोरले बाजीराव पेशवे यांचा उल्लेख हा 'रब्बुलनी' असा होत असे. रब्बुलनी याचा अर्थ मराठी मुलखाचे नवे आराध्य दैवत. कादंबरी व नाटकातून हौशागौशांनी 'बाजीराव-मस्तानी' यांची प्रेमकथा कितीही रंगवली तरी ती इतिहासाला धरून नाही. बाजीराव हे स्वराज्याचे उद्धारक आणि रक्षणकर्ते ठरतात. हे त्यांनी त्यांच्या अतुलनीय पराक्रमाने सिद्ध करून दाखविले आहे आणि म्हणूनच त्यांना अखंड हिंदुस्थान 'शहामतपनाह' आणि 'साहबे फुतुहाते उज्जाम' या बिरुदावलीने ओळखत असे. शहामतपनाह याचा अर्थ शत्रूच्या हृदयात धडकी भरवणारा. तर साहबे फुतुहाते उज्जाम म्हणजे अजिंक्य, अजेय बाजीराव!

जेमतेम चाळीस वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये बाजीराव चोवीस वर्षं सतत झुंजत राहिले. घोड्याची पाठ हेच त्यांचे वस्तीस्थान होते. महालापेक्षा ते रणांगणावरच जास्त राहिले. त्यांच्या हृदयात छत्रपती ‌शाहूमहाराजांचा आदेश होता आणि नजरेत स्वराज्याचे साम्राज्य बनविण्याची आस होती आणि ती त्यांनी पूर्ण केली.

शाहूमहाराज (शंभुराजांचे चिरंजीव) यांची कैदेतून सुटका झाली आणि ते साताऱ्यास आले. तेव्हा बाळाजी विश्वनाथांनी आपली निष्ठा शाहूराजांच्या चरणी वाहिली. पेशवे म्हणून काम करताना त्यांनी बंडखोर सरदारांचा बंदोबस्त केला. मराठी राज्य स्थिर होत असतानाच बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाले. तेव्हा बाजीरावांचे वय होते २० वर्षे. बाजीरावांची पेशवेपदी निवड ही एकच गोष्ट शाहूमहाराजांच्या कार्यक्षमतेची, मुत्सद्दीपणाची साक्ष देते. बाजीरावांनी वयाच्या अकराव्या वर्षीच दिल्ली पाहिली होती. सर्व हिंदुस्थान त्यांनी नजरेत भरून घेतला होता. त्यांनी गाजवलेल्या मोहिमा लोकांना परिचित नाहीत. किंबहुना इतिहासकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या आहेत म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. पालखेडची निजामाविरोधातील मोहीम, त्यानंतर भोपाळची मोहीम येथील एका लढाईत बाजीरावांनी निजामाची फारच दारुण अवस्था केली. निजाम ढेकळाची भिंत रचून त्याच्या आड राहू लागला. सैनिकांची रसद बंद झाल्यामुळे ते तोफखान्याची बैल खाऊ लागले. बाजीरावांनी दिल्लीवर स्वारी केली. तेव्हा तत्कालीन बादशहा जीव मुठीत धरून लपून बसला. संपूर्ण दिल्ली हादरली. परंतु 'दिल्ली महास्थळ पातशहा बरबाद जालियात फायदा नाही' या पत्रामुळे बाजीरावांनी दिल्ली हातात आली असतानाही सोडून दिली. कर्नाटक, राजस्थान, माळवा, बुंदेलखंड, गुजरात, दिल्ली, कोकण, आंध्रप्रदेश येथे मराठ्यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या. या मुलखात मराठी माणसांचा प्रवेश झाला. नंतर स्थायिक झाले यास कारण फक्त आणि फक्त बाजीराव पेशवे.

त्यामुळे इथे एक गोष्ट नमूद कराविशी वाटते की, 'बाजीराव आणि मस्तानी' हा विषय चव्हाट्यावरील प्रेमाचा नाही. तो अत्यंत गांभीर्याने आणि आदराने पाहावयाचा विषय आहे. मुळात याविषयी काही बोलताना, लिहिताना आदराने उल्लेख व्हायला हवा आणि मस्तानीबाई यांचाही सौभाग्यवती बाईसाहेब असाच उल्लेख हवा! कारण आज बाजीरावांचे भारतीय इतिहासात फार मोठे योगदान आहे. ज्यावेळी इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा हिंदुस्थानावर चालून आला, त्याने दिल्लीचे तख्त नेस्तनाबूत केले, तेव्हा बाजीरावांनी काळाची पावले ओळखून म्हटले होते 'परराज्य राहील तर सर्वावर आहे.' हिंदुस्थानातील हिंदू-मुस्लिम यांनी या नादिरशहाचा सर्व शक्तिनिशी मुकाबला करावा असा इशारा देणारे बाजीराव हे हिंदुस्थानातील पहिले मुत्सद्दी होते. परंतु लोक मात्र बाजीरावाच्या पराक्रमाबद्दल कमी आणि प्रेमाबद्दलच जास्त विचार करतात.

आता आपण हे पाहू या की मस्तानीबाई कोण होत्या. मस्तानीबाई या राजकन्या होत्या. बुंदेलखंडाचे ककाजू महाराज अर्थात छत्रसाल राजा हे मस्तानीबाईंचे वडील होते. छत्रसाल राजा हे पराक्रमी, धाडसी व वैभ‍वशाली होते. शि‍वरायांच्या प्रेरणेने त्यांनी मोघलांविरुद्ध सुरू केलेला लढा ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष होती. छत्रसाल हिंदू होते पण त्यांची विचारधारा ही प्रणामी पंथाची होती. हा पंथ त्या काळात बुंदेलखंडापासून गुजरातपर्यंत पसरला होता. या पंथात ईश्वर, अल्ला, कुराण-गीता एक मानले जाते. नमाज, प्रार्थना, पूजा, इबादत एकच.

महमंद बंगश या कडव्या पठाणाचे ज्यावेळी बुंदेलखंडावर आक्रमण झाले तेव्हा छत्रसाल राजाचे वय झाले होते. बुंदेलखंडाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून त्यांनी बाजीरावांना पत्र लिहिले-

जो गती ग्राह गजेंद्र की सो गत भई है आज।

बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज।।

हे पत्र मिळताच बाजीराव बुंदेलखंडास वायूवेगाने गेले आणि बंगशच्या कडव्या फौजेला पराभूत केले. छत्रसाल राजाची मुक्तता झाली. बुंदेलजनता सुखावली. तिने विजयोत्सव साजरा केला. तेव्हा एका मेजवानीत छत्रसाल राजाने बाजीरावाकडे मस्तानीच्या लग्नाची विचारणा केली, तेव्हा बाजीराव तयार झाले नाहीत. बाजीरावांचे लग्न झाले होते. त्यांना काशीबाई नावाची सुंदर, सुस्वरूप पत्नी होती. पुत्र नानासाहेबांचा जन्म झाला होता. परंतु यामध्ये सरदार पिलाजीराव जाधव, मल्हारराव होळकर यांनी पुढाकार घेतला, आग्रह धरला. बाजीरावांनीही विचार केला की, आपले लक्ष हे दिल्ली आहे. दिल्ली जिंकावयाची असेल तर बुंदेलखंडात आपली माणसे हवीत. महाराष्ट्रातून जेव्हा दिल्लीच्या दिशेने फौज निघेल, तेव्हा दिल्लीपर्यंत तिची दमछाक होईल. त्यासाठी विश्रांती आणि ताज्या दमाची दुसरी फौज मिळाली तर दिल्ली जिंकणे कठीण नाही आणि त्यासाठी बुंदेलखंडात नाते हवे, हा विचार करून बाजीरावांनी होकार दिला. त्यांचा मस्तानीबाईशी खांडा पद्धतीने विवाह झाला.

बाजीराव मस्तानीबाईसाहेबांना घेऊन जेव्हा पुण्यात आले, तेव्हा हातभर पंचा नेसणाऱ्या आणि चालीरूढीत अडकलेल्या संकुचित तथाकथितांना धक्का बसला. परंतु बाजीरावांनी त्यांची पर्वा केली नाही. पुण्यातील सरदार धडफळे यांच्या वाड्यात मस्तानीबाईंचा बंदोबस्त करून ते तातडीने गुजरात मोहिमेवर गेले. ही मो‌हीम कित्येक महिने चालली. बाजीराव जर मस्तानीबाईंच्या सौंदर्याने वेडे झाले असते तर त्यांनी ही मोहीम हाती घेतली असती का? नाही. परंतु बाजीराव हे काळाच्या पुढे पहात होते. त्यांची दृष्टी ही दिल्लीवर होती.

बाजीराव हे सर्वार्थाने थोरले होते. युद्धकलेत, माणुसकीत, अश्वकलेत, मैत्रीत, राजकारणात, राजनिष्ठेत, कुटुंबवत्सलतेत ते थोरले होते. त्यांचे हे थोरलेपण एवढे विराट आणि विशाल झाले की, आजही देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला, 'तुम क्या बाजीराव हो क्या?' किंवा 'बाजीराव का बेटा' अशा म्हणी, वाक्यप्रचार रूढ झाल्या. तीन शतकानंतरही लोक बाजीराव हा शब्द विसरले नाहीत.

बाजीरावांचा कडवा शत्रू निजामही बाजीरावांच्या बद्दल म्हणतो की, 'एक बाजी, बाकी सब पाजी.' या एका वाक्यात बाजीरावांची योग्यता कळते. पण ही योग्यता महाराष्ट्राला कधीही उमगली नाही, हे दुर्दैव.

त्यांनी कधीही देवधर्म यांचे अवडंबर केले नाही. जाती-पातीच्या परिघात ते अडकले नाहीत आणि म्हणूनच बहुजन समाजातील सरदारांच्या, सैनिकांच्या मांडीला मांडी लावून ते जेवत, त्यांच्या रमत. जे असेल ते खात. म्हणूनच पुण्यात धर्म मोडला आणि अभक्ष्य भक्षण केले यासाठी तथाकथित पंडितांनी आकांडतांडव केले. परंतु बाजीरावांनी त्यांना भीक घातली नाही. द्वितीय पत्नी मस्तानीबाईंचा पुत्र कृष्णसिंग अर्थात समशेरबहाद्दर (पुढे याने पानिपत युद्धात अतुलनीय पराक्रम केला). याच्या हक्कासाठी ते जागरूक होते. त्याचे मौजीबंधन करण्यास पुण्यातील शास्त्री, पंडिताचा विरोध होता. पण तो विरोध डावलून समशेरसिंगचे मौजीबंधन केले. धर्मातील खुळचट कल्पना त्यांनी केव्हाच झुगारून दिल्या होत्या. दुसरी गोष्ट मस्तानीबाईंशी लग्न केल्यानंतरही त्यांचे काशीबाईशी संबंध प्रेमाचेच राहिले. त्यांनी काशीबाईंना उत्तम वागणूक दिली, सन्मान दिला. मस्तानीबाई जीवनात आल्यानंतरही काशीबाईंना रघुनाथ, जनार्दन, रामचंद्र अशी तीन अपत्ये झाली. मुळातच बाजीरावावर काशीबाई व मस्तानीबाई यांचे अत्यंत उत्कट प्रेम होते. पण रूपवान बाजीरावावर हिंदुस्थानातील अनेक स्त्रिया भाळल्या होत्या. एकदा तर बलाढ्य निजामाच्या जनानखान्याने बाजीरावांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा निजाम हादरला. त्याने जनानखान्यास धमकावलेही. परंतु स्त्रियांच्या अट्टहासामुळे निजामाने बाजीरावांना दरबारात बोलावले तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून तमाम जनानखाना संमोहित झाला. कित्येक महिलांनी त्यांच्यावर पायली पायली मोती उधळले. महालात मोत्यांची रास उभी राहिली, परंतु बाजीरावांच्या पापण्या झुकलेल्या होत्या. तिथे बाजीराव उद्‍गारले एक काशीबाई, दुसरी मस्तानीबाई या दोघी माझ्या पत्नी बाकी सर्व स्त्रिया मला मायबहिणी.

बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होता. म्हणूनच शाहूमहाराज म्हणत, 'मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.' एवढा एकच उद्‍गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली तरी इतिहास हेच सांगतो, वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात रूपांतर करणे ही असामान्य घटना होय. त्यांच्यामुळे भारत खंडात राजकीय पुर्नरचना झाली. शि‍वरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष झाला.

प्रचंड पराक्रमी वर्णनातित विद्वत्ता, भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती असे हे थोरले बाजीराव आदर्श राष्ट्रपुरुष होते. दि. २८ एप्रिल १७४० रोजी वयाच्या फक्त ४०व्या वर्षी निधन झाले. बाजीरावांच्या निधनाची खबर मिळताच खुद्द निजामही रडला. सर जदुनाथ सरकार लिहितात, (इ. स. १९४२) 'अखंड हिंदुस्थानात हा एक अलौकिक पुरुष झाला असे दिसते.'

'श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान

बाजीराव बल्लाळ पंतप्रधान'

ही मुद्रा धारण करणाऱ्या बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते. ब्राह्मणांचा त्या काळातील कर्मठपणाही नव्हता. नेपोलियनने जसे सामान्यातून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्यै सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवला, अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर सांभाव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले नाहीत. खऱ्या अर्थाने ते कर्तबगार, खऱ्या अर्थाने थोरले, खऱ्या अर्थाने ते श्रीमंत होते. म्हणूनच आजही भारतीय जनतेला शहामतपनाह श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची स्मृती ही प्रेरणा देणारी आहे!

-------------------------

बाजीराव मस्तानी: आग आणि पाणी

संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’च्या विरोधातले आवाज एव्हाना थंड झाले आहेत किंवा त्यांची धार कमी झाली आहे आणि हा सिनेमा शेलक्या विशेषणांनी डागाळून त्याची वासलात लावता येणार नाही, हे एव्हाना (ज्यांनी चित्रपट बघितला आहे, अशा) बऱ्याच जणांच्या ध्यानात आलं असावं. हा काही इतिहासाशी इमान राखून आणि ऐतिहासिक सत्याच्या प्रतिपादनार्थ बनवलेला चित्रपट नाही, हे भन्साळी चित्रपटाच्या सुरुवातीलाच सांगतो. मुळात ना. सं. इनामदारांच्या ज्या ‘राऊ’ कादंबरीवर हा बेतलेला आहे ती कादंबरीच इतिहासाचं उदात्तीकरण करणारी आणि व्यक्तिचित्रणात बऱ्यापैकी स्वातंत्र्य घेऊन रचलेली वाचकप्रिय कादंबरी आहे. तिची मराठीतल्या क्लासिक्समध्ये गणना होत नाही, पण ती मासेसपर्यंत पोचलेली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ला विरोध करणाऱ्यांना याची जाण आहे की नाही, ठाऊक नाही.

bajirao-mastani.jpg

संजय लीला भन्साळीने ‘गुजारिश’पासून आपली खरी ताकद दाखवायला सुरुवात केली आहे, किंवा त्याला या चित्रपटापासून सूर सापडला असं म्हणायला हरकत नाही. त्याचे सगळेच सिनेमे भव्य, सिनेमॅटिक आणि रंग, लय, तालाची उधळण करणारे असतात. त्यांतले संवाद भर्जरी आणि पल्लेदार असतात. ते (अनेकदा नको तितके) शैलीदार असतात. गाणी हा त्याच्या सिनेमाचा अॅसेट असतो, आणि प्रत्येक गाण्यावर घेतलेली मेहनत त्याच्या टेकिंग मधून जाणवत राहील, असा त्याचा प्रयत्न असतो. यामुळे तो के.असिफ, कमाल अमरोही या दिग्दर्शकांच्या परंपरेतला पण उत्तराधुनिक कालखंडातला दिग्दर्शक वाटतो. (ही अर्थातच तुलना नसून घराणं शोधण्याचा प्रयत्न आहे.) त्याचे ‘सांवरिया’, ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘ब्लॅक’ हे सिनेमे देखणे, विशिष्ट रंगांच्या वापरातून वास्तववादी शैली ओलांडत कधी गूढ, धूसर वाटणारे, कधी कधी अवाजवी चकचकीत होते. पण हे सगळे सिनेमे रोमँटिक होते आणि त्यातला रोमँटिसिझम पोकळ होता. ‘गुजारिश’, ‘रामलीला’ आणि आताचा ‘बाजीराव मस्तानी’ यांतही रोमँटिसिझम आहे, पण त्यातलं सामाजिक वास्तव, व्यक्तिरेखाटन आणि दिग्दर्शकीय प्रतिपादन यांमुळे ते सखोल होतात. त्यांना खिन्नतेची एक किनार आहे. (‘देवदास’ चित्रपटाला ती मूळातच होती, पण भन्साळीने तो श्रीमंती आणि चकचकीत करण्याच्या नादात कचकड्याचा केला आणि अवघ्या चित्रपटाचा पोतच गुळगुळीत-ग्लॉसी करून टाकला.)

‘बाजीराव मस्तानी’कडे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बघितलं पाहिजे. मूळात हाताशी एका भक्कम कादंबरीचा ऐवज असल्यामुळे आणि त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केल्यामुळे या कथेच्या गाभ्यावर भन्साळीची दिग्दर्शकीय नजर स्थिर झालेली दिसते. ही कथा लव्हस्टोरी जॉनरची नसून धर्मसत्तेच्या वरवंट्याखाली मानवी नातेसंबंधातली नितळता, निखळता कशी भरडली जाते आणि हे संबंध जपू पाहणाऱ्यांच्या पदरी विदीर्णता येते, हे सांगणारी आहे. त्यामुळे नेहमीच्या लव्हस्टोरीतला प्रणय, गाण्यांतला रोमँटिसिझम, हिरोइझम इथे नाही. मस्तानीच्या पुण्यातल्या आगमनापासून तिला झालेल्या विरोधाची धार स्पष्टपणे जाणवते आणि तिच्यापुढे अनेकदा नायक बाजीरावही हतबल ठरतो. बाजीराव-मस्तानी यांच्यातले प्रणयप्रसंगही अत्यंत मोजके आणि मर्यादा न ओलांडणारे आहेत. काशीबाई आणि बाजीराव यांचा एक सुरेख प्रणय प्रसंग बाजीरावच्या आंघोळीच्या वेळी घेतला गेला आहे. (यात रणवीर सिंगने अंगावर पाणी घेण्याच्या कृतीतली हाताची हालचाल नको तितकी लयबद्ध केली आहे. काही प्रसंगात हा शैलीदारपणा सोडून तो अनावश्यकरित्या कॅज्युअल होतो. अशा प्रमादांमुळे एकुणात उत्तम भूमिका निभावूनही हा नट मोठ्या नटाच्या कसोटीला उतरणारा नाही, असं वाटत राहातं.)


हा चित्रपट काहिसा लांबल्यासारखा वाटतो, पण बघताना तो आपल्याला खिळवून ठेवतो. संजय लीला भन्साळीने त्यातली दृश्यात्मकता राखत केलेला रंगांचा वापर बघण्यासारखा आहे. अनेक लाँग शॉटमधली दृश्यं ही कॅलेंडरवरच्या लॅण्डस्केपसारखी दिसतात. त्यात गडदफिकी करणी छटा बयेचदा दिसत राहते, ती त्या दृश्यांतली गूढता, खिन्नता अदोरेखित करते. पण कॅलेंडर इफेक्टमुळे मुळगावकर शैलीतली ऐतिहासिक प्रसंगांची चित्रं डोळयासमोर येऊन वेगळंच स्मरणरंजन होतं. चित्रपटात वापरलेल्या प्रतिमा दिग्दर्शकाची ताकद दाखवून देत असतात. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये भन्साळी आग आणि पाणी या दोन प्रतिमा फार जोरकसपणे वापरतो. द्वेष आणि प्रेमाचं रूपक म्हणून त्या येतातच पण त्याहूनही अधिक पुढे जातात. बाजीराव मस्तानीला भेटतो, बिलगतो त्याआध त्या दोघंच्यामध्ये हौद आहे. तो त्या हौदात उतरतो. अशाच प्रकारे तो काशीबाईलाही सामोरा जातो. न्हाणीघरात दोघांचं समीप येणं आणि बाजीरावने काशीबाईच्या मस्तकावर पाण्याचा तांब्या उपडा करणं, या कृतीतली मादकता आणि रोमांचकता अत्यंत तरलपणे येऊन भिडते. पण पाण्याचं रूपक अनेकदा त्याहून मोठं होतं. खोल पाण्यात उतरणे, हा वाक्प्रचार आव्हानात्मक वास्तवाला सामोरं जाणे या अर्थी वापरला जातो. चित्रपटात या अर्थाने पाण्याचं प्रतिक उभं राहातं. मस्तानीला दूर वाड्यावर कैद करून ठेवतात तेव्हा तिला भेटायला बाजीराव वादळीवाऱ्यातही समुद्रात उतरतो आणि नावेतून जातो, किंवा निजामाच्या दरबारात एकदा बाजीराव जातो तेव्हा त्याला गळाभेट देण्यासाठी हौदातल्या पाण्यात उतरून त्याच्यापर्यंत चालत जातो. चित्रपटाच्या शेवटी शरपंजरी पडलेला घायाळ बाजीराव मस्तानीची वाट बघत राहतो आणि ती येत नाही तेव्हा तिला भेटायला एकटाच तलवार घेऊन चालत जातो कारण समोरच्या समुद्रातून त्याची वाट रोखण्यासाठी सैन्य त्याच्यावर चाल करून येतंय असा भास त्याला होत राहतो. बाजीराव पाण्यात उतरून हवेत तलवार फिरवत काल्पनिक विरोधकांना मारत राहतो. हे दृश्य करुण आहे. पण पाण्यामुळे याची भव्यता मोठी होते आणि कारुण्याची छटाही गडद होते.


आगीचाही वापर बघण्यासारखा आहे. आग विद्वेषाचं प्रतिक होते. मस्तानीपर्यंत जाणारे किंवा मस्तानीकडून बाजीरावाकडे जाणारे सगळे खलिते मधल्यामध्ये मशालीच्या आगीवर जाळले जातात. मस्तानी शनिवारवाड्यात घुसते तेव्हा तिला रोखण्यासाठी बाजीरावाची आई भिंतीवरचा जळता पलिता घेऊन अंधारातून निघते. बाजीराव-मस्तानीचं नातं काशीबाईला आरसेमहहालातल्या पडद्यावरच्या दृश्यातून दिसतं आणि ती त्या खास तिच्यासाठीच बनवलेलल्या महालातला तो वैशिष्ट्यपूर्ण पडदा पेटवते. ही आग नातेसंबंधांना भाजून काढणारी आहे. अगदी शेवटी बाजीराव समुद्राच्या पाण्यात तलवार फिरवत उभा असताना त्याच्यावर आगीचे बाण येतात (आग लगा दी पानी में). म्हणजे शेवटपर्यंत बाजीराव पाण्यात उतरून आगीला सामोरा जात राहतो आणि ही द्वेषाची लढाई मात्र जिंकू शकत नाही. हीच या अजिंक्य योद्ध्याची शोकांतिका ठरते.

अशाप्रकारे आग आणि पाण्याचं हे द्वंद्व हीच चित्रपटभर मोठी प्रतिमा होऊन त्यातला आशय पुढे घेऊन जात राहाते. आपल्या चित्रपटीय मांडणीतून साकार होणाऱ्या प्रतिमाविश्वाद्वारे प्रतिपाद्य विधान पुढे नेण्यात दिग्दर्शकाची प्रतिभाच दिसत असते, जी संजय लीला भन्साळीच्या ठायी प्रतीत होते.

अशा काही वेगळ्या गोष्टी शोधण्यासाठी ‘बाजीराव मस्तानी’ पाहावा. तो इतिहासाशी किती प्रामाणिक आहे वा नाही, हा प्रश्न कलाबाह्य आहे.

History of computer in marathi

आजचा संगणक थोड्या दिवसांत आणि एकाच व्यक्तीकडून तयार झालेला नाही. अनेक व्यक्तींनी वेगवेगळ्या कालखंडात लावलेल्या शोधाचा तो परिपाक आहे. मानवाला रोजच्या व्यवहारात वेगवेगळ्या कारणांसाठी आकडेमोड करावी लागते. ही आकडेमोड वेगाने व अचूक होण्यासाठी मानवाने सातत्याने प्रयत्न केले. त्यातून वेगवेगळी गणन यंत्रे शोधली गेली. त्यात बदल होत होत सुधारणा करून सध्याचा संगणक तयार झाला.

माहिती तंत्रज्ञानाचा इतिहास ः


(1) ऍबॅकसचा Abacus शोध ः प्राचीन काळात मानव वस्तू मोजण्यासाठी हाताच्या बोटांचा किंवा लहान दगडाच्या खड्यांचा वापर करीत होता. त्यातूनच पुढे दशमात पद्धत आणि अंकगणिताचा जन्म झाला.
सर्व साधारणपणे 5000 वर्षांपूर्वी इजिप्त, चीन, जपान या देशांमध्ये ऍबॅकस हे उपकरण आकडेमोडीसाठी वापरात येत आहे. अंकगणितासाठी वापरले गेलेले हे पहिले उपकरण होय. त्यामुळेच ऍबॅकस हा संगणकाचा पूर्वज म्हणावयास हवा. शाळेत मुलांना शिकविण्यासाठी मण्यांची पेटी वापरतात. तशा स्वरूपाचे हे पहिले यंत्र होय. तारेत ओवलेले मणी मागे पुढे सरकवून त्याकाळी बेरजा- वजाबाक्‍या केल्या जात असत.

(2) कंपासचा शोध Compass (1597) ः गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने अनेक शोध लावले. ऍबॅकसपेक्षा जास्त वेगाने गुणाकार, भागाकार आणि त्याच प्रकारची आकडेमोड कंपासच्या शोधाने शक्‍य झाले. त्यामुळे कंपास सर्व जगभर वापरात आले.

(3) लॉग टेबलचा शोध Log Table(1614) ः जान नेपियर या शास्त्रज्ञाने पहिले लॉग टेबल प्रसिद्ध केले. लॉगटेबलच्या साह्याने गुणाकार, भागाकार या क्रिया बेरीज व वजाबाकी याद्वारे करता येऊ लागल्या. त्यामुळे लॉगटेबल सर्व जगभर वापरले जाऊ लागले.

(4) स्लाईडरुलचा शोध Slide Rule(1620) ः विल्यम आऊट्रेड या शास्त्रज्ञाने लांब पट्टीसारख्या स्लाईडरुलचा शोध लावला. वापरास सुटसुटीत असल्याने त्याचा वापर जगभर सुरू झाला.

(5) गणिती यंत्राचा शोध Mathematics Machine(1642 ते 1647) ः ब्लेझ पास्कल या फ्रेंच शास्त्रज्ञाने यंत्र बनविले. या यंत्रात दातेरी चाकावर तबकड्यांचा वापर करून बेरजा व वजाबाक्‍या अतिशय वेगाने आणि अचूकपणे करता येतात. यास यांत्रिक कॅल्क्‍युलेटर असे संबोधले.

(6) रेकनरचा शोध Reckoner (1694) ः ग्रॉटफ्रीड लाइबनित्झ या गणित तज्ज्ञाने पास्कलाईन यंत्रामध्ये खूप सुधारणा केल्या आणि नवीन यंत्र बनवले. हे यंत्र गुणाकार व भागाकार वेगाने करू शकत होते.

(7) डिफरन्स इंजिनचा शोध Difference Engine (1821) : 19 व्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होत असताना चार्ल्स बॅबेज याने हे यंत्र तयार केले. दरवर्षी नवनवीन यंत्रे होत होती. गणिते सोडविण्यासाठी आणखी नवीन वेगवान यंत्राची गरज भासू लागली. त्या वेळी एका अतिशय प्रज्ञावंत शास्त्रज्ञाने संगणकाची अतिशय तर्कशुद्ध कल्पना मांडली. या यंत्रामध्ये आकडे देण्यासाठीचा विभाग, आकडेमोड करण्याचा विभाग, आकडे साठवता येणारा विभाग असे अनेक विभाग होते. त्यामुळेच चार्ल्स बॅबेजला आजच्या संगणकाचा आद्य जनक मानले जाते.

बॅबेजनंतरही अनेक शास्त्रज्ञांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून निरनिराळी यंत्रे तयार केली. जोसेफ ऍकार्ड या संशोधकाने हातमागाच्या यंत्रामध्ये छिद्रांकित कार्डाचा वापर केला. या कार्डाच्या वापरामुळे कामाचा वेग व अचूकता वाढली.

संगणकाच्या वेगवेगळ्या पिढ्या Generations of Personal Computer :
इलेक्‍ट्रॉनिक्‍स या विषयात जसजशा सुधारणा होत गेल्या तसतसे संगणकाच्या रचनेतही बदल होत गेले. बदल केलेले संगणक ज्या कालावधीत वापरात आले त्या कालावधीचा उल्लेख संगणकाची पिढी असा केला जातो.

(1) पहिला पिढी First Generation (1942 ते 1948) : या पहिल्या पिढीतील संगणक आकाराने खूप मोठे होते. जवळ जवळ एक खोलीची जागा त्यांना लागत होती. यामध्ये इलेक्‍ट्रॉनिक व्हॅक्‍यूम ट्यूबचा म्हणजेच निर्वात नळ्यांचा वापर केला जाई. यात 15,000 जागा अथवा अक्षरे मावतील अशी मर्यादा होती. या संगणकाचा वेग खूप कमी होता. संगणकात बिघाड खूप होत असत.

(2) दुसरी पिढी Second Generation (1948 ते 1964) ः यामध्ये ट्रान्झिस्टर या घटकाचा वापर करण्यात आला. त्यामुळे खोलीएवढ्या आकाराचे संगणक कपाटाएवढे झाले. संगणकाचे उत्पादन शक्‍य झाले. त्याचा वेग माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता वाढल्याने कारखान्यामध्ये आणि उद्योगात वापर वाढला.

(3) तिसरी पिढी Third Generation(1964 ते 1974) ः यामध्ये सुट्या ट्रान्झिस्टरऐवजी ट्रान्झिस्टर व त्यांना जोडणारे घटक एकत्र बसविलेल्या चिप्स वापरण्यात आल्या. यालाच इंटिग्रेटेड सर्किट्‌स असे म्हणतात. आय.सी. मुळे दुसऱ्या पिढीच्या तुलनेत संगणकाचा वेग वाढून माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता वाढली. संगणक ठेवण्याची जागा कमी झाली. विद्युतशक्ती कमी लागू लागली. बिघाड होण्याचे प्रमाण कमी झाले. किमती कमी झाल्या. संगणक वापरास सोपे व सोईचे बनले.

(4) चौथी पिढी व इंटरनेटचा वापर Forth Generation and use of internet(1974 पासून पुढे) ः या संगणकात व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड चिप्सचा वापर करण्यात आला. यालाच मायक्रो प्रोसेसर असे म्हणतात. त्यामुळे संगणकाची क्षमता वाढली आणि वेगही वाढला. संगणकाचा आकार लहान झाला. किंमत कमी झाली. याच पिढीपासून इंटरनेटचा वापर सुरू झाला. सध्या वापरात असलेले पेंटियम संगणक याच पिढीतील आहेत. पी-वन, पी-टू, पी-थ्री, पी-फोर अशा नवनवीन प्रणालीत सुधारणा घडवत त्याचे प्रकार सुरू झाले.

(5) पाचवी पिढी Fifth Generation: माहितीवर आधारलेली पद्धती व कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टींच्या आधारे संगणक प्रणालीची पाचवी पिढी आता आकार घेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले संगणक आपण लिहिलेले वाचू शकतात.

संगणकाचे प्रकार Types of computer :

(1) मायक्रो कॉम्प्युटर Micro Computer: यालाच पर्सनल कॉम्प्युटर Personal Computerअसेही म्हणतात. या संगणकात मायक्रोप्रोसेसरची एक चीप असते. माहिती साठविण्याची क्षमता कमी असते. वेगही कमी असतो. एकावेळी एकचजण या प्रकारचा कॉम्प्युटर वापरू शकतो. त्यामुळेच खासगी कामासाठी त्याचा वापर करतात. शाळेत, घरात हेच संगणक वापरले जातात.

(2) मिनी कॉम्प्युटर Mini Computer: एकापेक्षा जास्त जण एकाचवेळी काम करू शकतात. रेल्वे आरक्षण, बॅंकिंग, संशोधन क्षेत्रात वापरतात.

(3) मेनफ्रेम कॉम्प्युटर Mainframe Computer: डेटा साठवून ठेवण्याची क्षमता अधिक असते. माहितीवर प्रक्रिया करण्याचा वेग अधिक असतो. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये हा संगणक सर्व्हर म्हणून वापरला जातो. या प्रकारच्या संगणकाला कमी तापमान व धूळ विरहित खोलीची आवश्‍यकता असते.

(4) सुपर कॉम्प्युटर Super Computer: अति उच्च गतीने गाणितीय क्रिया करू शकणाऱ्या संगणकांना महासंगणक म्हणतात. यात अनेक प्रोसेसर्स असतात व त्यांची माहिती साठविण्याची क्षमताही प्रचंड असते. 1960 च्या दशकामध्ये सेमाडर क्रे यांनी कंट्रोल डेटा कॉर्पोरेशनमध्ये महासंगणक निर्माण केला. आज आय.बी.एम. एच.पी. या सारख्या संगणकाच्या मोठ्या कंपन्यांमध्ये तो तयार केला जातो. भारतामध्ये "सीडॅक' संस्थेने परम संगणक विकसित केला. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी मॉडेल विकसित करण्यात आले. संरक्षण संशोधन संस्थांमध्ये त्याचा वापर करण्यात येत आहे.

(5) पोर्टेबल संगणक Portable Computer : हा आकाराने लहान असलेला संगणक सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो. हा छोट्या बॅगमध्ये किंवा ब्रिफकेसमध्ये बसतो. हा संगणक बॅटरीवर चालू शकतो. प्रवासात संगणकावर काम करावयाचे झाल्यास या संगणकाचा उपयोग चांगला होतो. लॅपटॉप व पामटॉप ही पोर्टेबल संगणकाची उत्तम उदाहरणे आहेत.

मल्टिमीडियातील क्रांती Revolution in Multimedia :
मल्टिमीडिया म्हणजेच विविध माध्यमे. चित्र, आवाज, लेखन अशा माध्यमांचे एकत्रीकरण नवनवीन शोध लागल्यामुळे संगणकाचा उपयोग केवळ लेखन माहिती साठवून ठेवणे, आकडेमोड करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता या सर्वच गोष्टी एकत्रित करून त्या समाविष्ट करणे आता सोपे झाले आहे. संगणकावर काम करताना आपण गाणी ऐकू शकतो. छायाचित्रे टाकू शकतो. चित्रपट पाहू शकतो. कार्टून काढू शकतो. गाण्यांचा संग्रह करू शकतो. या सर्व करामतीला मल्टिमीडिया असे आपण संबोधतो.
मल्टिमीडियाचे फायदे : (1) संगणकावर मनोरंजनाचे खळे Paly games on PC खेळता येतात. मनोरंजनामधून अध्ययन आणि अध्यापन करता येते.
(2) चित्रांचा, भाषांचा, गाण्यांचा संग्रह करता येतो Save Songs.
(3) स्वत:चा आवाज ध्वनिमुद्रित करून ऐकता येतो Recond voice.
(4) चित्रपट पाहता येतात Paly Movies.

मल्टिमीडियासाठी आवश्‍यक साधने Peripherals for multimedia :
(1) सी.डी. रॅम ड्राईव्ह CD Drive: सी.डी. वापरण्यासाठी सी.पी.यू.मध्ये सीडी ड्राईव्ह बसवलेला असतो. सी.डी. ही गोल तबकडीसारखी असते. महत्त्वाची माहिती, विविध सॉफ्टवेअर्स साठवून ठेवण्यासाठी सी.डी.चा उपयोग करतात. काही सी.डीं.वरील माहिती वाचता येते. त्यात बदल करता येत नाही. म्हणून त्यास सी.डी. रॅम म्हणतात. एका सी.डी.ची क्षमता 700 ते 800 एम.बी. असते. हे एक महत्त्वाचे स्टोअरेज डिव्हाईस आहे.

(2) साऊंड कार्ड Sound Card: संगणकावर गाणी ऐकायची असतील किंवा आपल्या आवाजातील गाणी, कविता साठवावयाच्या असतील तर हे कार्ड संगणकात बसावे. मदरबोर्डवर हे कार्ड बसवलेले असते.

(3) टी.व्ही. ट्यूनर कार्ड TV Tuner Card: हे कार्ड संगणकाच्या मदर बोर्डवर बसवलेले असते. या कार्डामुळे टी.व्ही.चे कार्यक्रम संगणकावर पाहता येतात. संगणकावर केलेले काम टी.व्ही.वर पाहू शकतो. आवडीचे कार्यक्रम कॉपी करता येतात.

(4) जॉयस्टिक Joystick: दांड्याची हालचाल करून कर्सर हलवता येतो.

(5) स्पीकर्स Speakers: ध्वनिमुद्रण ऐकण्यासाठी उपयुक्त.

(6) मायक्रोफोन Microphone: ध्वनिमुद्रण करण्यासाठी मायक्रोफोनचा उपयोग होतो.

(7) डिजिटल कॅमेरा Digital Camera: काढलेले फोटो आपण संगणकात साठवू शकतो.

(8) वेब कॅमेरा Web Camera: मॉनिटरवर वेब कॅमेरा बसवून फोटो काढता येतात व संगणकात साठवता येतात. विवाह नोंदणी कार्यालयात त्याचा वापर होतो.

(9) हेडफोन Head Phone : स्पीकर्स व मायक्रोफोन या दोन्ही सुविधा असतात.

(10) स्कॅनर Scanner: कोणतेही चित्र, फोटो, लिखाणाचा कागद जसाच्या तसा संगणकाच्या मेमरीत साठवता येतो. तो संगणकाला माहिती देण्याचे काम करतो. हे एक इनपुट डिव्हाईस आहे.

history of computer in marathi

history of computer in marathi pdf

computer information in marathi

history of computer in marathi language

computer history in hindi

computer in marathi word

computer marathi typing keyboard

computer marathi notes

computer marathi fonts free download
' युनिकोड : तंत्र आणि मंत्र' हे माधव शिरवळकर यांचे पुस्तक शनिवारी, १ मे रोजी संगणक प्रकाशनाने प्रकाशित केले. मोठा जागतिक उपद्व्याप करून तयार झालेल्या या लिप्यांच्या प्रमाणीकरणाची ओळख करून देणा-या या गंथाला ज्येष्ठ संपादक-लेखक दिनकर गांगल यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

..............

' युनिकोड' हा मराठी आणि संगणक यांच्या जगात नमनाचा शब्द आहे. विशेषत: गेल्या दोन वर्षांर्त, 'युनिकोड'च्या जादूचा प्रत्यय येऊन मराठी संगणकाचे पान 'युनिकोड' शिवाय उघडणार नाही, उलटले जाणार नाही आणि कोणाच्या संगणकावर स्थलांतरितही करता येणार नाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळे माधव शिरवळकर यांचे 'युनिकोड-तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक असाधारण महत्त्वाचे ठरते; किंबहुना मराठी संगणकाच्या वापरासाठी ती गीता किंवा बायबलच होय! शिरवळकर यांनी या पुस्तकात 'युनिकोड'चा इतिहास व त्याची महती यथार्थ वर्णन केली आहे. त्याचबरोबर 'युनिकोड' वापरावे कसे याचे तंत्रही खुलासेवार कथन केले आहे. त्यामुळे 'मला संगणकावर मराठी टाइप करायला अथवा मराठी इमेल करायला अथवा मराठी संचिताचा मराठीतून 'शोध' घ्यायला जमत नाही' असे म्हणणाऱ्यांना ह्या बाबतीत अनाडी राहण्यास वावच राहिलेला नाही. पुस्तक वाचल्यानंतर, अक्षरश:, 'कमल नमन कर' ही मुळाक्षरे शिकावीत, इतक्या सुगमपणे 'युनिकोड'चे तंत्र व मंत्र ह्या दोन्ही गोष्टी अवगत झाल्याचा विश्वास वाटतो आणि मग प्रश्न राहतो सरावाचा. त्या बाबतीत आळस केला तर मात्र आपला संगणकाबाबतचा मठ्ठपणा कायम राहील आणि त्याची पूर्ण जबाबदारी ज्याची त्याची असेल.

रोमन लिपीमधील अक्षरसंच (फाँट्स) सुलभतेने परिवतिर्त करण्याची सुविधा संगणकावर सुरूवातीपासून असल्याने इंग्रजी भाषेचा तेथे व त्यामुळे जगात सर्वत्र मुक्त वावर असे. ते स्वातंत्र्य मराठीसारख्या जगातल्या अनेक भाषांना नव्हते. त्यामुळे मराठी वेगवेगळ्या अक्षरसंचांमध्ये बद्ध होती व त्यांच्यामध्ये परस्पर संवाद-विनिमय होत नव्हता. 'युनिकोड'ने ती बंधने तोडली. संगणक वापरणाऱ्यांचे आवडता अक्षरसंच वापरण्याचे आणि तरीही जगाशी संवादी राहण्याचे स्वातंत्र्य खुले करून दिले. 'युनिकोड'चा हा फायदा जगातल्या सर्व भाषांना होत आहे.

माधव शिरवळकर ह्यांच्या कथनशैलीत सहजता आहेच, परंतु रोमहर्षकताही आहे. त्यामुळे हे पुस्तक विलक्षण नाट्यपूर्ण बनले आहे. विशेषत:, शिरवळकर ह्या तंत्राचा गेल्या वीस वर्षांचा आणि त्यापूवीर्च्या तयारीचा भाग सांगतात, तेव्हा कादंबरी वाचत आहोत असेच वाटते. मायक्रोसॉफ्ट, गुगल ह्यांच्यासारख्या मोठमोठ्या जागतिक कंपन्यांमधील स्पर्धा, तरीसुद्धा एका मोठ्या उद्देशाने त्यांचे एकत्र येणे आणि त्यातून मानवी ज्ञानसंचितात पडलेली भर हे मुद्दे माधव शिरवळकर यांनी सुरेख वर्णनांनी व घटनांच्या नाट्यमय मांडणीने वेधक केले आहेत.

आंतरराष्ट्रीय वातावरणात स्पर्धा, ईर्ष्या वाईटच; त्यामधून विशेषत: दुर्बल राष्ट्रांची पिळवणूक होते, त्यांच्यावर अन्याय होतो हे ही खरेच. परंतु माधव शिरवळकर यांच्या आकर्षक मांडणीने आणि घटना कथात्मक पद्धतीने सांगण्याच्या हातोटीने जागतिक व्यवहारातील एक उद्बोधक मुद्दा या पुस्तकामध्ये अधोरेखित होतो. तो म्हणजे जेव्हा माणसाचे भले होणार असते तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यवहारातील त्वेष व द्वेष बुद्धी विसरली जाऊ शकते, दोन वैरीदेखील आपसातील स्पर्धा विसरून एकत्र येऊ शकतात आणि त्यामधून मानवी कल्याण साधू शकते. ते म्हणतात, की महाराष्ट्रात भले मराठीबद्दलची चिंता व्यक्त होवो, तिकडे सातासमुदापार मात्र कोणीतरी अमराठी 'युनिकोड'च्या माध्यमातून मराठीला जगाशी जोडू पाहात आहेत!

शिरवळकर यांच्या पुस्तकाची उपयुक्तता मोठी आहे. त्यांनी 'युनिकोड'च्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने जे दुर्लक्ष केले, त्याचे वर्णन केले आहे. ते चीड आणणारे आहे. मराठी भाषा सर्व बाजूंनी मार का खाते याची कारणे या एका उदाहरणावरून स्पष्ट होतात. 'युनिकोड' हे भाषा-अक्षरांचे सांकेतिक वर्णन आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी जशी सर्वसमान मानके तयार झाली, तसे लिपीबदलासाठी साधलेले प्रमाणीकरण असे 'युनिकोड'चे वर्णन करता येईल. त्याकरता मोठा आंतरराष्ट्रीय उपद्व्याप करावा लागला. जगातल्या सगळ्या भाषा जाणून घेऊन, त्या भाषांसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपी, त्या लिप्यांमधील अक्षर अन् अक्षर नोंदवावे लागले. त्यासाठी एक जागतिक महामंडळ (कन्सॉशिर्यम) बनवले गेले. तामिळनाडू आणि बंगाल ह्या राज्यांची सरकारे अशी दक्ष की त्यांनी भारत सरकारप्रमाणे आपापल्या राज्यांसाठी त्या कन्सॉशिर्यमचे सदस्यत्व घेतले व कन्सॉशिर्यमसमोर आपापल्या भाषेची बाजू मांडली. महाराष्ट्राने अशी तत्परता दाखवली नाही.

शिरवळकर यांनी 'युनिकोड' संहितेतील काही उण्या बाजू; तसेच त्यांच्यासमोरील भविष्यातील आव्हाने यांचेही कथन केले आहे. अतिशय गरजेचा असा हा, 'युनिकोड'ची सर्वांगे जाणून घेऊन ती मांडणारा ग्रंथ मराठीत लिहिल्याबद्दल शिरवळकर यांचे अभिनंदन.

शिरवळकर यांनी या पुस्तकाद्वारे मराठी भाषेतल्या इंग्रजीच्या वापराबद्दलच्या वादाला तोंड फोडले आहे, त्यांनी पुस्तकात इंग्रजी, विशेषत: पारिभाषिक शब्दांचा मुक्त वापर केला आहे आणि त्याचे समर्थन केले आहे. मला त्यांची भूमिका पटते. परंतु या घटनेमुळे 'भविष्यातील मराठी भाषेचे संभाव्य स्वरूप' असा नवा मुद्दा मराठी भाषेबाबत चिंता करणाऱ्यांनी विचारचचेर्त आणावा, असे सुचवावेसे वाटते..

कॉम्प्युटरसोबत आपल्या घराघरांत पोहोचलेल्या आणि जगभरातल्या अनेक गोष्टी एका क्लिकवर आपल्यापर्यंत पोहोचवणा-या इवल्याशा माऊसचा क्रांतिकारी शोध लावणारे ज्येष्ठ संशोधक डग्लस एंजेलबार्ट यांचं नुकतंच निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. किडनी निकामी झाल्यानं दोन दिवसांपूर्वी त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांच्या मुलीनं दिली.

संगणकीय तंत्रज्ञान विकसित करण्यात डग्लस एंजेलबार्ट यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. जगात इंटरनेटची संकल्पना जेव्हा फारशी रुजलीही नव्हती, तेव्हापासून ते वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करत होते. हायपरलिंक्स, टेक्स्ट एडिटिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या सर्व संशोधनाचे श्रेय डग्लस यांनाच जाते. १९ डिसेंबर १९६८ साली डग्लस यांनी कॉम्प्युटर माऊसचे प्रात्यक्षिक केल्यानंतर एका नवीन क्रांतीला सुरुवात झाली होती.

माऊसचे जनक म्हणून जगभर कीर्ती झाल्यानंतरही डग्लस थांबले नाहीत. त्यांनी कॉम्प्युटरच्या सर्वच क्षेत्रांमध्ये संशोधन केले. २००० साली त्यांना अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले होते.

पर्सनल कॉम्प्युटिंगमध्ये कॅथोड रे ट्यूबवर आधारित रियल टाइम इंटरॅक्शन, माऊसचे संशोधन, हायपरटेक्स्ट, टेक्स्ट एडिटिंग, ऑनलाइन जर्नल, शेअर स्क्रीन फंक्शन, टेली कॉन्फरन्सिंगसारख्या संशोधनाने त्यांनी कॉप्युटर सामान्यांना वापरता येईल असा इंटरफेस बनवण्याचा पाया रचला.

संगणक तंत्रज्ञानाच्या उभारणीच्या युगात केलेल्या संशोधनासाठी डग्लस यांना कोणतीही रॉयल्टी देण्यात आली नाही. त्यांचे अनेक शोध इतरांच्या नावे करण्यात आले. माऊसचे जनक म्हणून ओळखल्या जाणा-या डग्लस यांना माऊसचे पेटन्ट देण्यात आले नव्हते. त्यामुळे कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानात पडद्यामागे राहून क्रांतिकारी शोध लावणा-या डग्लस यांच्या जाण्याने तंत्रज्ञान क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

माऊसचा जन्म

फा र वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा, अनंतचतुर्दशीला नेहमीप्रमाणे प्रुथ्वीवरच्या लोकांचा प्रेमळ निरोप घेवून गणपतीबाप्पा आपल्या घरी विसावा घेत बसले होते. इतक्यात जवळच श्वास टाकत बसलेल्या उंदीरमामाकडे बाप्पाचं लक्ष गेलं! मामाची नाराजी आणि डोळ्यात तरळलेलं पाणी पाहून गणरायांनी विचारलं, 'काय बिनसलंय? मला नाही सांगणार?'

'काही नाही' उंदीरमामा गाल फुगवून म्हणाले.


'गेल्या १० दिवसातील आरत्या, मोदक, पेढे, जनतेचं प्रेम या सर्व आठवणीनं उदास झालीये का स्वारी?'

'मला एवढंच आठवतंय की हे सर्व फक्त तुमच्यासाठी होतं' ताडकन आलेल्या प्रतिक्रियेवरुन बाप्पाने ओळखलं की, काहीतरी नक्की खुपतंय उंदीरमामाला. त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवत बाप्पा म्हणाला,

'तुझ्या मनातलं स्पष्टपणे सांगशील का जरा?'

' बाप्पा, सगळ्या आरत्या तुमच्यासाठी होत्या. माझं कुठेही नाव नव्हतं. दुर्वा, शमीपत्र, मोदक सर्व तुमच्या आवडीचं! माझ्यासाठी साधी फुलाची पाकळीही

नव्हती, खरं नं?'

'ओहो, म्हणून नाराज आहे स्वारी! आणखी काही तक्रार?'

'मोठे मोठे लोक गाड्या घेऊन येत होते तुमच्या दर्शनाला. त्यांच्या ड्रायव्हरना अगत्यानं मोदक, प्रसाद दिला जात होताऽ आणि मी एवढ्या सातत्याने, भक्तीभावाने, मनापासून गेली अनेक वर्षे तुम्हाला इहलोकावर नेवून आणतोय तरी माझं नखाएवढंही महत्त्व नसावं? बाप्पा कुठे कमी पडतोय मी? काय केलं म्हणजे मला महत्त्वाचं स्थान मिळेल?'

बाप्पाला थोडी मजा वाटली आणि तो थोडा विचारातही पडला. उंदीरमामाची भक्ति, त्याची चपळाई यावर बाप्पा बेहद्द खूष होता. परंतु मामाच्या मनात असं काही 'शल्य'असेल याची त्याला कल्पना नव्हती.

'माणसांच्या जगात महत्त्वाचं आणि मानाचं स्थान हवंय तुला, हो नं?'बाप्पानं विचारलं.

'होय'

'माणसाची बुद्धी, संशोधन-क्षमता व चिकाटी अफाट आहे, महितेय नं?' नविन तंत्र, गोष्टी समजून घेण्यासाठी-शिकण्यासाठी अपार कष्ट घ्यायची तयारी आहे तुझी?'

'हो बाप्पा! तुमच्यासारख्या बुद्ध‌िदात्याची कृपा असेल तर माझी समजण्याची क्षमताही वाढेल आणि अपार कष्ट करायची तयारी आहे माझी. तुमचा 'वाहक' म्हणून जेव्हा काम नसेल तेव्हा मी मन लावून शिकेन, प्रयत्न करेन!'

'तुझ्यात असा कोणता विशेष आणि वाखाणण्यासारखा गुण आहे ज्यामुळे तुझं महत्त्व वाढू शकेल, असं तुला वाटतं?'बाप्पानं विचारलं.

'अर्थात, माझी 'गती'! म्हणून तर 'वाहन' म्हणून मला निवडलंत नं तुम्ही'!

उंदीरमामाच्या या उत्तराने बाप्पा मनोमन खूष झाले. त्याला चांगलं आत्मपरीक्षण करता येतंय, प्रयत्न व कष्ट करायचा आत्मविश्वासही आहे, हे पाहून बाप्पा प्रसन्न झाले. 'तथास्तु!!'तुझी इछा पूर्ण होईल. लवकरच मानवी-जीवनात विज्ञान-क्रांती होईल आणि 'संगणकाचा'शोध लागेल. त्यावेळी तू 'माणूस आणि संगणका'मधला दुवा होशील!'

मित्रांनो, तुम्ही ओळखलंच असेल, हाच तो 'MOUSE' जो आजकाल आपल्या सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे कायम आत्मपरीक्षण, कष्टाची तयारी ठेवा. कधीना कधी त्याचं फळ तुम्हाला मिळेलच. चला तर मग,सर्वांनी म्हणूया,"उंदीरमामा की जय!"

 ============

डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्ताला गेल्या वर्षी दीडशे वर्षे पूर्ण झाली. ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या न्यायाने निसर्गात होणाऱ्या बदलांमध्ये टिकून राहण्याची क्षमता असलेला जीव जगतो. कारण तो निसर्गातील बदलांनुसार स्वतमध्ये काही बदल घडवून आणतो. जो असे बदल घडवून आणत नाही, तो फार काळ टिकत नाही. तो नाश किंवा ऱ्हास पावतो. 

हा सिद्धान्त आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांत छपाईच्या व्यवसायाला युरोप-अमेरिकेत अवकळा आली आहे. वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके साऱ्यांचे खपाचे आकडे  घसरत आहेत. परिणामी त्याचा मोठा आर्थिक फटका या उद्योगाला सहन करावा लागत असून त्यामुळेच अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. अनेक बदल एकाच वेळेत होत आहेत. छपाईच्या व्यवसायाला आलेल्या अवकळेबद्दल इंटरनेटवर दोषारोप होत आहेत. इंटरनेटमुळे छपाईच्या व्यवसायावर गंडांतर आल्याचे म्हटले जात आहे. 

युरोप-अमेरिका ही प्रगतीच्या बाबतीत आघाडीवर असते, असे जगभर मानले जाते. असे असले तरी तिथे इंटरनेटवर किंवा डिजिटल पद्धतीने प्रकाशन करण्याला सर्व प्रकाशकांकडून मोठय़ा प्रमाणावर विरोध झाला. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून परिस्थिती बदलली आहे. डिजिटल मार्गाचा स्वीकार करण्यावाचून पर्याय नाही, याचा साक्षात्कार  प्रकाशकांना झाला आहे. नव्या मार्ग चोखाळताना  अनेकदा भीती वाटते त्यामुळे प्रकाशकांनी एकत्रितपणे या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेली जगभरातील ही सर्वात महत्त्वाची आणि भविष्याचे दिशादर्शन करणारी अशी घटना असल्याने जगप्रसिद्ध नियतकालिक ‘द इकॉनॉमिस्ट’नेही अलीकडेच ‘आयदर पब्लिश ऑर  पेरिश’ असे म्हणत त्याची दखल घेतली आहे. खरे तर हेन्री रॉबर्ट्स यांनी संगणकाचा शोध लावला त्यावेळेस हे यंत्र साऱ्या जगाचे भविष्य बदलणार आहे, याची त्यांनाही कल्पना नसावी. 

सुरुवातीस संपूर्ण इमारतीएवढय़ा आकाराचा, नंतर एक खोली ्व्यापणारा असे करत त्याचा आकार कमी होत गेला आणि त्याची क्षमता मात्र अनेक पटींनी वाढत गेली. आता हाती खेळणारा ‘ब्लॅकबेरी’ म्हणजे तर या मोठय़ा संगणकाचे लघुरूपच असतो. संगणक आला, वेगात प्रसार पावला, त्याहीपेक्षा वेगात इंटरनेटचा प्रसार झाला. सुरुवातीस संगणकामुळे किंवा इंटरनेटमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे सांगत त्या विरोधात डाव्या आणि उजव्यांनीही आंदोलने केली. आता तेच या दोन्हींचा वापर सर्वाधिक करताना दिसतात. 

आता तर या दोन्ही गोष्टींमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी संपूर्ण भारताच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरल्या आहेत. जागतिक मंदीचा मोठा फटका भारताला बसला नाही, याची अनेक कारणे आता समोर आली आहेत. त्यात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राने दिलेला हात ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे, असेही लक्षात आले आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान हा आता नाके मुरडण्याचा विषय राहिलेला नाही. 

किंबहुना आता इथून पुढचे  भविष्य घडणार आहे ते हाच विषय आत्मसात करण्यामुळे. जागतिकीकरणानंतर आता युरोप-अमेरिका आणि भारत यातही फार अंतर राहिलेले नाही आणि माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटने तर काळ, काम आणि वेगाचे सारे गणितच बदलून टाकले आहे. हा विषय आपल्यापर्यंत येईल तेव्हा पाहू असे आता भारतीयांना म्हणून चालणार नाही तर युरोप-अमेरिकेला लागलेल्या ठेचेतून आपण तात्काळ शिकणे गरजेचे आहे. फार वेळ दवडूनही चालणार नाही. 

संगणक आणि इंटरनेटमुळे लोकांचे वाचनाचे वेड कमी झाले आहे, असा आरोप होत होता. हाच आरोप टीव्हीच्या आगमनानंतरही झाला होता. मात्र इंटरनेटमुळे पुन्हा एकदा लोक वाचनाकडे वळले, याकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. ते वाचन नाहीच, असेही सांगण्यात आले. खरे तर पुस्तकांची जागा इंटरनेटने घेतली होती. तरीही लोकांना आवडणारे असे ते रूप नव्हते आणि पुस्तक हातात धरल्याप्रमाणे वाटत नव्हते. काही तरी कमी आहे, असे वाटत होते. 

ही कमतरता ‘किंडल’ने भरून काढली. गेल्या वर्षअखेरीस याच ठिकाणी आम्ही तंत्रज्ञानाचा झपाटा अतिशय विलक्षण असल्याचे म्हटले होते. आता ‘किंडल दशक’ अवतरले आहे, असे सांगतानाच तंत्रज्ञानाचा झपाटा असल्याने त्याहीपेक्षा नवीन काही तरी लगेचच येईल आणि सारे जग त्याकडे आकर्षिले जाईल, असे म्हटले जात होते. किंडलने आता पुन्हा एकदा साऱ्यांना वाचनाकडे वळविण्याचे काम केले आहे.  पुस्तकाला आता त्याचे नव्या युगातील रूप सापडले आहे. गेल्या खेपेस किंडलपुढच्या क्रांतीसाठी आम्ही सहा महिन्यांचा अंदाज व्यक्त केला होता. पण त्याहीपूर्वी म्हणजे अवघ्या दोनच महिन्यांत आयपॅडची घोषणा झाली आणि जागतिक बाजारपेठेतील लॅपटॉपच्या किंमती घसरल्या. दोनच दिवसांपूर्वी आयपॅडचे आगमनही झाले आणि त्यापाठोपाठ लॅपटॉपच्या किंमतीतल्या घसरणीलाही वेग आला! आता ही क्रांती केवळ डिजिटल राहिलेली  नाही. 

तर तिने आपल्या आयुष्याशी निगडित असलेली सर्व क्षेत्रे काबीज करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे पारिणाम आता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये दिसू लागले आहेत. हा विषयही आता केवळ एकाच वर्गापुरता म्हणजे पैसेवाल्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर ही क्रांती ही फारसे पैसे हाती नसलेल्यांसाठीही मोठी संधी ठरते आहे. ही संधी आपण कधी स्वीकारणार एवढाच मुद्दा आता उरला आहे. जगाचे भविष्य लक्षात घेऊन आपण त्यानुसार आपल्या वर्तनात बदल करणार का? किंडलवर एवढी उलटसुलट चर्चा सुरू होती, त्यावेळेस आपण   त्यापासून काही बोध घेतला का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. कारण गेल्याच महिन्यात नवी दिल्ली येथे भारतीय किंडल अर्थात भारतीय ई-रीडर बाजारपेठेत अवतरले. खरेतर ते आज ना उद्या येणार याची आपल्याला पूर्ण कल्पना होती. 

मात्र आजही आपण त्याच्या स्वागतासाठी तयार नाही. कारण गेल्या महिन्यात भारतीय भाषांमधील ई-रीडरसाठी केवळ एकच मराठी पुस्तक तयार होते. आणि आज हे लिहीत असतानाही ई-रीडरसाठी तयार असलेल्या मराठी  पुस्तकांची संख्या एकच्या पुढे गेलेली नाही. भविष्य आपल्याला कळत नाही की, आपण ते नाकारण्याचा प्रयत्न करतोय? माहिती तंत्रज्ञानाच्या या क्रांतीने साऱ्या जगाचे भविष्य बदलते आहे, त्याला भारत अपवाद नाही. 

चीनसारखा बलाढय़ देशही ही क्रांती रोखू शकणार नाही. कारण ती रोखणे कोणाच्याच हातात नाही. आपल्याला हवे तसे गुगलने वागावे, असे चीनला वाटत होते. किंबहुना अजूनही तसे वाटते आहे. मात्र तंत्रज्ञानाला कधीच कोणते बंधन नसते. जगाच्या संस्कृतिकरणापासून ते सामाजिक, शैक्षणिक सर्व परिमाणांना अर्थशास्त्राचे बंधन असते. अर्थशास्त्रावर माणसाच्या संस्कृतीचा डोलारा उभा असतो. आता या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने अर्थसत्तेची गणितेच पार बदलून टाकली आहेत. 

आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाइप करतो आणि खात्यातून पैसे वळते होतात. आपण मोबाइलवरच बिलेही भरतो. मोबाइलवरच रेल्वे आणि एसटीची तिकिटेही खरेदी करतो. मोबाइलवरच ई-तिकीटही येते. यात प्रत्यक्ष नोटा किंवा नाण्यांचा वापर आपण कुठेही करत नाही. सारे होते डिजिटली! यातली ही मेख चीनबरोबरच आपणही लक्षात घेतली पाहिजे. चीनने नाकारल्यानंतर आता हाँगकाँगमधून सारे व्यवहार आणि कार्यवाही करण्याची तयारी गुगलने केली आहे. 

हाँगकाँग हा चीनचाच भाग आहे. पण चीन सेन्सॉरशिप मानतो, याचा अर्थ ते चिनी जनतेला मान्य आहे, असे होत नाही. किंबहुना चीनमधील तरुणाई ही गुगलच्या बाजूने आहे, असे वेबपेजेस चाळताना लक्षात येते. जे हॅकिंग भारतातील तरुणाईला जमते ते चिनी तरुणाईलाही जमणारच. त्यामुळे सेन्सॉरशिप लादून ज्या गोष्टी आपल्या जनतेपर्यंत जाऊ नयेत, असे चिनी सत्ताधाऱ्यांना वाटते आहे, त्याच गोष्टी हॅकिंगच्या माध्यमातून सहज उघड होऊ शकतात, नव्हे होत आहेत. 

चीनमधील हँकिंगची माहिती घेतल्यानंतर हे पुरते स्पष्ट होते. यातील बहुतांश हॅकिंग हे सरकारी माहिती उघड करण्यासाठीच होत असते. तंत्रज्ञान राजकारण जाणत नाही, ते निरपेक्ष असते हेच यातून सिद्ध झाले आहे. शिवाय अर्थशास्त्र हे चीन, युरोप, जपान, अमेरिका आणि भारत यापैकी कुणालाच सुटलेले नाही. उद्याच्या नव्हे तर आता आपल्यापर्यंत येऊन ठेपलेल्या अर्थशास्त्राचे धडे हे ‘बिट आणि बाइट्स’ मधले आहेत. थोडक्यात काय तर डार्विनच्या सिद्धान्ताला स्मरून आपण बदलते जग समजून घेतले पाहिजे, त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणले पाहिजेत आणि नव्या उत्क्रांतीसाठी सज्ज झाले पाहिजे.  

==========


===========

अमेरिकास्थित गणितज्ञ सुभाष खोत यांना युनिक गेम्स कंजेक्चर मांडल्याबद्दल अलीकडेच प्रतिष्ठेचा रॉल्फ नेव्हान्लिना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने गणितासारख्या क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या विषयात मौलिक संशोधन करणाऱ्या खोत यांच्याशी मारलेल्या सर्वस्पर्शी गप्पा..

मूळचे इचलकरंजीचे असलेले गणितज्ञ सुभाष खोत यांना युनिक गेम्स कंजेक्चर मांडल्याबद्दल २०१४ सालचा प्रतिष्ठेचा रॉल्फ नेव्हान्लिना पुरस्कार अलीकडेच मिळाला. मुंबईच्या आयआयटीमधून संगणकशास्त्रामध्ये बी. टेक्. करून त्यांनी पुढे अमेरिकेत प्रिन्स्टन विद्यापीठात पीएच. डी. केली. ते आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या ‘कूरॉं इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस’मध्ये प्राध्यापक आहेत. रॉल्फ नेव्हान्लिना पुरस्कारानिमित्ताने त्यांची घेतलेली मुलाखत..
आपण गणिताचा सखोल अभ्यास करायचा असं तुम्ही कधी ठरवलंत? त्याकरता एखादा कलाटणी देणारा असा काही प्रसंग घडला, की ते हळूहळू ठरत गेलं?
दोन्हीही म्हणता येईल. ते असं की, महाराष्ट्रात चौथी आणि सातवीला स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात. पाचवी आणि आठवीमध्ये प्रावीण्य आणि प्रज्ञा या परीक्षा असतात. माझ्याकडे गणिती क्षमता आहे हे मला या परीक्षांतून समजलं. तेव्हाही मला सर्व विज्ञान विषयांमध्ये रस होता. घरी आई-वडील दोघेही डॉक्टर; त्यामुळे मला वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा रस होता. रशियन भाषेतून मराठीत भाषांतरित झालेली बरीच पुस्तकं मला लहानपणी वाचायला मिळाली. मला ती पुस्तकं आवडायची. विशेषत: रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची. हे सगळेच विषय आवडायचे. गणितही. पण हळूहळू असं लक्षात यायला लागलं, की सगळ्या विज्ञानशाखांच्या मुळाशी गणित आहे. त्यामुळे मग मी गणिताकडे ओढला गेलो. इतर शास्त्रांच्या आकलनासाठी गणित समजणं खूप महत्त्वाचं आहे.
आणि दुसरीही एक गोष्ट घडली. मी तेव्हा इचलकरंजीत होतो. मला गणित आवडायचं; पण ते सगळं शालेय गणित होतं. त्यापुढचं गणित, गणितातलं संशोधन म्हणजे काय, किंवा गणितात करीअर करायचं म्हणजे काय, हे मला माहीत नव्हतं. पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातले प्राध्यापक कात्रे हे मूळचे इचलकरंजीचे. आमचे गणिताचे शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक गोगटे यांचे ते जुने भाडेकरू. मी नववीत असताना प्रा. कात्रे यांच्याशी माझी भेट झाली. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडसाठी भारतीय संघाचं जे प्रशिक्षण होतं, त्यात प्रा. कात्रे यांचा सहभाग असतो. त्यांच्याशी भेट झाल्यावर माझी गणिताची आवड जागी झाली. त्यांनी मला बरीच पुस्तकं सुचवली; वेगवेगळ्या गणिती प्रश्नांबद्दल विचार करायला सांगितलं. पुण्यामध्ये ‘भास्कराचार्य प्रतिष्ठान’ ही गणिती क्षेत्रात कार्यरत असलेली एक उत्तम संस्था आहे. मी तिथे नावनोंदणी केली, तिथे राहिलो. गणित ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतल्यावर पुढचा प्रवास नैसर्गिकरीत्या होत गेला.
तुम्ही गणित ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला होता का?
ऑलिम्पियाड ही परीक्षांची मालिका असते. राज्यपातळीवर एक परीक्षा, राष्ट्रीय पातळीवर पुढची परीक्षा असं होऊन त्यातून ते तीस विद्यार्थी निवडतात. भारतातल्या कोणत्या तरी एका गणिती संशोधन करणाऱ्या संस्थेमध्ये हे विद्यार्थी मग एकत्र येतात. त्याशिवाय तिथे मागील वर्षीच्या ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या तीस जणांनाही बोलावले जाते. या ६० विद्यार्थ्यांमधून सहाजणांचा संघ निवडला जातो. त्या दोन्ही वेळी सहाजणांच्या भारतीय संघात माझी निवड झाली. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडसाठी मी हॉंगकॉंग आणि टोरोंटोला गेलो होतो.
अशा आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे गणितात संशोधन करण्याची इच्छा तुमच्यात निर्माण झाली का?
एकदा गणित ऑलिम्पियाडमध्ये तुम्ही एवढय़ा वरच्या पातळीवर गेलात, की गणितात करीअर करण्याइतपत प्रावीण्य तुमच्यामध्ये आहे असं समजलं जातं.
बारावीपर्यंत गणितात प्रावीण्य मिळवूनही आयआयटीत मात्र संगणकशास्त्राकडे कसे काय वळलात?
गणित ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतल्यानंतर आयआयटीची प्रवेश परीक्षा असते, वगैरे गोष्टी समजल्या. या प्रवेश परीक्षेतून निवड झाल्यावर माझ्यासमोर दोन पर्याय उपलब्ध होते.. संगणकशास्त्र आणि गणित. कोणत्या विषयात पदवी मिळवायची, याचे ते पर्याय होते. तो काळ असा होता की, गणितात करीअर करणं हा काही सुरक्षित पर्याय वाटला नाही. तेव्हा गणित ऑलिम्पियाडमुळे परिचित झालेले माझे सगळे ज्येष्ठ मित्र संगणकशास्त्राकडे वळले होते. मला तेव्हा ही कल्पना होती, की संगणकशास्त्राचा एक भाग आहे- सैद्धान्तिक संगणकशास्त्र. ते खरं तर गणितच म्हणायला लागेल. सैद्धान्तिक संगणकशास्त्र हे गणित आणि संगणकशास्त्राच्या सीमारेषेवरच आहे.
बरोबरच्या इतर विद्यार्थ्यांमुळे तुम्ही संगणकशास्त्राकडे वळलात, की शिक्षकांनी तसा सल्ला दिला?
बरोबरीच्या इतर विद्यार्थ्यांमुळेच मी संगणकशास्त्राची निवड केली.
शाळकरी वयात शालेय पातळीवरचं गणित शिकताना जास्त मजा वाटली, की पुढे वरच्या पातळीचं गणित अधिक आनंददायी वाटलं?
दोन्ही आनंददायक आहेत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. शालेय काळात बुद्धीला आव्हान देणारे प्रश्न आवडायचे. पण गणितात संशोधन करणं हे अगदीच निराळं असतं. संशोधन करताना कोणत्या रस्त्यावरून चालायचं, हेही स्पष्ट नसतं. महत्त्वाचे प्रश्न कोणते आणि त्यांची उत्तरं काय, कशी शोधायची, हेसुद्धा स्वत:च ठरवावं लागतं. कधी कधी एखादा प्रश्न सोडवायचा कसा, याकरता एखाद्या नव्या मार्गाचा विचार करावा लागतो. आधीच्या कोणीही असा विचार केलेला नसतो. आणि हे काम बराच काळ चालणारं असतं. शालेय गणितातले प्रश्न कितीही कठीण असले तरीही आठवडा.. फार तर महिनाभर रेंगाळतील आणि सुटतील. पण संशोधनात सोडविल्या जाणाऱ्या प्रश्नांवर वर्षांनुवषर्ं काम चालतं. संशोधनातली प्रगती फार छोटय़ा पायऱ्यांमध्ये आणि हळूहळू होते.
तुमचं जे ‘युनिक गेम्स कंजेक्चर’ आहे त्याला तुम्ही गणिताचं उत्तर म्हणाल की गणिती कूट प्रश्न सोडविण्यातली एक पायरी?
थोडं मागे जाऊन हे स्पष्ट करतो, की मी खरं तर संगणकशास्त्रज्ञ आहे. आणखी तपशिलात सांगायचं तर गणितात संशोधन करणारा संगणकशास्त्रज्ञ. या दोन्ही विषयांना एकत्र आणणारा जो भाग आहे त्यात मी काम करतो. त्याला गणिताचा एक भाग म्हणता येईल. हे जे ‘युनिक गेम्स कंजेक्चर’ आहे ती अटकळ आहे. हा काही सिद्धान्त वा प्रमेय नव्हे. हे एक वाक्य आहे, ते सत्य आहे म्हणून मांडलं आहे. आणि त्याला पुरावा नाही. गणितातले काही महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याचा हा एक मार्ग आहे.
तुम्ही ही अटकळ बांधली आहेत, ती सगळ्यांना समजेल अशा शब्दांत कशी मांडाल?
मी जे विधान मांडलं आहे ते समजायला तसं फार कठीण नाही. दोन पद्धतींनी त्याचं वर्णन करता येईल. गणित शिकलेल्यांना हे सहजच समजेल. मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. समजतं की नाही, ते तुम्ही ठरवा.
समजा, काही रेषीय समीकरणांचा (linear equations) संच आहे. त्यात ल्ल एवढे चल (variables) आहेत- x1, x2 … xn. आणि काही समीकरणांच्या संचात अशी समीकरणं आहेत-
xi – xj = cij. समजा, हा cij ही एक पूर्णाक संख्या (integer) आहे. आपल्याला ही समीकरणं सोडवायची आहेत. म्हणजे या x1, x2 … xn यांची नेमकी उत्तरं काढायची आहेत. नेमकी उत्तरं म्हणजे उदाहरणार्थ x1 = 2. आणि प्रश्न सोडवताना जास्तीत जास्त समीकरणं ग्राह्य ठरतील अशी उत्तरं काढायची आहेत.
ही जी अटकळ आहे, त्यातलं विधान असं की, जरी ९९ % समीकरणं ग्राह्य ठरतील अशी उत्तरं आपण काढू शकलो, तरीही संगणक या सगळ्या समीकरणातल्या चलांसाठी उत्तरं भरभर काढू शकत नाही.
याचं सर्वसाधारण व सगळीकडे लागू पडेल असं वर्णन करायचं तर एकापरीने संगणकशास्त्र म्हणजे नक्की काय, याचं वर्णन करावं लागेल. संगणकशास्त्र हे संगणकीय प्रश्न सोडविण्याचं शास्त्र आहे. संगणकीय dwi77प्रश्नांची बरीच उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ- समजा, आपल्याकडे काही शहरं आणि त्यांच्यातलं अंतर यांची यादी आहे. महाराष्ट्रातली दोन मोठी शहरं घेऊ – मुंबई आणि नागपूर. आपण संगणकाला विचारू शकतो, की मुंबई आणि नागपूरमधलं सगळ्यात कमी अंतर किती आहे, हे शोध. आता हे गुगल मॅप वापरून करणं शक्यही आहे. हे अशा उदाहरणाचं सगळ्यांच्या वापरात असणारं उदाहरण आहे. गुगल मॅप्स वापरताना त्यामागे काय सुरू असतं, हे समोर दिसत नाही. पण ते काय असतं, तर आतमध्ये अल्गोरिदम सुरू असतं. अल्गोरिदमकडे सगळ्या शहरांमधली अंतरं किती, याची माहिती असते. आपण अंतर विचारलं की ते पाश्र्वभागी काही गणितं करतं आणि आपल्याला उत्तर सांगतं. संगणकशास्त्रज्ञ काय करतात, तर या अल्गोरिदम्सची रचना! संगणक वापरणारा जी काही अॅप्लिकेशन्स वापरतो, त्या प्रत्येकासाठी काहीतरी अल्गोरिदम्स काम करीत असतात. शिवाय ही अल्गोरिदम्स चटपटीत असली पाहिजेत, त्याद्वारे पटापट उत्तरं मिळाली पाहिजेत. समजा, आपण गुगल मॅपला विचारलं, की मुंबई-नागपूरमधला सगळ्यात जवळचा रस्ता दाखव.. आणि त्याने दहा मिनिटं घेतली, तर त्याचा काय उपयोग? हे काम गुगल मॅप क्षणार्धात करतं. या कामाला एवढा कमी वेळ लागला पाहिजे अशी अल्गोरिदम्सची रचना असते. संगणकशास्त्रज्ञ काय करतात, या प्रश्नाचं उत्तर आहे- संगणकीय प्रश्नांची झटपट उत्तरं मिळतील अशी अल्गोरिदम्स रचण्याचं काम संगणकशास्त्रज्ञ करतात.
त्यापुढे आणखीन खोलात जाऊन प्रश्न विचारता येतात. उदाहरणार्थ, सगळ्यात झटपट उत्तर देईल असं कोणतं अल्गोरिदम मला रचता येईल? कदाचित सगळ्यात चांगलं उत्तर अगदी चटकन् मिळणार नाही. पण dwi80अंदाजे जवळपास उत्तर काढता येईल. आणखी हे एक उदाहरण पहा. मगाचच्या उदाहरणापेक्षा थोडं वेगळं बनवलेलं आहे. याला प्रवाशांचा प्रश्न म्हणतात. आपल्याकडे शहरं आणि शहरांमधली अंतरं आहेत. आपल्याला सगळ्या शहरांना कमीत कमी प्रवास करून भेट द्यायची आहे आणि पुन्हा जिथून निघालो तिथे परत यायचं आहे. आता आपल्याला कुठून कुठे, कधी जायचं, हे ठरवायचं आहे. आता थोडा विचार करण्याची आवश्यकता आहे. कोणीतरी वेडा माणूस मुंबईहून निघेल आणि नागपूरला जाईल, मग पुण्याला येईल, तिथून नांदेडला जाईल आणि पूर्व-पश्चिम प्रवास करत राहील. यात काही विचार नाही. संशोधनाअंती असं लक्षात आलं की, हे सगळ्यात जलद कसं करायचं, हे कोणालाच माहीत नाही. संगणकशास्त्रज्ञांना असं वाटतं, की हे सगळ्यात जास्त कार्यक्षम करण्याचं कोणतंही अल्गोरिदम उपलब्ध नाही. तर यावर सगळ्यांचा विश्वास आहे; पण हे सत्य आहे का, हे कोणालाच माहीत नाही.
याला सोडवता येण्यासारखा आणि सोडवता येणं शक्य नाही, असा प्रश्न (P versus NP question) म्हणतात. गणितातल्या सर्वाधिक महत्त्वाच्या, न सुटलेल्या सहा प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे.
जर हा प्रश्न सोडवता येणार नाही, तर असा प्रश्न विचारता येतो की, मग शक्य तितकं कमी अंतर जाण्याचा मार्ग कोणता? व्यवहारात अंतर कमीत कमी नसेल तरी फार फरक पडतही नाही. कमीत कमी अंतर आणि त्यात आणखी थोडं.. ऐंशी तिथे पंच्याऐंशी. आता आणखी खोलात जाऊन असं विचारता येतं की, ज्यांचं ठोस उत्तर काढता येत नाही अशा प्रश्नांसाठी जवळपासचं, अदमासे उत्तर झटपट काढता येईल का? आणि हीच माझ्या संशोधनाची दिशा आहे.
संगणकाचा शोध लागल्यापासून आत्तापर्यंत त्याचा गणनाचा वेग वाढताना दिसतो आहे. कुठेतरी हा वेग वाढायचं थांबेलही. या गोष्टीचा अल्गोरिदम कार्यक्षम करण्यावर काही फरक पडतो का?
नाही. अजिबातच नाही. हा मगाचाच प्रवासाचा प्रश्न घेऊ या. समजा, आपल्याकडे ५०० शहरं आणि त्यांची अंतरं आहेत. या सगळ्या शहरांना जोडणारा कमीत कमी लांबीचा रस्ता शोधायचा आहे. तर यासाठी सगळ्यात जलद अल्गोरिदम आपल्याला माहीत नाही. आपल्याकडे असणारं अगदी सगळ्यात चांगलं अल्गोरिदम जे आहे, ते सगळ्यात छोटा रस्ता शोधायला विश्वाच्या वयापेक्षाही जास्त वेळ लावेल. त्यामुळे आपला संगणक किती जलद आहे, यामुळे फार फरक पडणार नाही. जे तंत्रज्ञान वापरून हा प्रश्न सोडवला जातो, त्याचा हा प्रश्न किती जलद गतीने सोडवला जातो, याच्याशी फारसा संबंध नाही. कार्यक्षमतेचा प्रश्न तसाच राहतो.
याला संगणकाचा, तंत्रज्ञानाचा प्रश्न म्हणण्यापेक्षा मूलभूत गणिती प्रश्न म्हणता येईल का?
हा प्रश्न अतिशय मूलभूत स्वरूपाचा आहे. अर्थातच त्याचा व्यवहाराशीही संबंध आहेच. आता आपल्याला हे माहीत आहे की, हा प्रश्न सोडवता येणार नाही. तर पुढच्या संशोधकांना हे समजतं, की हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नच करू नका. इतर काही मार्ग शोधा. अदमासे उत्तर जलद गतीने काढण्याचा प्रयत्न करा. आणि असं उत्तर शोधणं शक्य आहे. याचा व्यवहारावरही मोठा परिणाम होतो.
शालेय गणित शिकताना असं वाटतं, की गणितातून अचूक उत्तरं मिळतात. विज्ञानाबद्दलही हेच म्हणता येतं. सामाजिक शास्त्रांबद्दल मात्र असं नसतं. सामाजिक शास्त्रांमध्ये एखाद्या प्रश्नाची बरीच उत्तरं ग्राह्य असू शकतात. तुम्ही मांडलेली अटकळ ग्राह्य आहे किंवा अग्राह्य आहे , असं कधी सिद्ध केलं जाईल असं वाटतं का?
ही अटकळ (conjecture) आहे ती अतिशय अचूक आहे. गणितामध्ये अशा बऱ्याच अटकळी बांधलेल्या आहेत; ज्या ग्राह्य किंवा अग्राह्य ठरल्या आहेत. पण काही अटकळींचे पुरावे मिळण्यासाठी शेकडो र्वष लागली. पण शेवटी हे पुरावे शोधले गेले. कदाचित या अटकळीबद्दलही हेच होईल. कदाचित पुढच्या पाच-दहा dwi81वर्षांमध्ये याचा पुरावा सापडेल, किंवा पुढची शंभर र्वष काहीच मिळणार नाही. आत्ताच त्याबद्दल बोलणं कठीण आहे. प्रगतीच्या काही पायऱ्या चढता येतील.
ही अटकळ ग्राह्य किंवा अग्राह्य ठरवण्यासाठी आत्तासुद्धा काही शास्त्रज्ञ दोन्ही बाजूंनी काम करत आहेत. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही येत आहे. काही नवीन गणिती तंत्रांचा शोध लागतो आहे. प्रगती तर होतेच आहे; पण पक्कं उत्तर मिळेपर्यंत ठोसपणे काही विधान करता येणार नाही.
गणितामध्ये सध्या काय प्रकारचं संशोधन सुरू आहे? एक तर तुम्ही सांगितलंत- दळणवळणासाठी पूरक अशा प्रकारचं काम सुरू आहे. व्यवहारात उपयोगी आणि पूर्णत: निरुपयोगी असं दोन्ही कामं सुरू आहेत का?
गणिताच्या संशोधनाचा पट मोठा आहे. त्याच्या एका टोकाला अगदी शुद्ध गणितावर संशोधन सुरू आहे. मूलभूत भूमिती, बीजगणित, अंकसिद्धान्त (number theory) अशा प्रकारचं शुद्ध गणित आहे. याचा व्यवहारात काही उपयोग असणं अशक्य आहे. दुसऱ्या टोकाला गणिताच्या उपयोजित (applied) भागावर काही शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. अभियंत्यांना जे प्रश्न सोडवायचे आहेत त्यावर काम सुरू आहे. विशेषत: संगणकशास्त्रज्ञ- जे अल्गोरिदम्सची रचना करतात. उदाहरणार्थ, गुगल मॅपमधून दिशादर्शन मिळावं म्हणून ते काम करत आहेत, किंवा इंटरनेट बँकिंग करताना जे व्यवहार होतात, ते सुरक्षित असावेत म्हणून काही लोक काम करतात. या दोन टोकांच्या मध्येही बरेच लोक काम करताहेत.
शिवाय अशीही काही उदाहरणं आहेत, जिथे लोकांनी फक्त सैद्धान्तिक गणितात संशोधन केलेलं आहे. आणि पुढे काही दशकं वा शतकं ओलांडल्यानंतर या संशोधनाचा व्यवहारात उपयोग होईल असं लक्षात आलं. पण साधारणत: बहुतेक प्रतिष्ठित गणिती संशोधन संस्थांमध्ये हेच मानलं जातं, की संशोधकांना त्यांना जे आवडतं त्या विषयावर काम करू दिलं जावं. त्यांना काय काम करायचं आहे, ते त्यांचं ते शोधतील. संशोधक या व्यक्तीला काय काम करायचं आहे? शुद्ध सैद्धान्तिक काम करायचं आहे, की उपयोजित कामात रस आहे, ते त्यांना करू देतात.
संशोधनासाठी मिळणारा पैसा हा कशा प्रकारचं काम केलं जातं त्यावर अवलंबून असतो का?
काही प्रमाणात याचं उत्तर ‘होय’ असं आहे. कोणाकडून पैसा येणार, यावर ते अवलंबून असतं. व्यावसायिक मंडळी ठरावीकच प्रकल्पांना मदत करतात. समजा, त्यांच्याकडून संशोधनासाठी पैशांची मदत हवी असेल तर ते अर्थातच उपयोजित संशोधनाला झुकतं माप देणार. इतर काही संस्था- म्हणजे अमेरिकेत नॅशनल सायन्स dwi79फाऊंडेशन- या शुद्ध सैद्धान्तिक संशोधनासाठी बराच पैसा खर्च करतात.
संशोधनाच्या वर्णपटाच्या कोणत्याही टोकाकडून पाहिलं तर संशोधनातून काही नवनवीन शोधण्याचा, नवी उंची गाठण्याचा प्रयत्न होतो आहे असं तुम्हाला दिसतं का?
होय. संशोधनामागचा हेतूच हा असतो. कोणत्याही चांगल्या संशोधकाचा नवीन उंची गाठण्याचाच प्रयत्न सुरू असतो. पण ज्याला ब्रेक थ्रू किंवा मोठी बातमी म्हणता येईल, अशा घटना रोज घडत नाहीत.
पुढच्या दहा वर्षांमध्ये गणितातलं संशोधन प्रामुख्याने व्यावसायिक दृष्टीने केलेलं असेल की सैद्धान्तिक पातळीवरचं- गणितासाठी गणित अशा प्रकारचं असेल?
मी शुद्ध सैद्धान्तिक गणितावर काम करणारा माणूस आहे. अशा प्रकारच्या संशोधनावर सध्या जो भर आहे तसाच राहिलेला मला आवडेल. पण या प्रश्नाबद्दल तपशिलात बोलण्याची माझी पात्रता नाही.
खगोलशास्त्र किंवा वैद्यकीय संशोधनाला जसं ग्लॅमर आहे तसं गणिताला कधीच मिळालं नाही. प्रत्येकाच्या हातात संगणक वा स्मार्ट फोनसारखा संगणक आल्यामुळे, गुगल मॅपसारखी वापरकर्त्यांच्या सोयीची अॅप्लिकेशन्स आल्यामुळे गणिताला मिळणारं ग्लॅमर यामुळे गणित शिकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे का? किंवा मुंबईहून नागपूरला स्वत:च्या गाडीने जाणाऱ्या लोकांना गुगल मॅप्स वापरून दिशादर्शन झाल्यामुळे यामागच्या गणिताबद्दल असणारी जागरूकता वाढली आहे का?
इतर विज्ञान विषयांच्या आकलनासाठी आणि व्यवहारातल्या इतर अनेक गोष्टींसाठी गणित हा फार महत्त्वाचा विषय आहे. कोणत्याही विज्ञान शाखेतल्या संशोधकांना ही गोष्ट आपसूकच लक्षात येते. सामान्य लोक काय विचार करतात, याची मला कल्पना नाही. पण विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना हे माहीत असतं. मात्र, इतर ज्ञानशाखांतल्या विद्यार्थ्यांना काय वाटतं, हे मला माहीत नाही.
माझ्या लहानपणी घरोघरी संगणक, आंतरजाल (internet) असण्याचे दिवस आलेले नव्हते. गणितातलं संशोधन म्हणजे काय, याची मला काहीच जाणीव नव्हती. गणितात पीएच. डी. मिळवली की पुढे काय, गणितातलं करीअर म्हणजे काय, याचीही मला माहिती नव्हती. आता लोकांसाठी माहिती मिळवण्याचे बरेच स्रोत उपलब्ध आहेत. त्यामुळे गणित शिकल्यानंतर पुढे काय काय करता येतं, याचा त्यांना अंदाज येतो. उदाहरणार्थ, गणितात पीएच. डी. करून काही लोक वित्तसंस्थांमध्ये काम करतात. मी शिकत होतो तेव्हा ही dwi82माहिती मला उपलब्ध नव्हती. पण आता अनेक विद्यार्थी- जे पुढे गणिताचा अभ्यास करायचा विचार करतात, त्यांना ही माहिती उपलब्ध आहे.
तुम्ही इचलकरंजीमध्ये शिकत होतात तेव्हा तुम्हाला या प्रकारची काहीच माहिती नव्हती. ही माहिती तुम्हाला आणि तुमच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना मिळाली असती तर काही फरक पडला असता?
याचा फायदा निश्चितच झाला असता. This journey would have been more informed. माझ्या प्रवासात पुढे काय होणार, हे मला कधीच नीटसं माहीत नव्हतं. ‘आयआयटी, मुंबई’मध्ये बी. टेक्. साठी संगणकशास्त्राची निवड केली त्याआधी मी कधी संगणक पाहिलेलाही नव्हता. लोकांचा यावर आता विश्वास बसत नाही. त्यानंतर मी यू. एस.मध्ये पीएच. डी.साठी यायचं ठरवलं. पण अमेरिका म्हणजे काय, संगणकशास्त्रातलं संशोधन म्हणजे काय, हेही मला माहीत नव्हतं. या प्रश्नांची उत्तरं मला माहीत असती तर मी अधिक डोळसपणे निर्णय घेतले असते. मात्र, माझ्या नशिबाने मी जे काही निर्णय घेतले ते योग्यच ठरले. त्यात बराचसा योगायोगचा भाग आहे, किंवा मग माझं नशीब.
भारतातल्या कोणा गणितज्ञांबरोबर तुम्ही एकत्र काम करता का?
होय. माझा एक माजी विद्यार्थी आयबीएमच्या बंगळुरू येथील संशोधन संस्थेमध्ये आहे. आम्ही एकत्र काम करतो.
भारतात इंडस्ट्रीमध्ये काही गणिती संशोधन सुरू आहे का?
भारतीय गणित संशोधन संस्थांमध्ये निश्चितच खूप चांगलं संशोधन सुरू आहे. भारतात चांगले गणितज्ञ आहेत. त्याशिवाय इंडस्ट्रीबद्दल बोलायचं तर मायक्रोसॉफ्टची बंगळुरूमध्ये संशोधन प्रयोगशाळा आहे. ते व्यावसायिक असले तरीही मूलभूत सैद्धान्तिक संशोधनालाही ते पाठबळ देतात. तिथे मूलभूत सैद्धान्तिक संशोधन करणारे गणितज्ञ आहेत. शिवाय आयबीएम आहेच. त्यांच्या प्रयोगशाळा दिल्ली आणि बंगळुरूमध्ये आहेत. खासगी कंपन्यांपलीकडे मुंबईची टीआयएफआर, चेन्नईमध्ये चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिटय़ूट आणि इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर मॅथमॅटिकल सायन्सेस, बंगळुरूची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अशा बऱ्याच सरकारी संस्थांही आहेत.
अनेकांना गणित हा विषय आवडत नाही. कारण गणितातली गंमत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या लोकांना गणिताकडे वळवण्याचा काही मार्ग आहे का?
या प्रश्नाला बरेच पैलू आहेत. एक म्हणजे, सगळ्यांना गणित आवडलंच पाहिजे असा हट्ट का? हे म्हणजे प्रत्येकाला बॉलिवूड संगीत आवडलंच पाहिजे अशी सक्ती करण्यासारखं आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, गरज नाही तर मी कशाला एवढं सगळं गणित शिकू? पण याला चांगलं उत्तर आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा, की गणित शिकल्यामुळे सुसंगत विचार करण्याची शिस्त लागते. आणि एक दुय्यम कारणही आहे.
dwi83त्यामुळे आपली ज्ञानकक्षा रुंदावते. हाच प्रश्न रसायनशास्त्राबद्दलही विचारता येईल, किंवा इतिहास किंवा इतर कशाहीबद्दल! ‘गरज नाही तर हे का शिकायचं?’ हे सगळे विषय शिकल्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.
याला आणखीन एक पैलू आहे. समजा, असं ठरवलं की, सगळ्यांना गणित जमलं आणि आवडलं पाहिजे. पण तसं होत नसेल तर त्याबद्दल काय करता येईल? संगीत किंवा क्रीडाप्रकार शिकण्याकडे पाहतात तसंच गणिताकडेही पाहता येईल. संगीत शिकायचं म्हटलं तर दहा मिनिटं संगीत शिकून कोणी चांगले संगीतकार होतील असं आपण मानत नाही. किंवा वर्षभर शिकूनही कोणी संगीतात उस्ताद होणार नाही. संगीत शिकणारे लोक वर्षांनुर्वष शिकतात आणि त्यासाठी मेहनत करण्याची त्यांची तयारी असते. संगीत शिकण्यासाठी खूप वेळ घालवणं नैसर्गिक समजलं जातं. पण गणिताकडे मात्र असं पाहिलं जात नाही. एखादा गणिती प्रश्न तीन मिनिटं विचार करून सोडवता आला नाही तर ‘हे फार किचकट आहे, मला नाही जमत!’ म्हणून सोडून देतात. पण गणितातले प्रश्न सोडवण्यासाठीही खूप वेळ द्यावा लागू शकतो. हा प्रश्न सहजरीत्या सुटेल असं मानण्याचे काहीच कारण नाही. क्रीडाप्रकारांचंही तेच. तीन दिवसांत कोणी उत्तम धावपटू होत नाही. गणित काय किंवा इतर कोणतीही ज्ञानशाखा काय- बरंच शिक्षण, मेहनत यांची गरज असतेच.
तुमचं आयुष्य ‘सर्वसाधारण’ आहे, की गणितामुळे तुमच्या आयुष्यावर काही परिणाम झाला आहे?
गणिताचा माझ्या आयुष्यावर काही नकारात्मक परिणाम निश्चितच झालेला नाही. डॉक्टर असण्यामुळे डॉक्टरांच्या आयुष्यावर जितपत परिणाम होईल तितपतच गणिताचा माझ्यावर झाला आहे. इतर व्यवसायांपेक्षा हे काही फार निराळं आहे असं नाही. एक फरक असा असू शकतो, की कोणत्याही प्रश्नाचा बराच विचार करून, त्याच्या सगळ्या पैलूंकडे बघण्याची सवय यामुळे आपसूक लागते. एक शंकातुर (sceptic) स्वभाव तयार होतो. ठोस पुरावा असल्याशिवाय गणितात कोणतंही विधान मान्य केलं जात नाही. त्या प्रकारे पाहता निश्चितच फरक पडला आहे.
‘युनिक गेम्स कंजेक्चर’मध्ये जसा कार्यक्षमतेचा विचार होतो, तसा प्रत्येक वेळेला कार्यक्षमता वाढविण्याचा विचार तुम्ही करता का?
होयही आणि नाहीही. कार्यक्षमता वाढविण्यासाठी मी पछाडलेला (obsessed) नसतो. चहा विकत घेण्यासाठी दुकानात गेल्यावर समजा चहाचे तीन प्रकारचे खोके दिसले. एकात २० टी-बॅग्ज आहेत, दुसऱ्यात ५० आणि तिसऱ्यात १००. सर्वसाधारण लोक काय करतात, ते मला माहीत नाही. मी लगेचच या प्रत्येक खोक्यात एका टी-बॅगसाठी किती किंमत पडेल, याचा विचार करतो. १०० वाला खोका घेतला तर तो सगळ्यात स्वस्त असेल, हे साहजिकच आहे. पण मी १०० टी-बॅग्जचं काय करणार? मग मी मधला पर्याय निवडतो. त्यात काही trade-off असणार. लगेच त्यातला सगळ्यात सोयीचा पर्याय निवडण्यासाठी विचार सुरू होतो. हे फारच सोपं उदाहरण आहे. पण यापेक्षा कठीण प्रश्नही असतात. पण तेव्हाही सगळ्या शक्याशक्यतांचा विचार करून मगच सगळ्यात सोयीचा पर्याय निवडतो. पण यासाठी शिक्षणातून माझी तयारी झालेली आहे. हे नैसर्गिकरीत्या होतं. मी त्याचा अतिरेक मात्र करीत नाही.
संशोधन वगळता दुसऱ्या कोणत्या गोष्टीने तुम्हाला पछाडलंय, असं कधी झालंय का? हुशार लोक विक्षिप्त असतात असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं?
विक्षिप्तपणा हे लोकांचं मत आहे; ज्याबद्दल माझं काही मत नाही. एकदा एखादी गोष्ट विचित्र आहे म्हटलं, की मग सामान्य काय, असा प्रश्न विचारायला पाहिजे. मग हेच सर्वसामान्य का? हल्ली फेसबुकवर लॉगिन करून दर तिसऱ्या मिनिटाला मेसेजेस तपासणं हे सर्वसामान्य समजलं जातं. याला सर्वसामान्य का म्हणावं, हे मला समजत नाही. मी फेसबुकवर नाही, म्हणून मला विक्षिप्त समजलं जावं का? दिवसातून सतरा वेळा फेसबुक तपासणारे माझ्या लेखी विचित्र आहेत. गणितज्ञ हे इतर व्यावसायिकांच्या तुलनेत जास्त विक्षिप्त, विचित्र आहेत असं मला वाटत नाही. वेगवेगळ्या माध्यमांमधून हा साचा समाजात पसरतो. चित्रपट, इत्यादी. मी संशोधनाच्या बाबतीतही obsessed नाही. एखाद्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं ठरवलं तर मला तेही जमतं. पण बऱ्याचदा विचार करणं सोडून देण्याची काही आवश्यकता नसते. त्यामुळे ते सुरूच राहतं.